
crime (फोटो सौजन्य: social media)
केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…
काय घडलं तिच्यासोबत?
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या अपहरणाच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. बारावीची परीक्षा देणाऱ्या एका विद्यार्थिनीला गुंगीचे औषध देऊन तिचे अपहरण करण्यात आले आहे. यानंतर तिला थेट पुणे येथे सोडून देण्यात आले. प्रसंगावधान राखून तीने एका स्थानिक व्यक्तीच्या मोबाईलवरून आपल्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनतर तिची सुटका झाली. आर्डे गावातील पीडित विध्यार्थी ही एक्स्ट्रा क्लाससाठी जात होती. ही घटना १४ फेब्रुवारी म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी घडली.
गुन्हा दाखल
“लिफ्ट घेतल्यानंतर पुढे काय झाले, हे मला अजिबात आठवत नाही. जेव्हा मला शुद्ध आली, तेव्हा मी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात होते,” असे पीडित मुलीने सांगितले आहे. मुलीचे वडील बाजीराव वारागडे यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयिताचा शोध सुरु केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.
अनैतिक संबंधांत अडथळा ठरलेल्या तरुणाची निर्घृण हत्या; आधी दगडाने ठेचले, नंतर मृतदेहाचे तुकडे करून…
सातारा येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. एवढेच नाही तर हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे तुकडे करून नदीत आणि शेततळ्यात फेकून दिले. हत्या झालेल्या तरुणाचे नाव सतीश उर्फ आप्पा दादासो दडस (२७) असे आहे. ही घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील सोमंथळी गावात घडली आहे. या घटनेने नागरिकांनाच नाही तर पोलिसांनाही धक्का बसला आहे.
विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Ans: १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी.
Ans: शुद्धीवर आल्यानंतर तिने स्थानिकाच्या मोबाईलवरून घरी संपर्क साधला.
Ans: अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू आहे.