Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२००२ मध्ये ‘धडा’ शिकवल्याने गुजरातमध्ये शांतता, अमित शहा यांचे वादग्रस्त विधान

गुजरातमध्ये फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळीतकांड घडले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात जातीय दंगल उसळली होती. त्यात विविध समाजाच्या शेकडो जणांचा बळी गेला होता.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 25, 2022 | 09:36 PM
२००२ मध्ये ‘धडा’ शिकवल्याने गुजरातमध्ये शांतता, अमित शहा यांचे वादग्रस्त विधान
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली – २००२ साली असामाजिक तत्वांना धडा शिकवल्यामुळे गुजरातमध्ये शांतता नांदत असल्याचे वादग्रस्त विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे बोलताना केले. ते म्हणाले – गुजरातमध्ये पूर्वी असामाजिक तत्व हिंसाचारात लिप्त होते. काँग्रेसचे त्यांना पाठबळ होते. पण २००२ मध्ये धडा शिकवल्यानंतर गुन्हेगारांनी आपल्या कारवाया बंद केल्या. भाजपने राज्यात स्थायी शांतता प्रस्थापित केली.

गुजरातमध्ये फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळीतकांड घडले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात जातीय दंगल उसळली होती. त्यात विविध समाजाच्या शेकडो जणांचा बळी गेला होता.

शहा म्हणाले -“गुजरातमध्ये २००२ मध्ये दंगल झाली. कारण, गुन्हेगारांना प्रदिर्घ काळापर्यंत काँग्रेसचे समर्थन मिळाल्यामुळे त्यांना हिंसाचाराची सवय झाली होती. पण २००२ मध्ये त्यांना धडा शिकवल्यानंतर अशा तत्वांनी हिंसेचा मार्ग सोडला. ते लोक २००२ पासून २०२२ पर्यंत हिंसाचारापासून दूर आहेत.” भाजपने जातीय हिंसाचारात सहभागी लोकांवर कठोर कारवाई करून गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

Web Title: Home minister amit shah on gujrat 2002s riot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2022 | 09:36 PM

Topics:  

  • AAP
  • Amit Shah
  • BJP
  • Congress
  • Home Minister
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा
1

बारामतीत भाजप युवा मोर्चा आक्रमक! काँग्रेस कार्यालयासमोर ‘वंदे मातरम्’च्या घोषणा

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक
2

भाजप नेत्यांच्या नावाने खड्ड्यात कमळ सोडून निषेध; खड्डेमुक्त पुण्यासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा
3

Prithviraj Chavan : ‘युवकांतील असंतोष ही मोदी सरकारच्या शेवटची सुरुवात’; AI मुळे रोजगाराच्या संकटाचा इशारा

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ
4

‘वंदे मातरम’ बद्दल भाजपाने काँग्रेसला शिकवू नये, भाजपाने सुरु केलेला अपप्रचार थांबवावा- हर्षवर्धन सपकाळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.