Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

२००२ मध्ये ‘धडा’ शिकवल्याने गुजरातमध्ये शांतता, अमित शहा यांचे वादग्रस्त विधान

गुजरातमध्ये फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळीतकांड घडले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात जातीय दंगल उसळली होती. त्यात विविध समाजाच्या शेकडो जणांचा बळी गेला होता.

  • By Sunil Chavan
Updated On: Nov 25, 2022 | 09:36 PM
२००२ मध्ये ‘धडा’ शिकवल्याने गुजरातमध्ये शांतता, अमित शहा यांचे वादग्रस्त विधान
Follow Us
Close
Follow Us:

नवी दिल्ली – २००२ साली असामाजिक तत्वांना धडा शिकवल्यामुळे गुजरातमध्ये शांतता नांदत असल्याचे वादग्रस्त विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी येथे बोलताना केले. ते म्हणाले – गुजरातमध्ये पूर्वी असामाजिक तत्व हिंसाचारात लिप्त होते. काँग्रेसचे त्यांना पाठबळ होते. पण २००२ मध्ये धडा शिकवल्यानंतर गुन्हेगारांनी आपल्या कारवाया बंद केल्या. भाजपने राज्यात स्थायी शांतता प्रस्थापित केली.

गुजरातमध्ये फेब्रुवारी २००२ मध्ये गोध्रा रेल्वे जळीतकांड घडले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात जातीय दंगल उसळली होती. त्यात विविध समाजाच्या शेकडो जणांचा बळी गेला होता.

शहा म्हणाले -“गुजरातमध्ये २००२ मध्ये दंगल झाली. कारण, गुन्हेगारांना प्रदिर्घ काळापर्यंत काँग्रेसचे समर्थन मिळाल्यामुळे त्यांना हिंसाचाराची सवय झाली होती. पण २००२ मध्ये त्यांना धडा शिकवल्यानंतर अशा तत्वांनी हिंसेचा मार्ग सोडला. ते लोक २००२ पासून २०२२ पर्यंत हिंसाचारापासून दूर आहेत.” भाजपने जातीय हिंसाचारात सहभागी लोकांवर कठोर कारवाई करून गुजरातमध्ये शांतता प्रस्थापित केल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

Web Title: Home minister amit shah on gujrat 2002s riot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2022 | 09:36 PM

Topics:  

  • AAP
  • Amit Shah
  • BJP
  • Congress
  • Home Minister
  • Nationalist Congress Party

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
4

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.