Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात, हात मुरगळत कपडेही ओढल्याचा काँग्रेसचा आरोप

याआधी देखील हाथरस बलात्कार प्रकरणावेळी जेव्हा प्रियंका गांधी या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखलं होतं. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रियंका गांधी यांची कॉलर पकडली होती.

  • By Kaustubh Khatu
Updated On: Oct 04, 2021 | 11:37 AM
उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियंका गांधींना घेतलं ताब्यात, हात मुरगळत कपडेही ओढल्याचा काँग्रेसचा आरोप
Follow Us
Close
Follow Us:

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे रविवारी शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 शेतकरी, 3 भाजप कार्यकर्ते आणि 1 भाजप नेत्याच्या ड्रायव्हरचा समावेश आहे. दरम्यान, लखीमपूर खेरी प्रकरणाबाबत उत्तर प्रदेशचे राजकारण तापले असून विविध पक्षांचे नेते लखीमपूर खेरीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. यूपी पोलिसांनी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतले आहे.

प्रियंका गांधी लखीमपूर खेरीला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांचा हात धरत धक्काबुक्की केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मात्र, आज पहाटे साडेपाचच्या सुमारास प्रियंका गांधी यांना हरगाव परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसने प्रियंका गांधींचे कपडे ओढले आणि त्यांचा हात पोलिसांनी मुरडल्याचा आरोप केला आहे. आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे.

श्रीमती @priyankagandhi जी के कपड़े खींचे जा रहे हैं। पुलिस के द्वारा भोर के अंधेरे में उनके हाथ मोड़े जा रहे हैं। मुख्यमंत्री जी ! तानाशाही लाख कर लो, हम अन्याय और नफरत के खिलाफ कुर्बानी देने वाले लोग हैं। झुकेंगे नहीं, लड़ेंगे… #लखीमपुर_किसान_नरसंहार pic.twitter.com/HZiojipujc — UP Congress (@INCUttarPradesh) October 4, 2021

प्रियंका गांधी काल रात्री लखनऊहून लखीमपूर खेरीला रवाना झाल्या. प्रियंका गांधी वाड्रा यांचा ताफा पोलिसांना चकमा देऊन लखीमपूर खेरीकडे निघाला होता. नंतर पोलिसांनी त्यांना सीतापूरमधील हरगाव येथून ताब्यात घेतले आणि त्यांना पोलीस लाईनमध्ये नेण्यात आले. यासोबतच काँग्रेस नेते दीपेंद्र हुड्डा यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान, याआधी देखील हाथरस बलात्कार प्रकरणावेळी जेव्हा प्रियंका गांधी या पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला जात असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना रोखलं होतं. त्यावेळी उत्तर प्रदेश पोलिसांच्या एका पोलिस कर्मचाऱ्याने प्रियंका गांधी यांची कॉलर पकडली होती.

Web Title: Congress accuses uttar pradesh police of taking priyanka gandhi into custody nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2021 | 11:23 AM

Topics:  

  • Congress
  • Priyanka Gandhi
  • Uttar Pradesh
  • Uttar Pradesh police

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
1

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
2

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
3

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका
4

Rahul Gandhi: “लोकशाहीवरील हल्ला हा भारतासाठी सर्वात मोठा धोका…”, राहुल गांधी यांची कोलंबियामध्ये मोदी सरकारवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.