• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Brain Infection Can Happen In Rainy Season Know These Symptoms

पावसाळ्यात होऊ शकते Brain Infection, ‘ही’ लक्षणं जाणून वेळीच रहा सावध

पावसाळ्यात अनेकांना आजारी पडावे लागते. एकीकडे दात हिरवाई पसरली असताना, दुसरीकडे रोगराई सुद्धा पसरली जाते. पावसाळ्यात बदलतं वातावरण जसे शरीरावर परिणाम करत असतात तसेच मेंदूवर सुद्धा त्याचा परिणाम होत असतो. यामुळेच वेळीच सावध राहणं गरजेचे आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 24, 2024 | 09:31 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दरवर्षी पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढते. हवामानातील बदल, पाणी साचणे आणि अशा अनेक परिस्थिथींमुळे जंतूंची वाढ होत असते. हे जंतू विशेषत: लहान मुले आणि वृद्धांच्या आरोग्यावर परिणाम करतात ज्यांची प्रतिकारशक्ती फारशी मजबूत नसते. पावसाळ्याशी संबंधित आजारांच्या आरोग्य अहवालांवर नजर टाकली तर एकीकडे डोकेदुखी, मायग्रेन, पोटातील संसर्ग, डायरिया, लेप्टोस्पायरोसिस, न्यूमोनिया, सायनुसायटिस असे अनेक प्रकारचे जिवाणू संसर्ग देशभरात नोंदवले गेले आहेत. जी खरंच खूप गंभीर बाब आहे.

पावसाळ्यात हवामान, वातावरण आणि अन्य संबंधित घटकांमुळे मेंदूच्या संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या जंतूंची वाढ होते. मुसळधार पाऊस आणि वाढलेली आर्द्रता जीवाणू, विषाणू आणि अमिबा यासह विविध सूक्ष्मजीवांच्या वाढीस परवानगी देते ज्यामुळे गंभीर संक्रमण होऊ शकतात. साचलेले पाणी हे मेंदूच्या संसर्गाचा धोका वाढण्याचे मुख्य कारण आहे.

पावसाळ्यात ब्रेन इन्फेकशन!

पावसाळ्यात भारताच्या किनारपट्टी लगत भागात मेंदूच्या संसर्गाचे प्रमाण वाढण्याची भीती असते. या भागात डासांच्या वाढत्या प्रजननामुळे व्हायरल एन्सेफलायटीस आणि इतर मेंदू संसर्ग होतो. या मेंदूच्या संसर्गामुळे ताप, डोकेदुखी, उलट्या, चक्कर येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

याला थांबवावे तरी कसे?

पावसाळ्यात आरोगी राहणे गरजेचे आहे. तसेच या मोसमात उत्तोमोत्तम आहाराचे सेवन करणे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही पावसाळ्यात कुठल्यातरी धबधब्यात किंवा एकदा पूलमध्ये पोहण्यात जात असाल तर ते पाणी सर्वप्रथम दूषित आहे की नाही हे जाणून घ्या. दूषित पाण्यात पोहल्याने त्या पाण्यातील जंतू तुमच्या कानावाटे शरीरात प्रवेश मिळवू शकतात.

Web Title: Brain infection can happen in rainy season know these symptoms

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 09:30 PM

Topics:  

  • lifestlye

संबंधित बातम्या

‘हा’ आहे जगातील सगळ्यात खतरनाक मासा! एकाच वेळी घेऊ शकतो ३० पेक्षा जास्त लोकांचा जीव, वाचा सविस्तर
1

‘हा’ आहे जगातील सगळ्यात खतरनाक मासा! एकाच वेळी घेऊ शकतो ३० पेक्षा जास्त लोकांचा जीव, वाचा सविस्तर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahashivratri: शिवलिंगावर या वस्तू अर्पण करणे का महत्त्वाचे? जाणून घ्या पूजेचे महत्त्व

Mahashivratri: शिवलिंगावर या वस्तू अर्पण करणे का महत्त्वाचे? जाणून घ्या पूजेचे महत्त्व

Feb 08, 2026 | 11:00 AM
Shashank Ketkar : आधी पैसे बुडवले म्हणून दिल्या धमक्या; आता स्वतःच ‘उत्तम दिग्दर्शक’ म्हणत शेअर केली पोस्ट

Shashank Ketkar : आधी पैसे बुडवले म्हणून दिल्या धमक्या; आता स्वतःच ‘उत्तम दिग्दर्शक’ म्हणत शेअर केली पोस्ट

Feb 08, 2026 | 10:58 AM
वाईन पिणे खरंच आरोग्यासाठी चांगली आहे का? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे

वाईन पिणे खरंच आरोग्यासाठी चांगली आहे का? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे

Feb 08, 2026 | 10:57 AM
AFG vs NZ : न्यूझीलंड – अफगाणिस्तान आमनेसामने! राशिद खानने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

AFG vs NZ : न्यूझीलंड – अफगाणिस्तान आमनेसामने! राशिद खानने नाणेफेक जिंकले, करणार फलंदाजी

Feb 08, 2026 | 10:57 AM
मुंबईत देहदान कार्यकर्ता प्रशिक्षण! नायर रुग्णालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

मुंबईत देहदान कार्यकर्ता प्रशिक्षण! नायर रुग्णालयातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

Feb 08, 2026 | 10:47 AM
Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला

Maval News : मावळ तालुक्यात ७७.२५ टक्के विक्रमी मतदान; झेडपी–पंचायत समिती निवडणुकीत राजकारण शिगेला

Feb 08, 2026 | 10:44 AM
RBI Repo Rate Update: घर खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी! स्थिर रेपो दरामुळे गृहकर्जाची मागणी वाढणार

RBI Repo Rate Update: घर खरेदीदारांसाठी दिलासादायक बातमी! स्थिर रेपो दरामुळे गृहकर्जाची मागणी वाढणार

Feb 08, 2026 | 10:35 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.