Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यातील आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात करा ‘या’ आयुर्वेदिक पदार्थाचे सेवन, सर्दी खोकला होईल गायब

पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी आहारात लसूण खावी. लसणीमध्ये असलेले गुणधर्म शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करतात. जाणून घ्या नियमित लसूण खाण्याचे फायदे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2025 | 08:31 AM
पावसाळ्यातील आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात करा 'या' आयुर्वेदिक पदार्थाचे सेवन

पावसाळ्यातील आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात करा 'या' आयुर्वेदिक पदार्थाचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पाऊस पडण्यास सुरुवात झाल्यानंतर साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर सगळीकडे पसरतात. सर्दी, खोकला किंवा इतर आजारांची लागण झाल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. त्यामुळे साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आहारात अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. आरोग्य सुधारण्यासाठी आहारात अनेक पालेभाज्या, फळे, भाज्या इत्यादी पदार्थांचे आवर्जून सेवन केले जाते. मात्र पावसाळ्यात लसूण आर्वजून खाल्ली जाते. लसूण खाल्यामुळे बिघडलेले आरोग्य सुधरण्यास मदत होते. मागील अनेक वर्षांपासून आहारात लसूणचे सेवन केले जात आहे. लसूण खाणे आरोग्यासह त्वचा आणि केसांसाठी अतिशय प्रभावी आहे. म्हणूनच आज आम्ही पावसाळ्यात लसूण खाल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

पावसाळ्यातील आर्द्रतामुळे त्वचा तेलकट होते? ‘हे’ घरगुती उपाय त्वचेसाठी ठरतील प्रभावी, सकाळी उठताच चेहरा दिसेल फ्रेश

सर्दी खोकल्यापासून तात्काळ आराम:

पावसाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये लसूण खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. लसणीमध्ये असलेले घटक सर्दी खोकल्यापासून आराम मिळवून देण्यासाठी मदत करतात. पावसाळ्यातील लहान मोठ्या आजारांपासून सुटका मिळण्यासाठी आहारात लसूण खावी. सर्दी किंवा खोकला झाल्यानंतर लसूण काढा किंवा लसूण तुपात भाजून खाल्यास सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल. लसूणमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक आढळतात.

पचनक्रिया सुधारते:

बऱ्याचदा आहारात बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी लसूण खावी. लसूण खाल्ल्यामुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात लसूण खावी. यासाठी सकाळी उठल्यानंतर नियमित एक पाकळी लसूण चावून खावी आणि त्यावर कोमट पाणी प्यावे.

हृदयाचे आरोग्य सुधारते:

हृदयाच्या बिघडलेले आरोग्य सुधरण्यासाठी आहारात लसूण खावी. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हृदयाच्या रक्तवाहिन्यांना इजा होण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉलची थर रक्तवाहिन्यांमध्ये तसाच साचून राहतो. हा थर कमी करण्यासाठी आहारात लसूण खावी. याशिवाय जेवणातील पदार्थ बनवताना लसूणचा वापर करावा.

Swelling Brain Nerves: मेंदूच्या नसांना सूज आल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ भयानक लक्षणे, दुर्लक्ष केल्यास गमवावा लागेल जीव

मधुमेह नियंत्रणात राहतो:

रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात लसूण खावी. सतत गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. हे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात लसूण खावी. शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी लसूण खावी. लसूणमध्ये आढळून येणारे गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Consume these ayurvedic foods in your diet to protect your body from monsoon diseases garlic benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2025 | 08:31 AM

Topics:  

  • garlic
  • Health Care Tips
  • monsoon care

संबंधित बातम्या

Water Retention मुळे लठ्ठपणा वाढल्यासारखे वाटते? ‘हे’ उपाय केल्यास लघवीवाटे बाहेर पडून जाईल शरीरातील पाणी, दिसाल स्लिम
1

Water Retention मुळे लठ्ठपणा वाढल्यासारखे वाटते? ‘हे’ उपाय केल्यास लघवीवाटे बाहेर पडून जाईल शरीरातील पाणी, दिसाल स्लिम

‘या’ फळांमधील बिया शरीरासाठी ठरतील वरदान, दैनंदिन आहारात सेवन केल्यास रक्तातील साखर राहील नियंत्रणात
2

‘या’ फळांमधील बिया शरीरासाठी ठरतील वरदान, दैनंदिन आहारात सेवन केल्यास रक्तातील साखर राहील नियंत्रणात

घसा सतत खवखवतो? काहींना काही अडकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचे संकेत
3

घसा सतत खवखवतो? काहींना काही अडकल्यासारखे वाटते? आरोग्यासंबंधित असू शकतो ‘या’ गंभीर आजाराचे संकेत

हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ लोहयुक्त शक्तिशाली पदार्थांचे सेवन, झपाट्याने वाढेल रक्त
4

हिमोग्लोबिनची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा ‘या’ लोहयुक्त शक्तिशाली पदार्थांचे सेवन, झपाट्याने वाढेल रक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.