Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? ‘या’ संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा करा बचाव, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

पावसाळ्यात साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया पावसाळ्यात कोणत्या साथीच्या आजारांची शरीराला लागण होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2026 | 01:31 PM
पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? 'या' संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करा, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

पावसाळ्यात वारंवार आजारी पडताय? 'या' संसर्गजन्य गंभीर आजारांपासून स्वतःचा बचाव करा, रोगप्रतिकारशक्ती होईल कमकुवत

Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात होणारे आजार?
साथीच्या आजारांपासून बचाव कसा करावा?
पावसाळ्यात साथीचे आजार का होतात?

राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. याशिवाय पावसाळ्यात साथीचे आजार झपाट्याने पसरतात आणि शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करून टाकतात. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी, अंगदुखी यासारख्या समस्या उद्भवल्यानंतर फारसे लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने आजारपण वाढल्यानंतर शरीराला हानी पोहचते तर अनेकदा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. थकवा आणि अशक्तपणा वाढल्यानंतर खूप जास्त त्रास होतो. अनेक ठिकाणी नदी नाल्यांचे पाणी साचून राहते, ज्याच्या परिणामामुळे रोगराई वाढते. पावसाळा ऋतू विविध किटाणू आणि जिवाणूच्या वाढीसाठी अतिशय पोषक मानला जातो.(फोटो सौजन्य – AI)

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

पावसाळ्यात साथीच्या आजारांची लागण झपाट्याने होते. याशिवाय जंक फूड किंवा दूषित पाण्याचे सेवन केल्यास पोटाचे विकार होऊन आरोग्य बिघडते. पोटाचे विकार झाल्यानंतर उलट्या, जुलाब होऊन थकवा, अशक्तपणा वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यात कोणत्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर वाढतो, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे शरीरात कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात वाढतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका:

निमोनिया:

सर्दी, खोकला किंवा ताप आल्यानंतर बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. पण असे न करता वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. कारण निमोनिया झाल्यानंतर थंडी वाजणे, ताप येणे, खोकताना कफ बाहेर पडणे आणि श्वासोच्छवास घेताना त्रास इत्यादी लक्षणे निमोनिया झाल्यानंतर दिसून येतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, पावसात भिजणे, अंगावर ओले कपडे जास्त वेळ राहणे, खाण्यापिण्याच्या सवयी, फ्रीजमधील पाणी पिणे इत्यादी कारणांमुळे निमोनियासारख्या गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते.

मलेरिया:

पावसाळ्यात मच्छराच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे मलेरियाची लागण होण्याची भीती असते. त्यामुळे पावसाळ्यात मच्छरांपासून शरीराचा बचाव करणे फार आवश्यक आहे. शरीरात खोकला, ताप, श्वासोच्छवास करताना त्रास होणे, घसा खवखवणे, खोकताना कफ बाहेर पडणे, अशक्तपणा, अंगदुखी, अंगात ताप असताना घाम येणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे.

Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

​डेंग्यू:

पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रामुख्याने उद्भवणारा आजार म्हणजे डेंग्यू. हा अतिशय धोकादायक आजार आहे, कारण यामुळे मृत्यू होण्याची शक्यता असते. डेंग्यू झाल्यानंतर शरीरातील पांढऱ्या पेशी नष्ट होऊन जातात, ज्याच्या परिणामामुळे रक्ताचे पाणी होते. ताप, सर्दी, हाडे आणि सांधेदुखी, डोळ्यांमध्ये जळजळ होणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पावसाळ्यात कोणते संसर्गजन्य आजार जास्त प्रमाणात आढळतात?

    Ans: पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, व्हायरल ताप, लेप्टोस्पायरोसिस, टायफॉईड, गॅस्ट्रोएन्टेरायटिस आणि सर्दी-खोकल्यासारखे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढू शकतो.

  • Que: पावसाळ्यात संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे?

    Ans: स्वच्छ पाणी पिणे, ताजे व शिजवलेले अन्न खाणे, हात स्वच्छ धुणे, डासांपासून संरक्षण करणे, पाणी साचू न देणे आणि वैयक्तिक स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे.

  • Que: रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कोणत्या सवयी उपयुक्त ठरतात?

    Ans: संतुलित आहार, हंगामी फळे-भाज्या, पुरेशी झोप, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिणे आणि ताणतणाव नियंत्रणात ठेवणे रोगप्रतिकारशक्तीला आधार देऊ शकते.

Web Title: Do you fall ill frequently during the monsoon protect yourself from these serious infectious diseases

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • monsoon care

संबंधित बातम्या

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ
1

Health News: मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक RT-PCR प्रशिक्षण! कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाले आधुनिक प्रयोगशाळा कौशल्यांचे बळ

सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? मग नैसर्गिक गोडवा असलेले ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास वजन राहील नियंत्रणात, क्रेविंग होईल पूर्ण
2

सतत गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते? मग नैसर्गिक गोडवा असलेले ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास वजन राहील नियंत्रणात, क्रेविंग होईल पूर्ण

Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय
3

Menstrual Migraine म्हणजे काय? मासिक पाळीतील वेदना आणि असह्य डोकेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ उपाय

लहान वयात मोतीबिंदूचा धोका कशामुळे वाढतो? मधुमेह आहे मुख्य कारण, जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती
4

लहान वयात मोतीबिंदूचा धोका कशामुळे वाढतो? मधुमेह आहे मुख्य कारण, जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली सविस्तर माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.