Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी ठरेल संजीवनी! आरोग्यासंबंधित ‘या’ आजारांपासून मिळेल कायमची सुटका, सद्गुरू सांगितलेला उपाय

तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित प्यायल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. याशिवाय रोगप्रतिकारशक्ती निरोगी ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 18, 2025 | 05:30 AM
तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी ठरेल संजीवनी! आरोग्यासंबंधित 'या' आजारांपासून मिळेल कायमची सुटका

तांब्याच्या भांड्यातील पाणी शरीरासाठी ठरेल संजीवनी! आरोग्यासंबंधित 'या' आजारांपासून मिळेल कायमची सुटका

Follow Us
Close
Follow Us:

भारतात पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत सर्वच लोक तांब्याच लोक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे म्हणजे आयुर्वेदिक थेरपी मानली जाते. या पाण्याचे सेवन नियमित सकाळी उठल्यानंतर केल्यास महिनाभरात शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. हे पाणी अमृताप्रमाणे शरीरावर परिणाम करते. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरिअल, अँटीइंफ्लेमेटरी आणि डिटॉक्सिफाईंड गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. आज आम्ही तुम्हाला तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे शरीराला नेमके काय फायदे होतात? तांब्याच्या बॉटलमधील पाणी प्यावे की नाही? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: Pinterest)

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवडतात ‘या’ हिरव्या शेंगा, नियमित सेवन केल्यास आरोग्याला होतील जबरदस्त फायदे

तांब्याचे बॉटलमधील पाणी प्यावे की नाही?

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. यावर सद्गुरू जग्गी वासुदेव सांगतात, तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील पित्त, कफचं संतुलन नियंत्रणात राहते. याशिवाय आरोग्यासंबंधित गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव होतो. त्यामुळे नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. दैनंदिन आहारात वेगवेगळ्या खनिजाचा समावेश केला जातो. त्यातील अतिशय गुणकारी खनिज म्हणजे तांबे. यामध्ये एंटीमायक्रोबियल, एंटी इंफ्लेमेटरी, एंटी कार्सिनोजेनिक आणि अँटीऑक्सिडेंट्स गुणधर्म आढळून येतात. शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी अनेक नवीन पेशी तयार होण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे:

शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी उपाशी पोटी प्यावे. यामुळे शरीरात जमा झालेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि शरीर स्वच्छ होते. शरीराची इम्युनिटी चांगली ठेवण्यासाठी तांब अतिशय प्रभावी ठरते. पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. शरीराचे मेटाबॉलिझ्म सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्याचे पाणी प्यावे. तांब्याच्या भांड्यात असलेले घटक कोलोजन त्यर्व करण्यास मदत करते. यामुळे त्वचेवर ग्लो येतो.

रक्तातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी ‘या’ पिवळ्या फुलांचा चहा ठरेल प्रभावी, त्वचा राहील कायमच सुंदर

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची योग्य पद्धत?

तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास शरीराला हानी पोहचते. त्यामुळे तांब्याच्या भांड्यातील पाणी सर्वप्रथम, बॉटलमध्ये भरून ८ तास तसेच ठेवावे. त्यानंतर सकाळी उठल्यावर उपाशी पोटी सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. तांब्याच्या भांड्यातील पाणी ताम्र जल किंवा कॉपर चाज्र्ड वॉटर असे सुद्धा म्हंटले जाते.

FAQs (संबंधित प्रश्न)

तांब्याचे पाणी पिण्याचे फायदे:

तांब्याचे पाणी पचनसंस्थेचे कार्य सुधारते आणि चरबी कमी करण्यास मदत करते. तांब्यामध्ये असलेले बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म हानिकारक जीवाणूंना निष्क्रिय करून पाणी निर्जंतुक करतात.

तांब्याचे पाणी कसे प्यावे:

तांब्याच्या भांड्यात पाणी रात्रभर किंवा किमान 8 तास ठेवा.हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिणे सर्वोत्तम मानले जाते.

तांब्याचे पाणी पिताना घ्यायची काळजी:

जास्त प्रमाणात तांब्याचे सेवन विषारी असू शकते आणि त्यामुळे यकृत व मूत्रपिंडांना हानी पोहोचू शकते.जर तुम्हाला आधीपासून मूत्रपिंड किंवा यकृताचा आजार असेल, तर तांब्याच्या बाटल्या वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Drinking water from copper vessel acts as a natural remedy helps prevent several health problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy Drinks
  • Sadhguru Jaggi Vasudev

संबंधित बातम्या

घरातील छोटी मोठी काम करताना थकल्यासारखे वाटते? मग शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा बदल
1

घरातील छोटी मोठी काम करताना थकल्यासारखे वाटते? मग शरीरातील पोटॅशियमची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा बदल

सकाळी उठल्यानंतर चेहरा टम्म सुजल्यासारखा वाटतो? किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
2

सकाळी उठल्यानंतर चेहरा टम्म सुजल्यासारखा वाटतो? किडनीच्या आजाराची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

तरुणांमध्ये का वाढतोय मूळव्याधीचा आजार? गंभीर समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय
3

तरुणांमध्ये का वाढतोय मूळव्याधीचा आजार? गंभीर समस्येपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

आंबटगोड चवीची कच्ची कैरी खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जुनाट आजारांपासून मिळेल कायमची सुटका
4

आंबटगोड चवीची कच्ची कैरी खाल्ल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, जुनाट आजारांपासून मिळेल कायमची सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.