Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात? गर्भाशयासंबंधित गंभीर समस्या कोणत्या कारणामुळे उद्भवतात

गर्भाशय काढून टाकल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. केस गळणे, त्वचेवर सुरकुत्या येणे इत्यादी समस्या वाढून शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडते. जाणून घ्या गर्भाशय काढण्याची कारणे.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 10, 2025 | 05:30 AM
गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात?

गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात?

Follow Us
Follow Us:

कोणत्या कारणांमुळे महिलांच्या शरीरातील गर्भाशय काढले जाते?
गर्भाशय काढल्यानंतर शरीरात होणारे बदल?
गर्भाशय काढण्याचे दुष्परिणाम?

महिलांच्या शरीरातील अतिमहत्वाच्या अवयव म्हणजे गर्भाशय. मासिक पाळी, गर्भधारणा आणि प्रसूतीसाठी शरीरातील गर्भाशय कायमच निरोगी असणे आवश्यक आहे. पण वाढत्या वयात महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. बऱ्याचदा महिला कामाच्या धावपळीमध्ये आरोग्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. नातेसंबंध, घरातील कामे, कुटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादी कामांमध्ये महिला कायमच व्यस्थ असतात. पण यामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. शरीरात दिसून येणाऱ्या गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे अतिशय लहान आजार मोठे स्वरूप घेतात आणि आरोग्य बिघडून टाकतात. जास्त रक्तस्त्राव, गर्भाशयात गाठ (फायब्रॉइड), एंडोमेट्रियोसिस किंवा कॅन्सर इत्यादी कारणामुळे गर्भाशय काढून टाकवे लागते. शरीरातील अतिमहत्वाच्या भाग काढून टाकल्यानंतर अनेक समस्या उद्भवू लागतात. (फोटो सौजन्य – istock)

दिवसभरात न चुकता करा ३ लीटर पाण्याचे सेवन! शरीराला होतील अद्भुत फायदे, महिनाभरात दिसून येईल बदल

गर्भाशय काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेला वैद्यकीय भाषेत हिस्टेरेक्टॉमी असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अतिशय कमकुवत होऊन जातात. शरीरात बदल झाल्यानंतर चिडचिड किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्या वाढण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला महिलांच्या शरीरातील गर्भाशय काढून टाकल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? यामागे नेमकी काय कारणे आहेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

कोणत्या कारणांमुळेव गर्भाशय काढले जाते?

  • गरजेपेक्षा जास्त किंवा असामान्य मासिक पाळीतील रक्तस्त्राव
  • गर्भाशयात फायब्रॉइड किंवा ट्यूमर
  • एंडोमेट्रियोसिस किंवा अ‍ॅडिनोमायोसिस
  • गर्भाशयाच्या मुखाचा किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर
  • पेल्विक इन्फेक्शन किंवा गर्भाशय खाली सरकणे, इत्यादी कारणांमुळे गर्भाशय काढून टाकावे लागते.

गर्भाशय काढल्यानंतर महिलांच्या शरीरात कोणते बदल होतात?

गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिलांची गर्भधारणा करण्याची क्षमता संपून जाते. याशिवाय शरीरातील हार्मोन्सचे उत्पादन थांबून आरोग्य बिघडते. याशिवाय गर्भाशय काढून टाकल्यानंतर मासिक पाळी येणे पूर्णपणे बंद होऊन जाते. शरीरात दिसून येणारे अतिशय सामान्य बदल मानसिक आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात.

मोबाईलवरील शॉर्ट व्हिडीओंचा मेंदूवर दुष्परिणाम! मेंदूच्या कार्यपद्धतीमध्ये बदल होऊन शरीराचे होईल गंभीर नुकसान

शरीरातील गर्भाशय काढल्यानंतर हार्मोन्सची वाढ पूर्णपणे थांबते, ज्यामुळे शरीरात खूप जास्त उष्णता जाणवते. यामुळे महिलांना अचानक कोणत्याही वेळी गरम झाल्यासारखे वाटते. याशिवाय रात्रीच्या वेळेस घाम येणे, चिडचिड होणे, थकवा येणे आणि झोप न येणे इत्यादी लक्षणे दिसू लागतात. तसेच शस्त्रक्रिया झाल्यानंतर शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी कमी होऊन जाते, ज्यामुळे त्वचा खरखरीत होणे, केस गळणे, त्वचेवर सुरकुत्या इत्यादी लक्षणे दिसू लागतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गर्भाशय काढण्याचे परिणाम?

    Ans: गर्भाशय काढल्यानंतर महिला गर्भवती राहू शकत नाही.

  • Que: शस्त्रक्रियेनंतर पूर्णपणे बरे होण्यासाठी किती वेळ लागतो?

    Ans: रिकव्हरीचा वेळ शस्त्रक्रियेच्या प्रकारावर (पोटाची, योनीमार्गातील किंवा लॅपरोस्कोपिक) अवलंबून असतो.

  • Que: गर्भाशय काढल्यानंतर वजन वाढते का?

    Ans: गर्भाशय काढल्याने थेट वजन वाढत नाही. परंतु, हार्मोनल बदलांमुळे किंवा शस्त्रक्रियेनंतरच्या आरामामुळे जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे वजन वाढू शकते.

Web Title: Health tips what physical hormonal changes occur after uterus removal causes behind serious uterine health problems

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 10, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • women health

संबंधित बातम्या

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत
1

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब
2

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब

Foods For Colon Cancer: कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश
3

Foods For Colon Cancer: कधीच तयार होणार नाहीत आतड्यांचा कॅन्सर पेशी! रोजच्या आहारात करा ‘या’ शक्तिशाली पदार्थांचा समावेश

पाटणबोरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला! नालेसफाई अभावी ठिकठिकाणी साचले पाणी; स्वच्छतेचा अभाव
4

पाटणबोरीत डासांचा प्रादुर्भाव वाढला! नालेसफाई अभावी ठिकठिकाणी साचले पाणी; स्वच्छतेचा अभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.