Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अणुबॉम्बचे शरीरावर होतात गंभीर परिणाम, तात्काळ आणि दीर्घकालीन दोन्हीचा खोलवर त्रास

अणुबॉम्ब हल्ल्यानंतर मानवी शरीराचे नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. अणुबॉम्ब हल्ला झालेल्या भागात कर्करोग, जन्मजात दोष, मानसिक आजार, हृदयविकार इत्यादी गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2025 | 12:55 PM
अणुबॉम्बचे मानवी आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम

अणुबॉम्बचे मानवी आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम

Follow Us
Close
Follow Us:

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे पडसाद संपूर्ण जगभरात पसरले आहेत. या हल्ल्यात भारतातील अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानवर कडक कारवाई करण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तनमधील शांत झालेले युद्ध पुन्हा एकदा जागे होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना 7 मे रोजी ब्लॅक आउट आणि मॉक ड्रिल व सायरन वाजवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीसुद्धा भारत आणि पाकिस्तनमध्ये युद्ध झाले आहेत.(फोटो सौजन्य – iStock)

शरीरात वाढलेले घाणेरडे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नियमित करा ‘या’ स्मूदीचे सेवन, नसांमधून निघून जाईल घाण

युद्धाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या अणुबॉम्बमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. कारण अणुबॉम्ब तयार करण्यात त्यात वापरली जाणारी हानिकारक रसायन, केमिकल इत्यादी विषारी घटक मानवी आरोग्यावर थेट परिणाम करतात. बॉम्ब हल्ला झाल्यानंतर केस गळणे, मळमळ, रक्तस्त्राव इत्यादी गंभीर समस्या उद्भवू शकतात. अणुबॉम्बच्या हल्ल्यात अनेकांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. अणुबॉम्बचा हल्ला झाल्यानंतर तिथे जन्माला येणाऱ्या अनेक पिढयांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अणुबॉम्ब हल्ल्याचे मानवी आरोग्यावर कोणते गंभीर परिणाम दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. अणुबॉम्ब हल्ल्याचे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात.

अणुबॉम्बच्या हल्ल्यामुळे मानवी शरीराचे कोणते नुकसान होते:

किरणोत्सर्गी पदार्थ:

अणुबॉम्ब तयार करताना त्यात अनेक विषारी आणि आरोग्यासाठी घातक असलेल्या पदार्थांचा वापर केला जातो. याशिवाय अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर त्यातून किरणोत्सर्गी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे शरीराला हानी पोहचते. किरणोत्सर्गी पदार्थांमुळे शरीरातील पेशींचे नुकसान होते.

उष्णता:

अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर ज्या ठिकाणी अणुबॉम्ब टाकला जातो, तिथे असलेला संपूर्ण परिसर विषारी होण्याची शक्यता असते. याशिवाय यामधून उष्णता बाहेर पडते. या उष्णतेमुळे त्वचा भाजणे किंवा त्वचेवर गंभीर फोड येण्याची जास्त शक्यता असते. ही उष्णता त्वचेचे मोठे नुकसान करते.

कर्करोग:

कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे निदान झाल्यानंतर संपूर्ण शरीर कमकुवत होऊन जाते. अणुबॉम्बचा हल्ला झालेल्या ठिकाणी कर्करोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर असतात. याशिवाय विषारी पदार्थांचा धोका सुद्धा वाढण्याची शक्यता असते. ल्युकेमियासारखे गंभीर आजार होण्याची जास्त शक्यता असते.

वारंवार शरीराची पचनक्रिया बिघडते? नसांमध्ये गॅस तयार झाल्यानंतर ‘या’ भागांमध्ये होऊ लागतात वेदना, बिघडते संपूर्ण आरोग्य

मानसिक समस्या:

अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर मानसिक आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. मानसिक त्रास, नैराश्य आणि इतर मानसिक आजार होऊन आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते.

Web Title: Severe effects of atomic nuclear bombs on the human body immediate and longterm impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 12:55 PM

Topics:  

  • health issue
  • Health Tips
  • india pakistan war

संबंधित बातम्या

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं  शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला
1

Health Tips : सोप्या जीवनशैलीतील बदलांनी मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब टाळणं शक्य, तज्ज्ञांचा महत्त्वपूर्ण सल्ला

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम
2

झोपेच्या कमतरेमुळे मेंदू आकुंचन पावत आहे! जाणून घ्या रोजच्या कोणकोणत्या सवयींमुळे ब्रेनवर होतो वाईट परिणाम

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही
3

उष्णता, मुरुमे आणि बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय, उन्हाळ्यात फक्त 1 ग्लास हा ज्यूस प्या आणि कमाल पाहा; पैसे घालवण्याचीही गरज नाही

मनुष्यबळ कमतरतेमुळे डासजन्य आजारांमध्ये वाढ! मंजूर २,२०० पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती
4

मनुष्यबळ कमतरतेमुळे डासजन्य आजारांमध्ये वाढ! मंजूर २,२०० पदांपैकी सुमारे ४० टक्के पदे रिक्त असल्याची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.