Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

बेंबी सरकल्यानंतर शरीरात अनेक गंभीर लक्षणे दिसून येतात. पचनाचे विकार, उलट्या, जुलाब इत्यादी गंभीर लक्षणे दिसून येतात. चला तर जाणून घेऊया बेंबी सरकल्यास कोणते उपाय करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 02, 2026 | 05:30 AM
बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

बेंबी सरकल्यानंतर शरीरात दिसून येतात 'ही' महाभयंकर लक्षणे, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी करा घरगुती उपाय

Follow Us
Follow Us:

नाभी कोणत्या कारणांमुळे पुढे सरकते?
नाभी सरकल्यास कोणते उपाय करावेत?
बेंबी सरकल्यावर दिसणारी लक्षणे?

चुकीचा व्यायाम, कोणतेही जड सामान उचलणे, वेगाने हालचाल करणे, सतत पुढे वाकणे इत्यादी अनेक कारणांमुळे नाभी पुढे सरकण्याची शक्यता असते. नाभी हे शरीराचे ऊर्जा स्थान मानले जाते. पण नाभी पुढे सरकल्यानंतर शरीरात अनेक धोकादायक बदल दिसून येतात. या बदलांकडे दुर्लक्ष करणे शरीरासाठी जीवघेणे ठरते. नाभी सरकल्यानंतर तीव्र मळमळ, उलट्या, जुलाब किंवा वारंवार होणाऱ्या पोटदुखी इत्यादी समस्यांचा सामना करावा लागतो. मूळ जागेवर नाभी येईपर्यंत भयंकर त्रासाला सामोरे जावे लागते. जे पर्यंत नाभी तिच्या मूळ ठिकाणी येत नाही तोपर्यंत पचनाचे विकार काही केल्या शांत होत नाहीत. हा त्रास कोणत्याही वयातील महिलांसह पुरुषांना सुद्धा होऊ शकतो. बेंबी सरकल्यानंतर बऱ्याचदा डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार केले जातात. पण यामुळे कोणताच फरक दिसून येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बेंबी सरकल्यानंतर आजीबाईच्या बटव्यातील कोणते उपाय करावेत, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)

आईच्या किडनीदानातून मुलाला मिळाले नवजीवन! ससून रुग्णालयात प्रत्यारोपण यशस्वी; मातृत्वाच्या त्यागाचे जिवंत उदाहरण

बेंबी सरकल्याची प्रमुख लक्षणे:

मूळ जागेवरून बेंबी सरकल्यानंतर शरीराला खूप जास्त त्रास सहन करावा लागतो. यामुळे पचनाचे विकार होण्याची जास्त शक्यता असते. सगळ्यात आधी ओटीपोटात तीव्र वेदना होतात. या वेदना बऱ्याचदा सहन सुद्धा होत नाहीत. त्यानंतर बद्धकोष्ठता, छातीत जळजळ, खालच्या बाजूला सरकल्यास जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू होऊन संपूर्ण शरीराला हानी पोहचते. पचनक्रिया बिघडल्यानंतर खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. चालताना किंवा खाली वाकताना खूप जास्त वेदना होतात. बेंबी तिच्या मूळ जागेवर येईपर्यंत भूक न लागणे आणि सतत मळमळणे यांसारखी लक्षणे दिसून येतात आणि शरीरात थकवा जाणवतो.

बडीशेप आणि गुळाचे सेवन:

बेंबी सरकल्यानंतर कोणत्याही डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्याऐवजी आजीबाईच्या बटव्यातील प्रभावी उपाय करावेत. यासाठी रिकाम्या पोटी बडीशेप आणि गूळ खाल्ल्यास बेंबी मूळ जागेवर येईल. बडीशेप खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. यामुळे पोटावर वाढलेला तणाव कमी होतो. बडीशेप खाणे शरीरासाठी अतिशय सुरक्षित आहे. पोटातील गॅस आणि जळजळ कमी करण्यासाठी बडीशेप आणि गुळाचे सेवन करावे.

आतड्यांमध्ये जमा झालेला विषारी घटक एका झटक्यात पडून जातील बाहेर! नियमित करा ‘या’ फळाचे सेवन, त्वचेला होतील फायदे

नाभी जागेवर आणण्यासाठी पारंपरिक दिवा पद्धत:

पूर्वीच्या काळी आरोग्यासंबंधित समस्या उद्भवल्यानंतर अनेक वेगवेगळे उपाय केले जायचे. त्यातील अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे बेंबी सरकल्यास दिवा ठेवणे. नाभीवर छोटा दिवा पेटवून त्यावर काचेची वाटी किंवा तांब्या उलट्या घातला जायचा. यामध्ये नाभीचा भाग हळूहळू वर केला जातो. यामुळे थोडा वेळात नाभी मूळ जागेवर येते. हा उपाय सहज कोणीही करू शकत. यामुळे नाभी मूळ जागेवर येईल आणि तात्काळ आराम मिळेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: नाभी विस्थापन म्हणजे काय?

    Ans: हे एक पारंपारिक आरोग्य संकल्पना आहे, ज्यात नाभी त्याच्या मूळ मध्यवर्ती स्थानावरून सरकते, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह आणि पचनसंस्थेवर परिणाम होतो असे मानले जाते.

  • Que: नाभी सरकण्याची कारणे कोणती?

    Ans: आघात, पोटाची शस्त्रक्रिया, जास्त वजन वाढणे, चुकीची जीवनशैली किंवा चुकीच्या पद्धतीने बसणे/झोपणे यामुळे नाभी सरकू शकते.

  • Que: नाभी सरकण्याची लक्षणे?

    Ans: अचानक पोटदुखी, गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, आम्लपित्त.

Web Title: These are the dangerous symptoms that appear in the body after the navel shifts try these home remedies to get relief from stomach pain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Digestion Problem
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हातपायांमध्ये वेदना आणि गोळे येतात? मग नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, रात्रीच्या वेळी लागेल शांत झोप
1

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे हातपायांमध्ये वेदना आणि गोळे येतात? मग नियमित खा ‘हा’ पौष्टिक लाडू, रात्रीच्या वेळी लागेल शांत झोप

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जातात? वारंवार गाठी जाणे बेतू शकते जीवावर, ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी उपाय
2

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या का जातात? वारंवार गाठी जाणे बेतू शकते जीवावर, ब्लड क्लॉट्स कमी करण्यासाठी उपाय

बीट कच्चे खावे की शिजवून? ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नये बीटचे सेवन, अन्यथा उद्भवतील किडनी स्टोन आणि अपचनाच्या समस्या
3

बीट कच्चे खावे की शिजवून? ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नये बीटचे सेवन, अन्यथा उद्भवतील किडनी स्टोन आणि अपचनाच्या समस्या

Monsoon Care Tips: पावसाळ्यात डेंग्यूचा वाढता धोका! उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देणे अधिक महत्वाचे, टळू शकतो मोठा धोका
4

Monsoon Care Tips: पावसाळ्यात डेंग्यूचा वाढता धोका! उपचारांपेक्षा प्रतिबंधावर भर देणे अधिक महत्वाचे, टळू शकतो मोठा धोका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.