Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

दह्यासोबत खाल्लेले ‘हे’ पदार्थ आतड्यांसाठी ठरतात विष! रोजच्या आहारात चुकूनही करू नका, अन्यथा उद्भवतील गंभीर समस्या

दह्यासोबत खाल्लेले हे पदार्थ शरीरासाठी अतिशय घातक ठरतात. यामुळे आतड्यांमध्ये विषासमान घटक तयार होतात. त्यामुळे दह्यासोबत चुकूनही आंबट फळे, राजमा इत्यादी पदार्थ खाऊ नये.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 12, 2026 | 05:30 AM
दह्यासोबत खाल्लेले 'हे' पदार्थ आतड्यांसाठी ठरतात विष! रोजच्या आहारात चुकूनही करू नका

दह्यासोबत खाल्लेले 'हे' पदार्थ आतड्यांसाठी ठरतात विष! रोजच्या आहारात चुकूनही करू नका

Follow Us
Follow Us:

दह्यासोबत कोणते पदार्थ खाऊ नये?
चुकीचे फूड कॉम्बिनेशन असलेले पदार्थ?
दही खाण्याचे फायदे?

रोजच्या आहारात दूध, दही, पनीर इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे कायमच सेवन केले जाते. त्यातील सगळ्यांचं आवडणारा पदार्थ म्हणजे दही. थंडगार दही खाल्ल्यानंतर पोटात वाढलेली उष्णता शांत होते आणि आराम मिळतो. दह्याच्या सेवनामुळे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टरीयांचे प्रमाण वाढते आणि आरोग्य सुधारते. दुपारच्या जेवणात वाटीभर दह्याचे नियमित सेवन केल्यास शरीर हायड्रेट राहील आणि शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल. पण अन्नपदार्थ चुकीच्या पदार्थांसोबत खाल्ल्यास शरीराची पचनक्रिया बिघडून जाते. यामुळे शरीरातील ‘पाचन अग्नी’ मंदावतो आणि खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होत नाहीत. यामुळे शरीरात विषारी घटक तयार होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला दह्यासोबत कोणत्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चुकीचे फूड कॉम्बिनेशन खाल्ल्यास आतड्यांमध्ये विषारी घटक तयार होतील आणि शरीराला हानी पोहचेल.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमध्ये चिकटलेला विषारी मल झटक्यात बाहेर पडून जाईल बाहेर! रोज सकाळी नियमित खा ‘ही’ फळे, पोट होईल स्वच्छ

केळे आणि पोहे:

आपल्यातील अनेकांना केळी आणि वेगवेगळी इतर आंबट फळे दह्यात मिक्स करून खाण्याची सवय असते. पण असे करू नये. दह्यासोबत केळी किंवा इतर आंबट फळे खाल्ल्यास पचनक्रिया बिघडण्याची खूप जास्त शक्यता असते. केळी हे फळ लवकर पचन होत नाही. तर पोहे पचनासाठी अतिशय हलके असतात. हे दोन्ही पदार्थ एकत्र खाल्ल्यामुळे पचनाचा वेग पूर्णपणे वेगळा होऊन जातो. यामुळे ऍसिडिटी, अपचन, जळजळ किंवा आतड्यांसंबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. चुकीच्या अन्नपदार्थांचे एकत्र सेवन केल्यामुळे पोटात गॅस, जडपणा किंवा सुस्ती जाणवू लागते.

दही आणि राजमा:

सकाळच्या नाश्त्यात राजमा आणि इतर वेगवेगळ्या धान्यांपासून बनवलेले सॅलड खाल्लेले जातात. तसेच काहींना जिमवरून जाऊन आल्यानंतर दही खाण्याची सवय असते. त्यामुळे दही आणि सॅलड एकत्र खाल्ल्यामुळे पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. दही आंबवलेला पदार्थ आहे. दही आणि राजमा खाल्ल्यामुळे ‘आम’ दोष वाढतो. यामुळे ॲसिडिटी, पोटदुखी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे राजमा खाल्ल्यानंतर ४ ते ५ तास दही खाऊ नये.

महिलांमध्ये का वाढतंय Cervical Cancer चे प्रमाण? गर्भाशयमुखाचा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ चुकीच्या सवयी

काकडी आणि खिचडी:

जेवणासोबत सगळ्यांचं काकडी किंवा इतर सॅलड असलेल्या कच्च्या भाज्यांचे सेवन करायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कच्ची काकडी थंड असते आणि दालखिचडी पचनासाठी अतिशय जड असते. त्यामुळे काकडी आणि दालखिचडी इत्यादी पदार्थांचे एकत्र सेवन अजिबात करू नये. खिचडीसोबत काकडी खायची असल्यास काहीवेळ काकडी बाहेर काढून ठेवावी. यामुळे पचनक्रियेत अडथळे निर्माण होत नाहीत.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: These foods when eaten with yogurt become toxic to the intestines do not include them in your daily diet even by mistake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Benefits for Curd
  • Food Issue
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

नवजात बालकांना जन्म झाल्यानंतर कावीळ का होते? मुलांच्या शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
1

नवजात बालकांना जन्म झाल्यानंतर कावीळ का होते? मुलांच्या शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

बद्धकोष्ठतेमुळे वारंवार पचनक्रिया बिघडते? जाणून घ्या पोट स्वच्छ होण्यासाठी केळी खाण्याची पद्धत, पचनाचे आजार होतील गायब
2

बद्धकोष्ठतेमुळे वारंवार पचनक्रिया बिघडते? जाणून घ्या पोट स्वच्छ होण्यासाठी केळी खाण्याची पद्धत, पचनाचे आजार होतील गायब

आठवड्यातून दोनदा माशांचे सेवन केल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे, सुधारेल हाडांचे आरोग्य
3

आठवड्यातून दोनदा माशांचे सेवन केल्यास शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे, सुधारेल हाडांचे आरोग्य

Blood Pressure कमी झाल्यामुळे कायमच चक्कर येते? मग गुळासोबत मिक्स करून खा ‘हा’ पदार्थ, रक्तदाब राहील नियंत्रणात
4

Blood Pressure कमी झाल्यामुळे कायमच चक्कर येते? मग गुळासोबत मिक्स करून खा ‘हा’ पदार्थ, रक्तदाब राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.