आंबट फळे आणि दूध किंवा लिंबाचा रस आणि पपई एकत्र खाल्ल्यास पचनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. याशिवाय पचनाच्या समस्या वाढल्यानंतर संपूर्ण शरीराला हानी पोहचते.
दह्यासोबत खाल्लेले हे पदार्थ शरीरासाठी अतिशय घातक ठरतात. यामुळे आतड्यांमध्ये विषासमान घटक तयार होतात. त्यामुळे दह्यासोबत चुकूनही आंबट फळे, राजमा इत्यादी पदार्थ खाऊ नये.
Junk Food Ban: मुलांचे आरोग्य लक्षात घेऊन, ब्रिटिश सरकारने जंक फूडबाबत एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. जंक फूडच्या जाहिराती आता यूकेमध्ये टीव्ही किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर दाखवल्या जाणार नाहीत.
नवी दिल्ली येथे 20 आणि 21 ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिगटाच्या (जीओएम) बैठकीत 12 टक्के आणि 28 टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा केंद्राचा प्रस्ताव देखील मंजूर करण्यात आला. आता याबाबत एक…
अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील ६३ शाळांमधील पोषण आहाराचे आठमीला धान्य नमुन्यांची तपासणी सुरू आहे. दरवर्षी नमुने घेतले जातात, मात्र यंदा राज्य शासनाने अधिकृत पुणे येथील प्रयोगशाळा नियुक्त केली आहे.