
घाणीने भरलेले आहेत रोजच्या आहारातील हे पदार्थ; डॉक्टरांनी सांगितल्या पेस्टसाइड्सने भरलेल्या भाज्यांची आणि फळांची नावे
शेतात फळे आणि पिकांची नाश होण्यापासून वाचवण्यासाठी कीटकनाशके फवारले जातात. हे रसायने आपल्या आरोग्यासाठी काही ठीक नसतात. असे काही पिके आहेत ज्यांच्यावर कीटकनाशकांची काही जास्त प्रमाणात फवारणी केली जाते. अशा प्रकारचे पिकांचे सेवन करणे म्हणजेच आरोग्याच्या समस्यांना बळी पडणे.
आपण मोठ्यांकडून नेहमीच ऐकत असतो की बाजारातून एखादा फळ आणला असेल तर तो आधी धुऊन घ्या मगच खा. मुळात, यामागेही कारण आहे. कारण अशा फळांवर किंवा पिकांवर कीटकनाशकांची मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते. जर तुम्ही ते पीक किंवा फळ न धुता खाल्ली तर त्यावर लागलेली रसायने तुमच्या पोटात जातील आणि आरोग्याच्या समस्या तयार करतील. एखाद्या जीवाला संपवण्यासाठी तयार केले गेलेले हे रसायने तुमच्या पोटात गेले तर ते फार नुकसानदायक ठरू शकते. लक्षात ठेवा की तुम्हीही एक जीवच आहात.
या पिकांवर जास्त प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी केली जाते:
आताच्या युगात बहुतेक शेती तांत्रिकदृष्ट्या केली जाते. ही विकसित शेती शेती करण्यासाठी जरी सहज सोपी असली तरी मानवी आरोग्यासाठी फार काही फायदेशीर नाही. याचे जितके फायदे आहेत तितके तोटेही आहेत. त्यामुळे या रसायनांपासून आपले आरोग्य जपणे आपल्या परिवाराच्या आरोग्य जपणे तसेच आपल्या सभोवतालच्या आरोग्य जपणे आपली जबाबदारी बनून जाते. या जबाबदारीला आपले काम मानून आपल्या आरोग्याला निरोगी ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे कीटकनाशकांपासून आपल्या आरोग्याला इजा होणार नाही तसेच आपल्या परिवाराच्या आरोग्याला इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.