Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तांब्याच्या भांड्यातील पाणी ठरेल आरोग्यासाठी अतिशय घातक? जाणून घ्या शरीराला होणारे तोटे

तांब्याच्या भांडयातील पाणी पिणे आरोग्यासाठी जितके चांगले आहेत तिकतेचं घातक सुद्धा आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 02, 2025 | 11:14 AM
तांब्याच्या भांड्यातील पाणी ठरेल आरोग्यासाठी अतिशय घातक?

तांब्याच्या भांड्यातील पाणी ठरेल आरोग्यासाठी अतिशय घातक?

Follow Us
Close
Follow Us:

चुकीची जीवनशैली, कामाचा अभाव, मानसिक तणाव, अपुरी झोप, जंक फूडचे सेवन, आहारात सतत होणारा बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. याशिवाय बऱ्याचदा डॉक्टरसुद्धा तांब्याच्या भांडीतील पाणी पिण्याचा सल्ला देतात. तांब्याच्या भांड्यातील गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. याशिवाय रात्रभर तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी सकाळी उठल्यानंतर प्यायल्यास शरीरातील तांब्याची कमतरता भरून निघते, पचन सुधारते, चयापचय वाढते, वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते. नियमित सकाळी उठल्यानंतर अर्धा ग्लास किंवा एक ग्लास तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील आणि पोट आतड्यांमधील घाण स्वच्छ होईल.(फोटो सौजन्य – iStock)

वाढलेले वजन होईल झपाट्याने कमी! पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने करा मध दालचिनीचा वापर

तांब्याच्या भांड्यात पाणी शरीरासाठी जितके चांगले आहे तिकतेचं वाईट सुद्धा आहे. तांब्याच्या भांड्यातील पाणी चुकीच्या पद्धतीने प्यायल्यास आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. आज आम्ही तुम्हाला तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे आणि तोटे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर अनेकांना तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची सवय असते. पण अर्धा किंवा एक ग्लासापेक्षा जास्त तांब्याच्या भांड्यातील पाणी पिऊ नये.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे:

तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमित प्यायल्यामुळे शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला आवश्यक घटक मिळतात. शरीराची कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी अतिशय प्रभावी ठरते. शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. यामुळे शरीर आतून स्वच्छ होते आणि निरोगी राहते. त्वचा चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी नियमित तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यावे. उच्च रक्तदाबाच्या समस्येनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात तांब्याच्या भांड्याचे पाणी प्यावे.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे तोटे:

तांब्याच्या भांड्यातील पाणी अतिप्रमाणात पिऊ नये. अर्धा किंवा एक ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. याशिवाय तांब्याच्या भांड्यात गरम पाणी किंवा लिंबू पाणी पिऊ नये. यामुळे तांब्याची भांडी खराब होण्यासोबत अनेकांना तीव्र पोट दुखीचा त्रास होऊ लागतो. दिवसभरात सतत तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे शरीरातील झिंक नष्ट होऊन जाते. याशिवाय यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते.

अचानक येईल हार्ट अटॅक! महिनाभर आधी शरीरात दिसणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, उद्भवेल मृत्यू

जास्त प्रमाणात तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे पोटात जळजळ वाढण्याची शक्यता असते. तर काहींना उलट्या किंवा मळमळ होण्याची शक्यता असते. तांब्याच्या भांड्यातील पाण्यामध्ये अँटी-माइक्रोबियल, अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-कार्सिनोजेनिक आणि अँटी-ऑक्सिडंट इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Water in copper pot will be very dangerous for health disadvantages of copper stored water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 11:14 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Healthy life
  • lifetyle tips

संबंधित बातम्या

सर्दी खोकल्यामुळे हैराण झाला आहात! मग चमचाभर मधात मिक्स करा ‘हा’ शक्तिशाली पदार्थ, कफ होईल कायमचा गायब
1

सर्दी खोकल्यामुळे हैराण झाला आहात! मग चमचाभर मधात मिक्स करा ‘हा’ शक्तिशाली पदार्थ, कफ होईल कायमचा गायब

आंबवलेला भात खाल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या भात बनवण्याची कृती आणि शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे
2

आंबवलेला भात खाल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात? जाणून घ्या भात बनवण्याची कृती आणि शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे

कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो हर्नियाचा त्रास! शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपाय
3

कोणत्याही लक्षणांशिवाय होऊ शकतो हर्नियाचा त्रास! शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे आणि त्यावरील उपाय

हिवाळ्यात मिळणाऱ्या ‘या’ भाज्या ‘कर्करोगाच्या शत्रू’, नियमित सेवन केल्यास शरीरातील घाण पडून जाईल बाहेर
4

हिवाळ्यात मिळणाऱ्या ‘या’ भाज्या ‘कर्करोगाच्या शत्रू’, नियमित सेवन केल्यास शरीरातील घाण पडून जाईल बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.