• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • What Is Menopause Symptoms Of Menopause

मासिक पाळी कायमची निघून जाताना महिलांच्या शरीरात दिसून येतात ‘ही’ लक्षणे

शरीरात सातत्याने होणारे बदल, मासिक पाळीमधील अडचणी इत्यादी अनेक गोष्टींचा सामना महिलांना या दिवसांमध्ये करावा लागतो. मॅनोपोझ ही एक नैसर्गिक क्रिया असून प्रत्येक महिलेला या टप्प्यातून जावे लागते. त्यामुळे सर्वच महिलांचे सारखेच अनुभव असतील असे काही नाही. मासिक पाळीच्या दिवसांमध्ये सर्वच महिलांना वेगवेगळ्या समस्या सामोरे जावे लागते. आज आम्ही तुम्हाला मासिक पाळी जाण्यापूर्वी महिलांमध्ये कोणती लक्षणे दिसतात, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 29, 2024 | 12:27 PM
मॅनोपोझमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात

मॅनोपोझमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा म्हणजे मॅनोपोझ. वयाच्या 45 ते 50 पासून मॅनोपोझचा काळ सुरु होते. या दिवसांमध्ये महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीरात सातत्याने होणारे बदल, मासिक पाळीमधील अडचणी इत्यादी अनेक गोष्टींचा सामना महिलांना या दिवसांमध्ये करावा लागतो. मॅनोपोझ ही एक नैसर्गिक क्रिया असून प्रत्येक महिलेला या टप्प्यातून जावे लागते. त्यामुळे सर्वच महिलांचे सारखेच अनुभव असतील असे काही नाही.

प्रत्येक महिलेले तिच्या शरीरात जाणवणाऱ्या बदलांनुसार वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. त्यामुळे मॅनोपोझचे दिवस महिलांसाठी कठीण ठरू शकतात. मॅनोपोझच्या दिवसांमध्ये महिलांमध्ये अनेक वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. त्यामध्ये मूड स्विंग्स, शरीरातील उष्णता वाढणे, वजन वाढणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मासिक पाली जाण्याआधी महिलांमध्ये कोणती लक्षणे दिसून येतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा: मासिक पाळी दरम्यान टॅम्पॉन्स किंवा पॅड यापैकी कोणता आहे सर्वोत्तम पर्याय ?

मासिक पाळी जाण्याआधी महिलांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसून येतात:

मासिक पाळीचे चक्र चुकणे:

मासिक पाळीच्या चक्रामध्ये चूक झाल्यानंतर अनेक समस्या उद्भवतात. मेनोपॉझच्या दिवसांमध्ये अनियमित मासिक पाळी असते. दोन, तीन किंवा त्यापेक्षा ही जास्त महिना मासिक पाळी येत नाही. अशावेळी महिलांना अनेक समस्या जाणवतात. या काळात मासिक पाळी कधी येईल याची तारीख ठरलेली नसते. मेनोपॉझमध्ये महिलांची प्रजनन क्षमता संपून जाते आणि महिला बाळाला जन्म देऊ शकत नाही. त्यामुळे याच प्रक्रियेला मेनोपॉझ असे म्हणतात.

हाड दुखणे:

वयाच्या चाळिशीनंतर महिलांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच अनेक मानसिक समस्या सुद्धा उद्भवतात. मेनोपॉझमध्ये एस्ट्रोजनचा थर कमी होऊन हाडांची घनता कमी होत जाते. यामुळे हाडे ठिसूळ व खिळखिळी होण्यास सुरुवात होते. त्यामुळेच महिलांना मेनोपॉझच्या काळात हाडांचे आजार, ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो.

मूड स्विंग्स होणे:

मॅनोपोझचा काळ सुरु झाल्यानंतर महिलांमध्ये अनेक बदल होण्यास सुरुवात होते. सतत चिडचिड करणे, कोणत्याही गोष्टीचा राग करणे, नैराश्याची भावना निर्माण होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. शरीरामध्ये मानसिक अस्थिरता निर्माण झाल्यानंतर महिलांचे मूड सतत बदलतात.

हे देखील वाचा: मासिक पाळीदरम्यान अधिक व्हजायनल दुर्गंधी का येते? कारणे आणि उपाय

अचानक वजन वाढणे:

वजन वाढणे हे एक सामान्य लक्षण आहे. हार्मोनल बदलांमुळे मेटाबॉलिज्म कमी होण्यास सुरुवात होते आणि शरीरातील अतिरिक्त चरबी तशीच साठून राहते. शरीरात चरबीचे प्रमाण वाढल्यानंतर वजन वाढू लागते. वाढलेले वजन महिलांच्या आरोग्यसाठी त्रासदायक ठरू शकते. शरीरात वाढलेल्या अतिरिक्त चरबीमुळे शरीराची ऊर्जा कमी होण्यास सुरुवात होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: What is menopause symptoms of menopause

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 12:27 PM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे
1

सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा चिया सीड्सच्या पाण्याचे सेवन, शरीराला होतील ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब
2

बीटचा रस पोटासाठी ठरेल अमृत! चवीसोबत संपूर्ण शरीर राहाल कायमच निरोगी,पचनाच्या समस्या होतील गायब

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब
3

वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ घरगुती उपाय करून मिळवा आराम, डोकेदुखी होईल कायमची गायब

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर
4

जेवणानंतर नियमित करा ‘या’ हिरव्या पाण्याचे सेवन! मधुमेह आणि आरोग्यासंबंधित गंभीर आजार होतील कायमचे दूर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

Ramdas Kadam on Balasaheb Thackeray Death: ‘बाळासाहेबांचं आधीच निधन अन् बॉडी ठेवून…’, रामदास कदमांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, दुकाने-हॉटेल्स २४ तास खुली राहणार

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.