Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! तब्बल 45988 नावे रेशन कार्डवरून वगळली; राज्यभरात ‘मिशन सुधार’ मोहीम सुरु

रेशन कार्डमधील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी राज्यभरात 'मिशन सुधार' मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 01, 2026 | 12:21 PM
४५ हजार नावे रेशन कार्डवरून वगळली

४५ हजार नावे रेशन कार्डवरून वगळली

Follow Us
Follow Us:

नाशिक : रेशन कार्ड व्यवस्थेत मोठा बदल करण्यात येत आहे. आयकर भरणारे जास्त उत्पन्न असलेले तसेच विविध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना रेशनवरील धान्याचा लाभ न देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील ४५ हजार ९४८ आयकर दात्यांचे नावे रेशन कार्डावरून वगळण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा शाखेने दिली आहे.

रेशन कार्डमधील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी राज्यभरात ‘मिशन सुधार’ मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून, ही यादी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यात ५ लाख ६९ हजार ६६९ आयकरदाते आहे. आतापर्यंत यापैकी ४५ हजार ९४८ आयकरदात्यांचे नावे रेशनकार्डवरून रद्द करण्यात आली आहे. ५५४४९ आयकरदात्यांची नावे केशरी रेशन कार्डमधून वगळून अंत्योदय रेशन कार्डमध्ये वर्ग करण्यात आली आहे.

5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार, आता ‘आयुष्मान कार्ड’ साठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही, ‘असं’ झटपट मोबाईलवरच होईल काम

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रत्येक प्रकरणाची चौकशी केली जात आहे. दरम्यान, ही कारवाई पुरवठा विभागाच्या दृष्टीने आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम मानली जात असून, यामुळे रेशन कार्डमधील गैरव्यवहार रोखून खऱ्या गरजूंना लाभ देण्याचा प्रयत्न होणार आहे.

गरजूंना लाभ देण्याचा प्रयत्न

केंद्र सरकारने अशा अपात्र लाभार्थ्यांची यादी राज्य सरकारला पाठवली असून, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांद्वारे तपासणी सुरू आहे. गरीब व गरजू कुटुंबांना धान्याचा लाभ मिळावा, यासाठी या मोहिमेअंतर्गत अपात्र लोकांना रेशन सिस्टीममधून बाहेर काढले जात आहे.

5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार

दुसरीकडे, सरकारने आयुष्मान भारत योजना सुलभ करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता लोकांना आयुष्मान कार्ड मिळवण्यासाठी दूरच्या केंद्रांवर किंवा रुग्णालयांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. नवीन प्रणालीअंतर्गत, आयुष्मान कार्ड बनवण्याची सुविधा आता शिधावाटप दुकानांमध्ये राबविण्यात येत आहे. आणि तुम्ही तुमच्या मोबाईल फोनवरुनही हे कार्ड जनरेट करु शकता.

Petrol-Diesel स्वस्त होणार! ‘या’ देशाकडून एप्रिल महिन्यात येणार 1.2 कोटी बॅरल कच्चं तेल आणि तेही भरघोस Discount वर

Web Title: 45988 names removed from ration cards

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 12:21 PM

Topics:  

  • Government Scheme
  • maharashtra news
  • Nashik News
  • Ration Card

संबंधित बातम्या

सुकन्या समृद्धी योजनेतील रक्कम 21 वर्षांपूर्वीही मिळणार; उच्च शिक्षण, विवाहासाठी अंशतः पैसे काढता येणार
1

सुकन्या समृद्धी योजनेतील रक्कम 21 वर्षांपूर्वीही मिळणार; उच्च शिक्षण, विवाहासाठी अंशतः पैसे काढता येणार

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका,  छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी
2

नाशिकमध्ये महाजन, सामंतांचे प्रयत्न निष्फळ; शेवटी शिंदेंना दणका, छुप्या रणनीतीचा वापर करत गोकुळ गिते विजयी

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा
3

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून होणार सुरु; अनेक महत्त्वपूर्ण मुद्यांवर होणार चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.