शहराला सध्या प्रतिदिन ५२० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठ केला जातो. त्यात साडेपाच टक्के वाढ गृहीत धरून ६८० दशलक्ष लिटर प्रतिदिन 520 दशलक्ष लिटर पुरवठा सध्या शहराला केला जातो.
ईडी सध्या अशोक खरातच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील गोळा करत आहे. बँक व्यवहारांच्या सखोल तपासाद्वारे, हा बेकायदेशीरपणे मिळवलेला पैसा कुठे गुंतवला गेला आहे, हे निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांवर लैंगिक अत्याचार, मानसिक छळ आणि धर्मांतराच्या आरोपांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले. मात्र, हे संबंध केवळ मैत्रीपुरते मर्यादित राहिले नाहीत. संशयित हर्षलने मुलीला फिरवण्याच्या बहाण्याने नशेच्या आहारी नेले.
दोघेही एकलहराकडे जात असताना सचिनने 'पत्नीचे लफडे सुरू असून तिला रंगेहाथ पकडायचे आहे, आपण शॉर्टकटने जाऊ' असे सांगून प्रभाकर यांना राखेच्या खदाणीच्या निर्जन रस्त्यावर नेले.
मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील कांदा बाजारावर दिसून येत आहे. विशेषतः निर्यात मोठ्या प्रमाणात घटल्याने देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढला असून, दर कोसळले आहेत.
समता पतसंस्थेत खरात अनेक खात्यांना 'नॉमिनी' भोंदू खरातने केवळ फसवणूकच केली नाही, तर अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड वापरून आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे.
रेशन कार्डमधील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी राज्यभरात 'मिशन सुधार' मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेंतर्गत केंद्र सरकारने निश्चित केलेल्या निकषानुसार अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली.
नाशिकमध्ये 20 वर्षीय अथर्व द्विवेदी या तरुणाचा अंघोळीचा साबण खाल्ल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. प्रकृती बिघडल्यानंतर रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पोलिस तपास सुरू आहे.
समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्याच्या उच्च दर्जाच्या सुपीक जमिनी आणि फळबाग लावलेल्या जमीनीचे संपादन केले जात आहे. मात्र, यासाठी मिळणारा मोबदला अत्यंत तुटपुंजा आहे. तसेच त्यातून अल्प मोबदला मिळाला आहे.
तक्रारदार अनिता खैरात यांचा साड्या विक्रीचा व्यवसाय असून व्यवसायासाठी भांडवलाची गरज भासल्याने त्यांनी २०२४ मध्ये संशयित आरोपी भाऊसाहेब बोरगुडे याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते.
नाशिक सेक्स स्कँडल प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याची चौकशी केली जात आहे. भोंदू तांत्रिकाची सुरू असलेली एसआयटी चौकशी अनेक धक्कादायक खुलासे करत आहे.
अहिल्यादेवी होळकर यांनी नद्यांचे महत्व जाणले आणि नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केले. महिला, गरीब आदिवासीना समाजाच्या मुख्य धारेत आणण्याचे कार्य त्यांनी केले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर तसेच एका महानगरपालिकेच्या डॉक्टरने खरातला मदत केली होती. हे डॉक्टर गर्भपाताच्या गोळ्या देत आणि गंभीर गुंतागुंत झाल्यास गर्भपात करत असत.
अंत्यसंस्कार हा हिंदू धर्मातील अत्यंत संवेदनशील आणि पारंपरिक विधी असून, तो सन्मानाने पार पाडला जाणे आवश्यक आहे. मात्र अलीकडे काही ठिकाणी या विधींना ‘इव्हेंट’चे स्वरूप येताना दिसत आहे.
संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे सांगत मातेला अस्वस्थ वाटत असताना आधी कल्पना न देता परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर नातलगांना पेशंटला जिल्हा रुग्णालयात हलवण्यास सांगितले.
बँकेचा दंड आणि कौटुंबिक ओढाताण शिक्षकांच्या घरांच्या कर्जाचे हफ्ते अनेकांचे दर महिन्याच्या ५ तारखेला असतात. मात्र, महिन्याची १५ तारीख उजाडली तरी पगार बँक खात्यात जमा होत नाहीत.