वाहतूक कोंडीचा प्रश्न बराच वाढला आहे. नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य रस्ते, महामार्गालगतची दुकाने तसंच अंतर्गत गल्ल्यांमधील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत.
कर्नाटक राज्यात ४०० कोटी रूपयांच्या कथित कंटेनर लूट प्रकरणी गुन्हा दाखल केल होता. या गुन्ह्यात संशयितांना क्लीन चिट देवून संपुर्ण प्रकरणात 'क्लोजर' रिपोर्ट तयार करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास…
राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाची घडामोड घडली आहे. महानिर्मिती आणि NTPC यांच्यातील ही संयुक्त भागीदारी महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पथकाला हा संशयित ओझर येथील पगार मळा येथे येणार असल्याचे कळले. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस बेड्या ठोकल्या.
नाशिक येथील ताज गेटवे आयोजित 'गोदावरी इन्व्हेस्टमेंट अँड इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह'चे उद्घाटन केले. यावेळी शाश्वत प्रादेशिक विकासासाठी कल्पना, भागीदारी आणि गुंतवणूक एकत्र आणण्यावर परिषदेत भर देण्यात आला.
वाहतूक नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या सिटी लिंक बसचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ जास्त अपघात सिटी लिंक बसमुळे झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे.
येवला तालुक्यातील नगरसूल येथील शेतकऱ्यांच्या जमिनी १९८५ मध्ये बंधाऱ्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या. पण वाढीव मोबदल्यासाठी त्यांना तब्बल 4 दशकांपासून प्रतीक्षा करावी लागत आहे.प्रशासनाने अजूनही रक्कम दिलेली नाही.
नाशिक महापालिकेच्या पहिल्या महासभेत प्रशासकीय कार्यकाळातील मनमानी कारभारावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी जोरदार प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. कोट्यवधींच्या खर्चाबाबत समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने हा प्रकार घडला
येवला तालुक्यातील पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाली होती.यासाठी आमदार दराडे, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.
शहरातील चाळीस सिग्नलवर सिग्नल मोडण्याची घाईच वाहनचालकांना असते. सीसीटीव्ही कॅमेरे अशा वाहनचालकांचे छायाचित्र लागलीच नियंत्रण विभागातील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना पाठवतो.
नमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडीही नित्याचीच झाली आहे. गुरुवारी सकाळपासूनच या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
जुलै २०१५ मध्ये गृह मंत्रालयाने पोलिस ठाणे मंजूर करुनही महासंचालक कार्यालयाची मंजूरी व हद्दनिश्वितीअभावी अद्यापही 'बुंचाळे चौकी मध्ये 'मिनी पोलिस ठाणे' अंतर्गत कामकाज सुरू आहे.
एका ब्राह्मणाकडे जात असताना शनिमंदिरासमोर हा प्रकार घडला. अचानक मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी क्षणात महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत हिसकावून भरधाव वेगाने पळ काढला.
साई उमरवाल यांचा मुलगा मनीष उर्फ मोतीलाल साई उमरवाल हा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे एखाद्या व्यवहारातून त्यांचे कोणाशी काही बिनसले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
फिर्यादी मंगेश खळसे हे आपल्या कुटुंबासह नाशिकरोड येथून जवळच असलेल्या शिंदेगाव टोलनाक्याजवळील हॉटेल वृंदावन येथे बहिणीच्या नातवाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते.
मंगळवारी (दि.३) होणारी बैठक केवळ भाजप नगरसेवकांसाठीच मर्यादित ठेवण्यात आली असून, पास दाखवल्याशिवाय बैठकीच्या ठिकाणी प्रवेश मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महाजन यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील अनुभवांचा दाखला दिला. ते म्हणाले की, "गेल्या ४० वर्षांपासून मी प्रत्येक जयंतीमध्ये पुढाकार घेतो. इतर नेते केवळ हार घालून जातात