• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Sharad Pawar Criticized On Government Over Many Issue Nrka

‘आज देशाची आणि राज्याची स्थिती बिकट, सरकारला कष्टकऱ्यांची परवा नाही’; शरद पवार यांचा निशाणा

आज सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे शेतीचे उत्पन्न घटले आहे. शेतीमालाला किंमत नाही. त्यामुळे बाहेरून अन्नधान्य घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साखर उत्पादनात भारत जगात दोन नंबरवर आहे. आणि राज्यात एक नंबर वर आहे. तर कोल्हापूर जिल्हा साखर उत्पादनात आघाडीवर आहे. याचं कारण देशात उत्कृष्ट कारखाने आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 04, 2024 | 07:48 AM
'आज देशाची आणि राज्याची स्थिती बिकट, सरकारला कष्टकऱ्यांची परवा नाही'; शरद पवार यांचा निशाणा

File Photo : NCP

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कागल : आज देशाची आणि राज्याची स्थिती बिकट झाली आहे. केंद्र व राज्य शासनाला कष्टकऱ्यांची परवा नाही. आज शेतकरी उद्धवस्त झालेला आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. माता-भगिनींवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे लोक संतापाने रस्त्यावर उतरत आहेत. अशा लोकांचे खच्चीकरण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम शिंदे सरकार करत आहे. अशा सरकारला त्यांची जागा दाखवून राज्यात नव्याने नेतृत्वाची फळी उभा करून सत्ता काबीज करू, असा विश्वास राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी व्यक्त केला.

ऐतिहासिक गैबी चौकात भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी झालेल्या विराट सभेत शरद पवार बोलत होते. पवार पुढे म्हणाले, ‘मोदी सरकार आणि शिंदे सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. या सरकारच्या धोरणामुळे शेतीही उध्वस्त झालेली आहे. सन २००४ मध्ये कृषी मंत्री असताना शेती विकासाबाबतची धोरणे आखली. जो देश बाहेरून गहू-तांदूळ आयात करीत होता. तोच देश त्यावेळी जगात गहू आणि तांदूळ निर्माण करणारा आघाडीचा देश बनला होता. यामध्ये शेतकऱ्यांचे कष्ट महत्वाचे होते’.

तसेच ‘आज सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे शेतीचे उत्पन्न घटले आहे. शेतीमालाला किंमत नाही. त्यामुळे बाहेरून अन्नधान्य घेण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. साखर उत्पादनात भारत जगात दोन नंबरवर आहे. आणि राज्यात एक नंबर वर आहे. तर कोल्हापूर जिल्हा साखर उत्पादनात आघाडीवर आहे. याचं कारण देशात उत्कृष्ट कारखाने आहेत. त्यात कागलचा शाहू साखर कारखाना सर्वोत्कृष्ट चालविला आहे. असे असले तरी सत्ताधाऱ्यांच्या धोरणामुळे साखरेची स्थिती गंभीर आहे’.

इथेनॉल निर्मितीवर मोदी सरकारने आणली बंदी

इथेनॉल निर्मितीवर देखील मोदी सरकारने बंदी आणली. सर्वच क्षेत्रात राज्यकर्त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे ते नाकर्ते बनले आहेत. मालवण प्रकरणावर ते म्हणाले, छत्रपती शिवाजी राजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याच्या वेगाने पडला, असे मुख्यमंत्री शिंदे सांगतात. परंतु, मुंबई येथील सागरा जवळ असणारा शिवरायांचा पुतळा एक वर्षे उभा असून, देखील तो पडलेला नाही. हे स्पष्ट करून अशा सरकारला बाजूला सारून आपले राज्य निर्माण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Sharad pawar criticized on government over many issue nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 07:48 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

२ लाख घ्या अन् अमेरिका सोडा…; कोणाला दिली ट्रम्प प्रशासनाने ही ऑफर? काय आहे प्रकरण? 

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.