• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Number Of Passengers Passing Through Aurangabad Airport Has Increased Nrka

औरंगाबाद विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली; पण आता सुरु झाली ‘ही’ मागणी

चिकलठाणा विमानतळावरून हज यात्रेसाठी सौदी अरेबियासाठी आंतरराष्ट्रीय विमान चालविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी एकही विमान चिकलठाणा विमानतळावरून गेले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 27, 2024 | 08:16 AM
विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली

indian airports (3)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील औरंगाबाद विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. येथून सुटणाऱ्या विमानांना प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील अनेक प्रवासी येथूनच विमान प्रवास करत आहेत. याशिवाय खान्देशातील विमानप्रवासीही येथून उड्डाण घेत आहेत.

हेदेखील वाचा : 43व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन; सुमित नागल, रोहन बोपन्ना यांसारख्या अव्वल भारतीय टेनिसपटूंचा सहभाग

गेल्या काही वर्षात प्रवाशांची वाढ झाली आहे. यातील अनेकांना पुणे किंवा मुंबईला जाऊन पुढील प्रवास करावा लागत होता. मात्र, आता अनेक जण हे औरंगाबाद विमानतळावरून प्रवास करत आहेत. गेल्या काही वर्षात छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या विमानांचे वेळापत्रके परदेशात तसेच देशांतर्गत विमानांच्या उड्डाण करणाऱ्या वेळेच्या नियोजनानुसार योग्य असल्याने याचा थेट लाभ प्रवाशांना होत आहे. यामुळे रस्त्याने प्रवास करून पुणे किंवा मुंबई, दिल्ली, हैदराबादसह अहमदाबाद, बंगळूरू आदी शहरांसाठी जाणाऱ्या विमानप्रवासांच्या संख्येत वाढ होत आहे.

यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत या विमानतळावरून तब्बल ३ लाख ३७ हजार ६९६ प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील वर्षीच्या सहा महिन्याच्या तुलनेत प्रवाशी संख्या ही १४ टक्क्यांनी वाढलेली आहे. सप्टेंबर महिन्यात विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत १६.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय सेवेचा अभाव

चिकलठाणा विमानतळावरून हज यात्रेसाठी सौदी अरेबियासाठी आंतरराष्ट्रीय विमान चालविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी एकही विमान चिकलठाणा विमानतळावरून गेले नाही. गेल्या वर्षी चिकलठाणा विमानतळावरून ३७१५ विमान प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा एकही विमान न गेल्याने, प्रवाशी संख्या शून्य राहिली आहे.

प्रश्न मार्गी लावावा

देशांतर्गत प्रवाशांची संख्या वाढणे हे येथील उद्योग विकासासाठी सकारात्मक आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानांच्याअभावी विकासास बाधा येत आहे. येथे कार्गो सेवा सुरू होणे आवश्यक आहे. विमानतळ विस्ताराचा प्रश्र नविन सरकारने तात्काळ मार्गी लावणे आवश्यक आहे, अशी मागणी सध्या प्रवाशांकडून केली जात आहे.

हेदेखील वाचा : Pune News: विजयानगर कॉलनीतील ‘ती’ जागा ट्रस्टकडे; महापािलकेची ‘ओपन’स्पेस’ परत मिळविण्यासाठी धावाधाव

Web Title: The number of passengers passing through aurangabad airport has increased nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 08:16 AM

Topics:  

  • Aurangabad news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…

“दोघींनी मिळून मारलं, कुरकुरे दिले नाहीत”, आठ वर्षांच्या मुलाने पोलिसांना लावला फोन; अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचताच जे केलं…

IND vs PAK : यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला हवी…11 सामने गमावल्यानंतरही विजयाचे स्वप्न पाहतेय पाकिस्तानी कर्णधार

IND vs PAK : यांच्या कॉन्फिडन्सची दाद द्यायला हवी…11 सामने गमावल्यानंतरही विजयाचे स्वप्न पाहतेय पाकिस्तानी कर्णधार

दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव

दुपारच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा कारल्याची सुकी चटणी! जेवणाला येईल रंगतदार चव

How the monetary system works: नोटा फक्त भारतात छापल्या जातात, तरी सरकार श्रीमंत का होत नाही

How the monetary system works: नोटा फक्त भारतात छापल्या जातात, तरी सरकार श्रीमंत का होत नाही

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

Bhiwandi Crime: भिवंडीत धर्मांतर रॅकेट उघडकीस; अल्पवयीन मुलींना बाप्तिस्मा देत होता अमेरिकन नागरिक, 2016 पासून…

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

तंदुरी चिकन खायचंय मग हॉटेलला कशाला जायचं? घरीच बनवा अन् सर्वांना करा खुश

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.