• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • The Number Of Passengers Passing Through Aurangabad Airport Has Increased Nrka

औरंगाबाद विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली; पण आता सुरु झाली ‘ही’ मागणी

चिकलठाणा विमानतळावरून हज यात्रेसाठी सौदी अरेबियासाठी आंतरराष्ट्रीय विमान चालविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी एकही विमान चिकलठाणा विमानतळावरून गेले नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 27, 2024 | 08:16 AM
विमानाने प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली

indian airports (3)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा येथील औरंगाबाद विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. येथून सुटणाऱ्या विमानांना प्रवाशांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील अनेक प्रवासी येथूनच विमान प्रवास करत आहेत. याशिवाय खान्देशातील विमानप्रवासीही येथून उड्डाण घेत आहेत.

हेदेखील वाचा : 43व्या पीएसपीबी आंतर युनिट लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन; सुमित नागल, रोहन बोपन्ना यांसारख्या अव्वल भारतीय टेनिसपटूंचा सहभाग

गेल्या काही वर्षात प्रवाशांची वाढ झाली आहे. यातील अनेकांना पुणे किंवा मुंबईला जाऊन पुढील प्रवास करावा लागत होता. मात्र, आता अनेक जण हे औरंगाबाद विमानतळावरून प्रवास करत आहेत. गेल्या काही वर्षात छत्रपती संभाजीनगरहून जाणाऱ्या विमानांचे वेळापत्रके परदेशात तसेच देशांतर्गत विमानांच्या उड्डाण करणाऱ्या वेळेच्या नियोजनानुसार योग्य असल्याने याचा थेट लाभ प्रवाशांना होत आहे. यामुळे रस्त्याने प्रवास करून पुणे किंवा मुंबई, दिल्ली, हैदराबादसह अहमदाबाद, बंगळूरू आदी शहरांसाठी जाणाऱ्या विमानप्रवासांच्या संख्येत वाढ होत आहे.

यावर्षी एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांच्या कालावधीत या विमानतळावरून तब्बल ३ लाख ३७ हजार ६९६ प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील वर्षीच्या सहा महिन्याच्या तुलनेत प्रवाशी संख्या ही १४ टक्क्यांनी वाढलेली आहे. सप्टेंबर महिन्यात विमानतळावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत १६.९ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय सेवेचा अभाव

चिकलठाणा विमानतळावरून हज यात्रेसाठी सौदी अरेबियासाठी आंतरराष्ट्रीय विमान चालविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी एकही विमान चिकलठाणा विमानतळावरून गेले नाही. गेल्या वर्षी चिकलठाणा विमानतळावरून ३७१५ विमान प्रवाशांनी प्रवास केला होता. यंदा एकही विमान न गेल्याने, प्रवाशी संख्या शून्य राहिली आहे.

प्रश्न मार्गी लावावा

देशांतर्गत प्रवाशांची संख्या वाढणे हे येथील उद्योग विकासासाठी सकारात्मक आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय विमानांच्याअभावी विकासास बाधा येत आहे. येथे कार्गो सेवा सुरू होणे आवश्यक आहे. विमानतळ विस्ताराचा प्रश्र नविन सरकारने तात्काळ मार्गी लावणे आवश्यक आहे, अशी मागणी सध्या प्रवाशांकडून केली जात आहे.

हेदेखील वाचा : Pune News: विजयानगर कॉलनीतील ‘ती’ जागा ट्रस्टकडे; महापािलकेची ‘ओपन’स्पेस’ परत मिळविण्यासाठी धावाधाव

Web Title: The number of passengers passing through aurangabad airport has increased nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 08:16 AM

Topics:  

  • Aurangabad news

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

Maharashtra Police Bharati: तरूणांनो लागा तयारीला! ‘इतक्या’ जागांसाठी पोलिस भरती होणार, शासन निर्णय जारी

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

काष्टी–सावर्डे दरम्यान रस्त्यावर झाड कोसळले; ग्रामीण वाहतुकीचा खोळंबा, स्थानिक लोकवस्ती प्रभावित

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

फक्त गाठच नाही तर शरीरात दिसून येणारी ही 5 लक्षणे देत असतात Breast Cancer चे संकेत; महिलांनो, सावध व्हा आणि लागेच करा चेकअप

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

‘सगळेच Bisexual असतात..’ काय बोलून गेली स्वरा भास्कर, ‘या’ नेत्याच्या पत्नीवर आहे क्रश

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.