चिकलठाणा विमानतळावरून हज यात्रेसाठी सौदी अरेबियासाठी आंतरराष्ट्रीय विमान चालविण्यात येते. मात्र, यंदाच्या वर्षी एकही विमान चिकलठाणा विमानतळावरून गेले नाही.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी वारिसे मृत्यू प्रकरणावरून शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील महत्वाच्या नेत्यांवर हल्ले होत असताना सरकार आणि पोलीस यंत्रणा काय झोपा काढत आहे…
गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके यांचे पथक शहरात गस्तीवर होते. त्याच वेळी गुन्हेगार असलेले शंकर नारायण आचार्य आपल्या घरी तिसऱ्या मजल्यावर मोठ्या प्रमाणात गावठी दारू…
पैठणगेट परिसरातील बागवान मंगल कार्यालयाजवळ झोहेब सय्यद (वय ४५,रा.सेव्हन हिल परिसर) यांचं एक कॉल सेंटर आहे. यश एंटरप्रायजेस असं या कॉल सेंटरचं नाव आहे. यश एंटरप्रायजेस या कॉल सेंटरवर तीन…
रविवारी दुपारी शहागंज येथील न्यु फॅशन होलसेल कापड दुकानाच्या तिसऱ्या मजल्यावरील गोडाऊनला आग लागली. पाहता पाहता आगीचा भडका उडाला आणि परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पाहायला मिळाले.
यावरुन काल राज्यभरात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल. त्यांच्या वक्तव्याचा विरोध करत औरंगबादमध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी या बंदची हाक दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांची घसरली. सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली.
कामागार असुन शिफ्ट सुटल्यानंतर दोन वेगवेगळ्या दुचाकीवरून घरी निघाले होते. दरम्यान याचवेळी तेथून जाणाऱ्या हायवा ट्रकने दोन्ही मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
टीईटी प्रकरणानंतर कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलींची नावं आली होती. आता त्यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहेत. आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
यापुर्वी सिल्लोड व पैठण मतदारसंघातील कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री भुमरे हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता आता शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी शिंदे गटात गेल्याने औरंगाबादमध्ये शिवसेना हा मोठा धक्का…
आमदार संजय शिरसाट यांनी या वृत्ताची दखल घेऊन सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रभागरचना फुटल्यामुळे गोपनीयतेचा भंग झाल्याची तक्रार वजा निवेदन सादर केले. राज्य निवडणूक…
नागरिकांना पाण्याचा वेळा ची माहिती आधीच पुरवण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी ने 'जल - बेल' हे ॲप लॉन्च केले आहे. या ॲप मुळे शहरातील पाणीपुरवठ्याची सर्व माहिती एका क्लिक वर नागरिकांच्या…
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, नागरिकांना येथील घरांचा ताबा सोडण्यासाठी अखेरची मुदत दिली होती. ही मुदत संपली असून बहुतांश नागरिकांनी घरांचा ताबा सोडला आहे तर काहीजण घरे सोडण्याच्या तयारीत आहेत.मात्र तरीही काही…
खासदार इम्तियाज जलील यांनी सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींसाठी सुरु केलेल्या जॉब अलर्टस योजने अंतर्गत आज आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात विविध शैक्षणिक अर्हता असलेल्या ४५३२ सुशिक्षित बेरोजगार युवकांनी विविध नामांकित…
मराठवाड्यात औरंगाबाद, लातूर व नांदेड परिमंडळात ग्रामीण व शहरी भागात महावितरणतर्फे अनधिकृत पथदिवे काढण्याची मोहीम १७ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्यात आलेली आहे. या बाबत सर्व संबंधितांना पत्राद्वारे सूचित करून…
गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद शहरातील सिडको-हडको परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली असून गेल्या पंधरा दिवसांपासून सदरील परिसरात नळांना पाणी येत नाही.
खासदार इम्तियाज जलील यांनी प्रधानमंत्री आवास योजनेत तयार होणाऱ्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत भूमीपूजन व्हावे अशी, इच्छा सर्वसामान्य जनतेच्यावतीने पत्रात नमूद केली आहे.
अपघातात नितीन साबळे हे पत्नीला बारावीच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर सोडून निघाले होते. यांचा मृत्यू झाला. गणेश शेळके हे कुतुबखेडा येथे नातेवाईकाचा कुंकवाचा कार्यक्रम आटोपून बुलेटवर गावी परतत होते. हेदेखील अपघातात…
राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना केली असताना गोपनीय माहिती राजकीय पक्षांना पुरवण्यात आली होती. एकंदरच प्रभाग रचनेवर विपरीत परिणाम झालेला आहे. सदर बाब राज्य निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयासमोर मान्य केली.