Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहनकायदा करणाऱ्यांनी डोकं ठिकाण्यावर ठेवून कायदा बनवायला हवा : माजी मंत्री सदाभाऊ खोत

नवीन मोटार वाहन कायदा हा ट्रक चालकांच्या जीवावर उठणारा आणि अन्यायकारक असल्याचे सांगत नियमात बदल करण्याची मागणी केली माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच वाहनकायदा करणाऱ्याचे डोकं ठिकाण्यावर ठेवून कायदा बनवायला हवा असे वक्तव्य ही खोत यांनी केले आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते.

  • By Aparna
Updated On: Jan 02, 2024 | 07:42 PM
वाहनकायदा करणाऱ्यांनी डोकं ठिकाण्यावर ठेवून कायदा बनवायला हवा : माजी मंत्री सदाभाऊ खोत
Follow Us
Close
Follow Us:

नवीन मोटार वाहन कायदा हा ट्रक चालकांच्या जीवावर उठणारा आणि अन्यायकारक असल्याचे सांगत नियमात बदल करण्याची मागणी केली माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच वाहनकायदा करणाऱ्याचे डोकं ठिकाण्यावर ठेवून कायदा बनवायला हवा असे वक्तव्य ही खोत यांनी केले आहे. ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये बोलत होते.

काय आहे नवा कायदा?
केंद्रसरकारने काल मोटार वाहन कायदा कडक करत राष्ट्रीय महामार्गावर एखादा अपघात झाला आणि चालक पळून गेला तर त्याला सात वर्षाचा तुरुंगवास व सात लाखाचा दंड अशा शिक्षेचा नियम काढला आहे.

मागणी काय?
या कायद्याविरोधात वाहतूक संघटनेच्यावतीने संपूर्ण राज्यात ट्रक चालकांनी बंदची हाक देत आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे हा कायदा बदलणे गरजेचे आहे. एखादा अपघात झाल्यानंतर चालक तेथेच थांबला तर त्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. असे काही घडलेच तर चालकाने पळून न जाता जवळच्या पोलीस ठाण्यात हजर राहावे व सरकारने त्यांच्या शिक्षेची रक्कम कमी करून एक लाख किंवा त्याहून ही कमी करून कायद्यता बदल करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Those who enforce traffic laws should keep their heads in place and make laws former minister sadabhau khot nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2024 | 07:42 PM

Topics:  

  • Islampur
  • maharashtra
  • maharashtra news

संबंधित बातम्या

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
1

दारूच्या नशेत पोलिसांशी अरेरावी; शिक्रापूर पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?

43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!
2

43 हजार कोटींचे ‘व्हिजन’; 204 प्रकल्पांतून बदलणार पुणे महानगर प्रदेशाचा चेहरामोहरा!

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त
3

राज्याच्या अर्थसंकल्पात हेल्थ सेक्टरकडे दुर्लक्ष? आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता, तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले
4

तलाठी, मंडल अधिकाऱ्यांसाठी लाच घेणं भोवलं; एसीबीने एकाला रंगेहात पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.