वाळवा तालुका शांत आहे. पण आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सारख्या माणसाने जिल्हात अशांतता निर्माण केली असून या मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असे सुष्मिता जाधव म्हणाल्या.
वनश्री दुध संघ यांच्या नुतन संचालकांची निवड व दुध उत्पादक शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजप नेते रवींद्र चव्हाणांनी शेतकऱ्यांवर विश्वास व्यक्त केला.
विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाच आज शेवटचा दिवस असून आज मंत्री छगन भुजबळ यांनी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्याबाबत घोषणा केली आहे. काय असणार आह इ्स्लामपूरचे नवीन नाव नाव जाणून घ्या?
सरकारच्या चुकीच्या धोरणांनी गावांचा विकास ठप्प झाला असून, शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. राज्य सरकार व प्रशासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना व शेतकऱ्यांच्या विविध अनुदानाचा निधी तातडीने द्यावा.
राज्य सरकारमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे आणि विरोधी असणाऱ्या शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजकारण वाळवा तालुक्यात केंद्रित झाले आहे.
गॅस गळती सुरू असतांना हाकेच्या अंतरावर असणाऱ्या खाद्य पदार्थ बनवणाऱ्या हातगाड्या चालकांची धांदल उडाली. इथे हातगाड्यांची ही संख्या अधिक आहे. ही घटना घडली तेव्हा अनेकांच्या गॅस शेगड्या सुरू होत्या.
सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभेच्या जागेवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे महेश संभाजी राजे शिंदे आणि शरद पवार यांच्या गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात लढत आहे.
दिव्यांग व्यक्तीही समाजाचा मुख्य घटक आहे. दिव्यांग व्यक्तींना वेग-वेगळ्या पध्दती ने आधार आणि आत्मसन्मान द्या.तरच त्यांच्यामध्ये दृढ आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो असा विश्वास माजी मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सांगली जिल्हा भाजपाचे अध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील यांच्या इस्लामपूर विधानसभा मतदार संघाच्या होमपिच वर विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील भाजपचे सर्व नेते एकवटणार आहेत.सोमवारी दिवसभरात प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात…
नवीन मोटार वाहन कायदा हा ट्रक चालकांच्या जीवावर उठणारा आणि अन्यायकारक असल्याचे सांगत नियमात बदल करण्याची मागणी केली माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच वाहनकायदा करणाऱ्याचे डोकं ठिकाण्यावर…
इस्लामपूर येथील जिजामाता पेपर मिल्स कंपनीच्या वीज मीटर मध्ये फेरफार करून सुमारे ६ लाख ३८ हजार ३२४ रूपयांची वीज चोरी केल्याप्रकरणी कंपनीचे मालक श्रीकांत ज्ञानदेव पाटील (रा. इस्लामपूर) यांना न्यायालयाने…
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत आठ विभागांचे मुले व मुलींचे १६ संघ सहभागी होतील. या स्पर्धा व निवड चाचणीतून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडला जाईल. या संघांचे राष्ट्रीय स्पर्धेपूर्वीच्या तयारीचे शिबीर अमरावती येथे…
सवता सुभा मांडलेल्या शेतकरी संघटना आणि त्यांची वेगवेगळी आंदोलने यांचा गैरफायदा घेत कारखानदार आपल्या भाडोत्री गुंडांकडून आंदोलने मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य युवा अध्यक्ष गणेश…
ऊसाला पहिली उचल ३५०० रुपये मिळावी, गतवर्षीचा दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने इस्लामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्याच्या पोरांना हातात बंदुका घ्यायला…
राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांच्या निवासस्थाना समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खर्डा भाकरी खात आंदोलन केले. ऊस दर जाहीर केला नसल्याचा निषेध व्यक्त करत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. कारखान्याचे…
राष्ट्रीय महामार्गावर पेठ नाका येथे पोलिसांनी गोवा बनावटीची तब्बल ५७ लाखांची (Islampur Crime) दारू नाकाबंदी करून पकडली. एक हजार बॉक्समधून ४८ हजार बाटल्या बेकायदेशीररित्या नेताना एका ट्रकसह ७५ लाखांचा मुद्देमाल…