Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘त्यांच्या’ पक्षात गेले नाही तर धमक्या ; जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल

मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे. गेल्या महिन्याभरात महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दोन जंगी संभा घेतल्यानंतर तिन्ही पक्ष आज मुंबईत सभा घेत आहेत. या सभेसाठी वांद्रे कुर्ला संकुलातील नरे पार्कची निवड करण्यात आली आहे .

  • By Aparna
Updated On: May 01, 2023 | 07:57 PM
‘त्यांच्या’ पक्षात गेले नाही तर धमक्या ; जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबईत आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे. गेल्या महिन्याभरात महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथे दोन जंगी संभा घेतल्यानंतर तिन्ही पक्ष आज मुंबईत सभा घेत आहेत. या सभेसाठी वांद्रे कुर्ला संकुलातील नरे पार्कची निवड करण्यात आली आहे . यावेळी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांनी भाषण करत भाजप आणि शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली. ‘माणसं त्यांच्या पक्षात गेले नाही तर धमक्या दिल्या जातात’ असा आरोप त्यांनी केला. ‘मुंबईला राज्यातून तोडण्याचा डाव’ असल्याचा आरोपही जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे.बरसू प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले कि या प्रकल्पामुळे मुंबई ते वेंगुर्ला समुद्र दूषित होईल. मुळात ‘रिफायनरी कोकणात कशासाठी?’. असा सवाल त्यांनी केला.

मुंबईवर राग असलेले लोक दिल्लीत बसलेत; जितेंद्र आव्हाडांचा भाजपावर हल्लाबोल
यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातलं भाजपा सरकार आणि राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. आव्हाड म्हणाले की, मुंबई ही कामगारांच्या घामाने उभी राहिली आहे. इथल्या कष्टकरी मराठी माणसाने मुंबईची शोभा वाढवली. मागील १० वर्षात मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईवर राग असलेले लोक दिल्लीत बसले आहेत, असे ते म्हणाले.

Web Title: Threats if they dont join their party jitendra awhad hits out at shinde fadnavis govt nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2023 | 07:57 PM

Topics:  

  • jitendra avhad
  • maharashtra
  • Mahavikas Aghadi
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले
3

वृद्ध महिलेला ऑनलाइन १ लिटर दूध ऑर्डर करणे महागात पडले, १८.५ लाख रुपये गमावले

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.