Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

…तर अंर्तगत खदखद वाढणारच; उदयनराजेंचे महाविकास आघाडी सरकारबाबत मोठं वक्तव्य

माध्यमातून जे चित्र दिसत आहे. ते गेले दाेन वर्षांपासून सुरु असल्याचे सातत्याने कानावर येत हाेते. ही खदखद सुरु हाेती. ज्यावेळेस एका विचाराने एका ध्येयाने प्रेरीत हाेऊन लाेक एकत्र येतात. त्यांना काेणतेही आमिष दाखविण्याची गरज नसती. परंतु भिन्न विचारांच्या लाेक सत्तेसाठी एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 22, 2022 | 01:49 PM
…तर अंर्तगत खदखद वाढणारच; उदयनराजेंचे महाविकास आघाडी सरकारबाबत मोठं वक्तव्य
Follow Us
Follow Us:

सातारा : जर नागरिकांना आणि त्यांच्या कामांना वेळ दिला जात नसेल तर अंर्तगत खदखद वाढणारच. या मतभेदांची कुणकूण कानावर होतीच. राज्यातील महाविकास आघाडीचे पतन झाले. यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, अशी थेट प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी दिल्ली येथून दिली.

शिवसेनेचे नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य आमदारांच्या बंडामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार काेसळणार याची चर्चा देशभरात सुरु आहे. यावर खासदार उदयनराजे भाेसले यांनी यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, असे वक्तव्य उदयनराजे यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकारांशी संवादादरम्यान केले.

उदयनराजे भाेसले म्हणाले, माध्यमातून जे चित्र दिसत आहे. ते गेले दाेन वर्षांपासून सुरु असल्याचे सातत्याने कानावर येत हाेते. ही खदखद सुरु हाेती. ज्यावेळेस एका विचाराने एका ध्येयाने प्रेरीत हाेऊन लाेक एकत्र येतात. त्यांना काेणतेही आमिष दाखविण्याची गरज नसती. परंतु भिन्न विचारांच्या लाेक सत्तेसाठी एकत्र आले आणि त्यांनी सत्ता स्थापन केली. वेगवेगळी विचारधारेचे लाेक एकत्र आले. त्यामुळे त्यांना आमिष दाखवावे लागले.

अन्य पक्षांच्या पक्षश्रेष्ठींवर मी भाष्य करणार नाही. परंतु त्यांनी त्यावेळी त्यांनी एकत्र येताना विचार करायला हवा हाेता. मूळात हे टिकणार ते किती दिवस टिकणार. पक्षश्रेष्ठींकडून लाेकांना वेळ दिला जात नाही. काम हाेत नाही. असे हाेत असताना स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका लागणार आहेत. या सर्व निवडणुकांना सामाेरे जावे लागणार आहे. या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपचे विराेधक काेण आहेत तर राष्ट्रवादी काॅंग्रेेस आणि काॅंग्रेस. त्यामुऴे ही समीकरण जुळणार नव्हती. ती जुळवली गेली, असेही उदयनराजे म्हणाले.

Web Title: Udayanraje bhosale talked about current political situation of maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2022 | 01:49 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Udayanraje Bhosale
  • उदयनराजे भोसले

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
4

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.