Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

३ वर्षांत ३ हजार ९०० कोटी कुठे खर्च? ठाण्याच्या विकासावरून भाजपाचा शिंदेवर निशाणा, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

ठाणेकरांना अजूनही सुविधा प्राप्त होत नाहीत मात्र गेल्या ३ वर्षात ९०० कोटी कुठे खर्च केले असा प्रश्न आता उद्भवतो आहे आणि आता यावरून शिंदेना टारगेट केले जात असल्याचे दिसून येत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Oct 29, 2025 | 10:15 PM
ठाण्याचा विकास नक्की अडलाय कुठे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

ठाण्याचा विकास नक्की अडलाय कुठे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ठाणे विकास नक्की कुठे अडलाय
  • ९०० कोटी रुपये गेले कुठे
  • एकनाथ शिंदेवर निशाणा
ठाणे: केंद्र अणि राज्य सरकारच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला गेल्या तीन वर्षांत कर्ज आणि विशेष अनुदान स्वरुपात मंजूर झालेल्या ६ हजार कोटी रुपयांपैकी सुमारे ३ हजार १०० कोटी रुपयांचा निधी खर्चही झाला अहे. मात्र, प्रत्यक्षात ठाणेकरांना अजूनही प्राथमिक सुविधा मिळविताना संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ३ हजार ९०० कोटी रुपयांचा खर्च नक्की कोठे झाला? त्यातून कोणती विकासकामे झाली? याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने या माध्यमातून शिंदे सेनेवर निशाणा साधला आहे.

Thane News: “अदानीला 33 हजार कोटी देता, तर आम्हाला किमान 33 हजारांचे कर्ज द्या!” शरद पवार गटाची LIC कार्यालयावर धडक

कल्याण-डोंबिवलीत काँग्रेसला धक्का

क्लस्टरसाठी विशेष अनुदान ठाणे महापालिकेला २०२२ पासून राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष निधी म्हणून ६ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यापैकी ३५०० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून क्लस्टर प्रकल्पासाठी विशेष अनुदान मागून १४९ कोटी रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून २१३ कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज असे साधारण ३५०० कोटी रुपये उपलब्ध झाले. त्याआधी ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातूनही केंद्र व राज्य सरकारकडून शहरातील प्रकल्पांसाठी निधी दिला गेला. सुमारे चार हजार कोटी रुपयांच्या खांनतर ठाणे शहरातील रस्ते, पाणीपुरवठा व इतर सुविधांबाबत आमुलाग परिवर्तनाची अपेक्षा होती. परंतु, दुर्दैवाने ठाणे शहरातील बजबजपुरीत वाढ झाली असून, वाहतूककोंडी, र पाणीटंवाई अणि वाढत्या प्रदूषणाला ठाणेकरांना सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा केंद्र सरकारच्या बिनव्याजी कर्जाच्या भरवशावर ५७८ कोटी रुपयांच्या विकासकामाची लगीनघाई सुरू करण्यात आली आहे.

परिवहन व्यवस्थेचा बोजवारा

याचीं मानितवडा कापूरबावडी, तीन हात नाकर अशा मर्यादित ठिकाणी असलेली वाहतूककोंडी आता शहराच्या गल्ल्यागल्यांमध्ये भेडसावत आहे. टीएमटी या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. रेल्वे स्टेशनवर सायंकाळी उतरलेल्या प्रवासाला घरी पोचण्यासाठी तास-दीड तासांचा अवधी लागवडीतून घरी पोचल्यानंतर त्याला टँकरचे पाणी पिऊन तहान भागवावी लागते. तसेच वाढत्या प्रदूषणाने आजारांनाही सामोरे जावे लागते.

पावसाच्या दिवसांत ठाणेकरांच्या हलाला सीमा राहत नाही, गेल्या दोन वर्षांपासून शहरातील बहुसंख्य चौकांत पाण्याची तही साचली जातात. या पाण्यातून जीव मुठीत घेऊन पायपीट करावी लागते किया पाणी ओसरेपर्यंत वाट पाहावी लागते. आशा परिस्थितीत ३९०० कोटी रुपयांचा निधी कोठे खर्च झाला? हा ठाणेकरांना प्रश्न पडला आहे. केंद्र व राज्य सरकारकडून तीन वर्षांत नियमितपणे देण्यात आलेल्या कोटचवधी रुपयांच्या कामांची नियोजनबद्ध अंमलबजावणी न झाल्यामुळे ठाणेकराना सुविधा मिजात नाहीत रस्ते, पाणीपुरवठा योजना, तलावांचे सुशोभिकरण, नालेबाधणी, गटारे, फूटपाथ, फयवाटा आदीसाठी कोट्ववधी रुपये खर्च करण्यात आला.

Navi Mumbai : वाहतूक कोंडीने वाजविले तीन तेरा! पालिका आणि पोलीस प्रशासनाच शहरातील वाहतूक नियोजन फक्त कागदावरच

५७८ कोटींबाबत आयुक्तांनाही पत्र

केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या बिनव्याजी कर्जाच्या भरवशावर महापालिकेने तयार केलेल्या ५७८ कोटी रुपयांची विकासकामे सुरू करण्याची प्रशासनाची लगीनघाई’ सुरू आहे, अशी टीका नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्र पाठवून केली आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारकडून गेल्या तीन वर्षात मिळालेले कर्ज व महापालिकेने केलेल्या खर्चाबाबत सविस्तर तपशील वर्तमानपत्रे किंवा महापालिकेच्या वेबसाईट वर जाहीर करण्याची मागणी केली आहे.

या कामांसाठी निधी नसतानाही, घाईघाईत कामे जाहीर करण्याची घाई का केली जात आहे. संबंधित कामांची आवश्यकता होती, तर त्याची महापालिकेच्या अर्थसंकल्पात का तरतूद करण्यात आली नाही, असा सवाल पवार यांनी केला आहे.

Web Title: Where was 3 thousand 900 crores spent in 3 years bjp targets shinde over thane s development demands inquiry from chief minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 10:15 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Thane news

संबंधित बातम्या

Satara Politics: मराठा आरक्षण लाठीमार ते सातारा राडा! कोण आहेत आयपीएस तुषार दोशी?
1

Satara Politics: मराठा आरक्षण लाठीमार ते सातारा राडा! कोण आहेत आयपीएस तुषार दोशी?

दापोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश; योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ‘धनुष्यबाण’ हाती
2

दापोलीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश; योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ‘धनुष्यबाण’ हाती

Satara ZP Conflict : सातारा प्रकरण टाकणार महायुतीत मिठाचा खडा? मध्यरात्री DCM शिंदेंनी गाठले वर्षा निवासस्थान
3

Satara ZP Conflict : सातारा प्रकरण टाकणार महायुतीत मिठाचा खडा? मध्यरात्री DCM शिंदेंनी गाठले वर्षा निवासस्थान

Satara Mahayuti Conflict: साताऱ्याच्या राड्यामुळे सरकार धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्यांकडून राजीनाम्याचा इशारा
4

Satara Mahayuti Conflict: साताऱ्याच्या राड्यामुळे सरकार धोक्यात? शिंदे गटाच्या नेत्यांकडून राजीनाम्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.