Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshay Kumar च्या लेकाला 6 वर्षांपर्यंत Vidya Balan ची वाटायची भिती, खुलासा करत म्हणाला, “तिच्या डोळ्यात…”

अक्षय कुमारने हा चित्रपट 'भूल भुलैया' (Bhool Bhulaiyaa) पेक्षा कशा प्रकारे वेगळा आहे, हे स्पष्ट केले. यावेळी अक्षयने २००७ मध्ये 'भूल भुलैया' पाहिल्यानंतर आपल्या मुलाने काय प्रतिक्रिया दिली होती, याविषयीचा किस्सा सांगितला

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 14, 2026 | 02:34 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अक्षय दिल्लीतील एका प्रमोशनात
  • आपला मुलगा आणि विद्या बालन यांचा किस्सा
  • अक्षयच्या मुलाला विद्या बालनची भीती वाटायची?
Akshay Kumar Bhoot Bangla Movie Promotion : अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘भूत बंगला’ (Bhoot Bangla) चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. सोशल मीडियावरुन तसंच देशभरातील विविध शहरांना भेटी देत ​चित्रपटाचा प्रचार प्रसार करत आहे. नुकताच अक्षय दिल्लीतील एका प्रमोशनात दिसून आला; यावेळी त्याने आपला मुलगा आरव आणि अभिनेत्री विद्या बालन यांच्याशी संबंधित एक किस्साही शेअर केला. त्यावेळी त्याने आपल्या लेकाला विद्या बालनविषयी किती भयानक वाटायचं हेही स्पष्ट केलं. नेमका काय होता तो किस्सा जाणून घेऊयात.

ZEE5 वरील ‘अंधा प्यार 2.0’ मध्ये झळकलेला Pawan Choure ‘पिक्चर बॉईज’ मधून थिएटरमध्ये झळकणार!

Bhool Bhulaiyaa पेक्षा वेगळा

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला आणि प्रियदर्शन यांनी दिग्दर्शित केलेला ‘भूत बंगला’ हा चित्रपट या शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच दिल्लीत पार पडलेल्या चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान, अक्षय कुमारने हा चित्रपट ‘भूल भुलैया’ (Bhool Bhulaiyaa) पेक्षा कशा प्रकारे वेगळा आहे, हे स्पष्ट केले. यावेळी अक्षयने २००७ मध्ये ‘भूल भुलैया’ पाहिल्यानंतर आपल्या मुलाने काय प्रतिक्रिया दिली होती, याविषयीचा एक किस्साही सांगितला.

अक्षय कुमारने ‘भूत बंगला’ आणि ‘भूल भुलैया’ यांमधील फरक स्पष्ट केला

हिंदुस्तान टाइम्सशी नुकत्याच झालेल्या मुलाखतीनुसार, अक्षयने हा खुलासा केला की त्याच्या मुलाला सलग सहा वर्षे विद्या बालनची भीती वाटत होती. ‘भूल भुलैया’ हा चित्रपट पाहिल्यानंतर आरवने विद्या बालनबद्दल काय समज झाला होता तो स्पष्ट केला. ‘भूत बंगला’ आणि ‘भूल भुलैया’ यांमधील फरक स्पष्ट करताना अक्षय कुमार म्हणाला, “भूत बंगला हा एक ‘हॉरर-फँटसी’ चित्रपट आहे; तो एखाद्या ‘डिस्नी’ चित्रपटासारखा आहे. दुसरीकडे, ‘भूल भुलैया’ हा एक ‘सायकोलॉजिकल थ्रिलर’ चित्रपट होता. त्या चित्रपटाच्या अगदी सुरुवातीला असं वाटते की एखाद्या आत्म्याने पात्राच्या शरीराचा ताबा घेतला आहे, पण नंतर तो एक मानसिक आजार असल्याचे उघड झालं होतं. मात्र, ‘भूत बंगला’बद्दल बोलायचे झाल्यास, ‘वधूसुर’ची निर्मिती कशी झाली आणि त्याच्या कृत्यांमागील कारणे नेमकी काय होती, हे चित्रित केलं आहे.”

अक्षयच्या मुलाला विद्या बालनची भीती का वाटत होती?

नुकत्याच झालेल्या एका इंटरव्ह्यूदरम्यान, अक्षय कुमारने सांगितले की, ‘भूल भुलैया’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचा मुलगा आरवला तब्बल सहा वर्षे विद्या बालनची भीती वाटत होती. तो संपूर्ण किस्सा सांगताना म्हणाला, “मी माझा मुलगा आरवशी गप्पा मारत होतो आणि त्याने मला सांगितले की, जेव्हा त्याने पहिल्यांदा ‘भूल भुलैया’ पाहिला, तेव्हा त्याला सहा वर्षे विद्या बालनची भीती वाटत राहिली. जेव्हा जेव्हा ती आमच्या घरी यायची, तेव्हा आरव तिला भेटण्यास नकार द्यायचा. तो तिच्या डोळ्यांत डोळे घालून पाहतही नसे. खरे तर, माझ्या मुलाला विद्या बालनमध्ये नेहमीच ‘मंजुलिका’ची झलक दिसायची. तिच्या सहवासात असताना त्याला खूप अस्वस्थ वाटू लागलं होतं.”

‘विद्या बालन ही मंजुलिका नाही हे समजवावं लागलं’

अक्षयने हे देखील सांगितले की, आपल्या मुलाची ही भीती दूर करण्यासाठी त्याने कशा प्रकारे प्रयत्न केले. तो म्हणाला, “मला आरवला हे समजावून सांगावं लागलं की विद्या बालन ही मंजुलिका नाही; ती विद्या बालनच आहे एक चांगली व्यक्ती आहे. मात्र, त्याने कधीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही. सलग सहा वर्षे, विद्या बालनबद्दलची एक खोलवर रुजलेली भीती आरवच्या मनात घर करून राहिली होती.”

‘मंजुलिका’ पात्राने प्रेक्षकांना घाबरवलं

२००७ मधील ‘भूल भुलैया’ या चित्रपटामध्ये विद्या बालन हिने ‘मंजुलिका’ हे पात्र साकारले होते. या पात्राने प्रेक्षकांच्या मनात भीतीची एक खोलवर भावना निर्माण केली होती. हे पात्र एका बंगाली नृत्यांगनेची शोकांतिका सांगते; जिने एका राजाच्या कैदेत असताना आत्महत्या केली होती. विद्याने ही रहस्यमय, भयप्रद आणि हृदयस्पर्शी भूमिका साकरारली आणि या भूमिकेच्या तयारीसाठी तिने भरतनाट्यमचे शिक्षण घेतले. तिची ही भूमिका सगळ्यांचा आजही लक्षात आहे.

‘रूबाब’ आता मराठी ZEE5 वर पहा, काय आहेत 5 खास कारणं; ड्रामा, भावना, कथा सर्वच एका क्लिकवर

Web Title: Akshay kumar reveals son aarav refused to meet vidya balan he was terrified of her for 6 years marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bhool Bhulaiya 2
  • Entertainement News
  • Hindi Movie
  • Marathi News
  • Vidya Balan
  • vidya balan news

संबंधित बातम्या

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
1

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
2

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
3

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?
4

C. Vijayakumar: एका दिवसाला लाखोंची कमाई! 176 कोटी पगार घेणारे सी. विजयकुमार कोण आहेत?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.