Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मिस्टर परफेक्शनिस्टचा इंडस्ट्रीला अलविदा? काही शब्दातच दिली चाहत्यांना हिंट

आमिर खानने एका मुलाखतीत म्हटले आहे की 'महाभारत' नंतर मला असे वाटेल की मला दुसरे काही करण्याची गरज नाही. या वाक्याने चाहते आता चिंता व्यक्त करत आहेत. आमिर खान लवकरच इंडस्ट्रीचा निरोप घेईल असे त्यांना वाटत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 01, 2025 | 04:48 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता आमिर खान सध्या त्याच्या आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट २० जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटानंतर चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आमिर खानने एका मुलाखतीत असे काही म्हटले आहे, ज्यामुळे असे दिसते की तो लवकरच इंडस्ट्रीला अलविदा म्हणणार आहे. अभिनेत्याच्या संवादाने चाहत्यांना चिंतेत टाकले आहे.

आमिर खानने त्याच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल संकेत दिले आहेत. आमिर खान बऱ्याच काळापासून ‘महाभारत’ बनवण्याच्या त्याच्या इच्छेबद्दल बोलत आहे. आता त्याने म्हटले आहे की हे महाकाव्य चित्रपट त्याचा शेवटचा चित्रपट असू शकतो. चित्रपटाबद्दल बोलताना तो म्हणाला, ‘मला आशा आहे की मी माझे बूट घालूनच मरेन…’

सुरज चव्हाणने उरकला गुपचूप साखरपुडा, Video शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी…

महाभारतानंतर दुसरे काही करण्याची गरज नाही
राज शमानी यांच्याशी झालेल्या संभाषणात आमिर खानने ‘महाभारत’ पडद्यावर आणण्याबद्दल सांगितले की, ‘त्यात अनेक थर आहेत, त्यात भावना आहेत, त्यात एक स्केल आहे की जगात जे काही तुम्हाला मिळेल ते तुम्हाला महाभारतात मिळेल. मला आशा आहे की मी माझे बूट घालून मरेन, हीच एकमेव गोष्ट आहे जी मी विचार करू शकतो. कदाचित यानंतर मला असे वाटेल की मला दुसरे काहीही करण्याची गरज नाही.’ असे अभिनेता म्हणाला आहे.

‘आई कुठे काय करतेय’ फेम अभिनेत्याने गुपचूप उरकलं लग्न; Video शेअर करत दिली माहिती!

महाभारताचे अनेक भाग असू शकतात
यापूर्वी हॉलिवूड रिपोर्टरशी झालेल्या संभाषणात, आमिर खानने ‘महाभारत’बद्दलच्या त्याच्या दृष्टिकोनाबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘ही माझी सर्वात मोठी महत्त्वाकांक्षा आहे. कोणत्या भूमिकेसाठी कोण योग्य आहे ते आपण पाहू. मला वाटत नाही की तुम्ही एकाच चित्रपटात ‘महाभारत’ सांगू शकता, म्हणून त्याचे अनेक भाग येण्याची शकता आहे.’ असे आमिर खान यांनी म्हटले आहे. तसेच आमिर खान आता लवकरच ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. जी २० जूनला संपूर्ण चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Aamir khan last film mahabharat says after this i do not need to do anything

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास
1

Sandhya Shantaram: ‘पिंजरा’ फेम अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन, राजकमल स्टुडिओत घेतला अखेरचा श्वास

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर
2

Bigg Boss 19 : आज सलमान कोणाची घेणार शाळा? या पाच स्पर्धकांवर साधणार निशाणा, वाचा सविस्तर

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
3

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
4

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.