• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • Director Anurag Kashyap Say Leave Mumbai Soon Fed Up With Bollywood

Anurag Kashyap: दिग्दर्शक अनुराग कश्यपने मुंबई सोडण्याची केली घोषणा, काय आहे नक्की कारण?

नुकतेच अनुराग कश्यपने मुंबई सोडणार असल्याचे जाहीर केले आहे. बॉलीवूडच्या सध्याच्या परिस्थितीमुळे तो खूप नाराज आहे. अनुराग कश्यपने त्याच्या समस्येचे कारण तपशीलवार सांगितले आहे. जाणून घेऊयात कारण.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 31, 2024 | 03:27 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अनुराग कश्यपने बॉलिवूडमध्ये अनोखे आणि अप्रतिम हिट चित्रपट दिले आहेत. मात्र काही काळापासून त्याला बॉलिवूडमध्ये आपल्या प्रकारचे काम करण्याची संधी मिळत नाहीये. यामुळेच अनुराग साऊथच्या चित्रपटांकडे वळला आहे, तो तिथल्या चित्रपटांमध्येही अभिनय करताना दिसतो आहे. एक अभिनेता म्हणून स्वतःचा शोध घेत आहे. अनुरागला साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्याचा अनुभव बॉलिवूडपेक्षा वेगळा होता. अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत चर्चा केली आहे. या मुलाखतीदरम्यान त्याने बॉलिवूडच्या स्टारबद्दलही बोलताना दिसला.

बॉलिवूडमधील चित्रपट निर्मितीचा उत्साह संपला आहे.
अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, बॉलीवूडमध्ये फक्त बिझनेस आणि मार्जिन बद्दल चर्चा होत आहेत. चित्रपटाची विक्री कशी होईल याचा आधी विचार केला जातो. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्याची मजाच संपते. यामुळेच अनुरागला आता मुंबई सोडून दक्षिणेत स्थायिक व्हायचे आहे. हे सगळं अभिनेता पुढच्यावर्षी म्हणजेच येणाऱ्या नव्या वर्षात करणार आहे. अनुरागच्या म्हणण्यानुसार, साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोक चित्रपट बनवण्यात खूप उत्साही आहेत. असे त्यांनी सांगितले आहे.

Bigg Boss 18 : नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांची वोटिंग रँकिंग आली समोर, इशा सिंहच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

अभिनेता उद्योगाला कंटाळा आहे?
ते पुढे मुलाखतीत म्हणाले की, तो बॉलिवूडला कंटाळला आहे आणि निराश झाला आहे. इथेही विचार करून थकलो आहे. साऊथच्या ‘मंजुम्मेल बॉयज’सारखा चित्रपट बॉलीवूडला बनवता आलेला नाही, असे दिग्दर्शकाचे म्हणणे आहे. बॉलीवूड फक्त चित्रपटाचे रिमेक बनवत चाले आहेत, त्याला त्याच्या बाजूने काहीही नवीन तयार करायचे नाही.’ असे त्याने सांगितले. अभिनेत्याचा हा निर्णय चाहत्यांना थोडा नाराज करणारा आहे.

Kartik Aaryan: करण जोहरच्या चित्रपटासाठी करोडो फी घेतल्यानंतर कार्तिकने मुंबईत खरेदी केली मोठी प्रॉपर्टी!

स्टार ट्रिटमेंटमुळेही समस्या
अनुराग कश्यपनेही बॉलीवूडमधील कलाकारांच्या वागणुकीबद्दल सांगितले आहे. हिंदी चित्रपटांतील प्रत्येक अभिनेत्याला स्टार ट्रिटमेंटची गरज असते, असे तो मुलाखतीत सांगतो. साऊथ इंडस्ट्रीत असे घडत नाही, तर मोठे कलाकारही चित्रपटातील इतरांप्रमाणेच वागतात.’ असे दिग्दर्शकाने सांगितले. दिग्दर्शक अनुराग कश्यपने अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपट केले आहेत. आणि ते प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत.

Web Title: Director anurag kashyap say leave mumbai soon fed up with bollywood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 03:27 PM

Topics:  

  • Anurag Kashyap

संबंधित बातम्या

अनुराग कश्यप, ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो लखनऊमध्ये; ‘निशानची’ चित्रपटाच्या प्रमोशनला प्रचंड उत्साह
1

अनुराग कश्यप, ऐश्वर्य ठाकरे आणि वेदिका पिंटो लखनऊमध्ये; ‘निशानची’ चित्रपटाच्या प्रमोशनला प्रचंड उत्साह

‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज
2

‘रात्रभर जागून तयार केलं गाणं…’ अनुराग कश्यपला ऐकताच आवडले, ‘निशानची’मधील पहिलं गाणं रिलीज

‘निशाणची’च्या ट्रेलर मिळाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, ऐश्वर्य ठाकरेने बाप्पाच्या चरणी मानले आभार!
3

‘निशाणची’च्या ट्रेलर मिळाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, ऐश्वर्य ठाकरेने बाप्पाच्या चरणी मानले आभार!

Nishaanchi: दुहेरी भूमिकेत ऐश्वर्य ठाकरेचा डबल धमाका, अनुराग कश्यपचा ‘निशांची’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच
4

Nishaanchi: दुहेरी भूमिकेत ऐश्वर्य ठाकरेचा डबल धमाका, अनुराग कश्यपचा ‘निशांची’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

Devendra Fadnavis: “भविष्यात रस्ता बनविताना परिसरात…”; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले महत्वाचे निर्देश

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

सणासुदीच्या काळात भेसळीला बसणार आळा! अन्न व औषध प्रशासनाची विशेष तपासणी मोहीम

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Government: मोठी बातमी! राज्यातील दुकाने आता २४ तास राहणार खुली; सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND vs WI 1st Test Match Prediction: वेस्ट इंडिजला हरवून टीम इंडिया मालिकेत घेणार आघाडी? सामन्यापूर्वी जाणून घ्या कोण मारणार बाजी

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

IND VS PAK : ‘दुलीप ट्रॉफीतील गोलंदाजीनेच लय…’, अंतिम सामन्यात ४ विकेट्स घेणाऱ्या कुलदीप यादवने सांगितले यशाचे गमक 

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.