Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकने भारताशी युद्ध जिंकले तर….’माधुरी दीक्षित को मै ले जाऊंगा’, मौलानाचा वाह्यात दावा!

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हायरल एका व्हिडिओमुळे वाद निर्माण झाला आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी मौलाना भारत-पाकिस्तान युद्धाच्या संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी करताना दिसत आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: May 06, 2025 | 12:49 PM
(फोटो सौजन्य - x अकाउंट)

(फोटो सौजन्य - x अकाउंट)

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक व्हिडीओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे आता वाद निर्माण झाला आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी मौलाना भारत-पाकिस्तान युद्धाच्या संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी करत असताना दिसत आहे. क्लिपमध्ये, तो माणूस त्याच्या मुलासोबत बसलेला दिसत आहे आणि म्हणतो की जर पाकिस्तानने भारताविरुद्ध युद्ध जिंकले तर तो “माधुरी दीक्षितला घेऊन येईल” त्याच्या या वक्तव्यावर त्याच्या असभ्य स्वर आणि लैंगिकतावादी टिप्पणीमुळे आता तीव्र टीका होत आहे.

परदेशी मीडियाने विचारले शाहरुखला नाव; चाहते संतापले, म्हणाले ‘कोणाशी बोलत आहात …’

हे विधान, जे कल्पनारम्य आणि चुकीच्या राष्ट्रवादाचे संदेश देत आहे. तसेच, पहलगाममधील २६ पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दुःखद दहशतवादी हल्ल्यानंतर हा व्हिडीओ आता समोर आला अजून व्हायरल होत आहे. तसेच, चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे नाव घेतल्यामुळे भारतीय चाहते संतापले आहेत. या मौलानाने अभिनेत्रीचे नाव घेतल्यामुळे त्याच्यावर विशेष लक्ष केंद्रित झाले आहे. एक चाहता संतापून म्हणाला आहे की, ‘माधुरी दीक्षित यांना सोड त्यांचा केसही तुला मिळणार नाही’, अशी प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

 

This maulana wants to take Madhuri Dixit after Pakistan attacks India . This is their level of filth which came to them after years of turning the pages of Aasmani 📖 #IndiaPakistanWar #PahalgamTerrorAttack pic.twitter.com/cZ5oaHWuuz — Amitabh Chaudhary (@MithilaWaala) May 6, 2025

शेवटचे भारत-पाकिस्तान युद्ध आणि त्याचे परिणाम
भारत आणि पाकिस्तानमधील शेवटचे पूर्ण-प्रमाणातील युद्ध १९९९ मध्ये झाले होते आणि ते कारगिल युद्ध म्हणून ओळखले गेले. जम्मू आणि काश्मीरच्या कारगिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील भारतीय चौक्यांमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि अतिरेक्यांच्या घुसखोरीमुळे सुरू झालेला हा संघर्ष दोन महिन्यांहून अधिक काळ चालला.

काय सांगता! IPL 2025 मध्ये पाहायला मिळणार ‘हेरा फेरी ३’चा टीझर; सुनील शेट्टीने दिल्या महत्वाच्या अपडेट्स

भारताने व्यापलेला प्रदेश परत मिळवण्यासाठी ऑपरेशन विजय सुरू केले आणि घुसखोरांना यशस्वीरित्या मागे हटवले. जुलै १९९९ मध्ये भारताने घुसखोरी केलेल्या शिखरांवर पुन्हा नियंत्रण मिळवल्याने युद्ध संपले. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय टीकेचा आणि राजनैतिक एकाकीपणाचा सामना करावा लागला. भारताने लष्करी आणि राजनैतिकदृष्ट्या विजय मिळवला आणि जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत केले.

Web Title: Maulana claims to take madhuri dixit after pakistan wins war with india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 12:49 PM

Topics:  

  • entertainment
  • madhuri dixit
  • Pahalgam Terror Attack

संबंधित बातम्या

Prakash Raj यांच्या आईच्या अंत्यसंस्कार पद्धतीवर नेटकऱ्याने उपस्थित केले प्रश्न; अभिनेत्याचे प्रत्युत्तर चर्चेत
1

Prakash Raj यांच्या आईच्या अंत्यसंस्कार पद्धतीवर नेटकऱ्याने उपस्थित केले प्रश्न; अभिनेत्याचे प्रत्युत्तर चर्चेत

पुन्हा बदलली Bhooth Bangla ची रिलीज डेट; अक्षय कुमारच्या चित्रपटाने वापरली ‘धुरंधर 2’ची स्ट्रॅटेजी
2

पुन्हा बदलली Bhooth Bangla ची रिलीज डेट; अक्षय कुमारच्या चित्रपटाने वापरली ‘धुरंधर 2’ची स्ट्रॅटेजी

‘आखरी सवाल’ची दमदार झलक; Sanjay Dutt मुख्य भूमिकेत, इतिहासावर थेट प्रश्न उपस्थित करणारी कथा
3

‘आखरी सवाल’ची दमदार झलक; Sanjay Dutt मुख्य भूमिकेत, इतिहासावर थेट प्रश्न उपस्थित करणारी कथा

हनुमान जयंतीनिमित्त ‘Varanasi’च्या निर्मात्यांनी चाहत्यांना दिले सरप्राईज; बजरंगबलींबाबत व्यक्त केली भावना
4

हनुमान जयंतीनिमित्त ‘Varanasi’च्या निर्मात्यांनी चाहत्यांना दिले सरप्राईज; बजरंगबलींबाबत व्यक्त केली भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.