रामायणातील दाखल्यांनुसार रावण अनेक ठिकाणी त्याच्या कृत्यांसाठी बदनाम आहे. असे असले तरी त्याच्या नितिमत्ता आणि वर्तन यांना काही गुण आपल्याला नक्कीच द्यावे लागतील. रावण हा राक्षसांचा राजा होता. त्याने केलेल्या चुकीच्या वर्तनाची शिक्षा म्हणून प्रभू रामचंत्रांनी त्याचा वध केला. त्याची आठवण म्हणून दसरा म्हणजेच विजयादशमी या दिवशी रावण दहन केले जाते. असे असले तरी रावण दहन जरुर करावे. परंतू, त्याच्याकडून जीवनात महत्त्वाचे ठरतील असे काही गुणही घ्यायला हवेत. रावणाकडील गुण नेमके कोणते? घ्या जाणून.
रावणाचे महत्त्वाचे विचार






