• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Do Not Consume These Fruits After Diabetes Health Care Tips

रक्तातील साखर वाढणारी ‘ही’ फळे आहेत आरोग्यासाठी अतिशय घातक, चुकूनही करू नका आहारात सेवन

चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणारे बदल, शारीरिक हालचालींचा अभाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. ज्यामुळे शरीरात नकारात्मक बदल दिसून येतात. अतिप्रमाणात साखरेचे किंवा गोड पदार्थ खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते, जे आरोग्यसाठी हानिकारक आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर इतर आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला मधुमेह असलेल्या रुग्णांनी आहारात कोणत्या फळांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत. या फळांचे सेवन केल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढू शकते.(फोटो सौजन्य-istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 17, 2024 | 11:55 AM
मधुमेह झाल्यानंतर 'या' फळांचे करू नका सेवन

मधुमेह झाल्यानंतर 'या' फळांचे करू नका सेवन

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 केळी खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. कारण यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. केळ्यांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी केळी खाऊ नये.

केळी खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. कारण यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असते. केळ्यांचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी केळी खाऊ नये.

2 / 5 पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात चिकूचे सेवन करावे. पण यामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे मधुमेह वाढू शकतो.

पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात चिकूचे सेवन करावे. पण यामध्ये असलेल्या नैसर्गिक साखरेमुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते. ज्यामुळे मधुमेह वाढू शकतो.

3 / 5 लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. पण चवीला गोड असलेली लिची मधुमेहासाठी घातक आहे. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते.

लिचीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते. पण चवीला गोड असलेली लिची मधुमेहासाठी घातक आहे. यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते.

4 / 5 आकाराने लहान असलेली आंबट गोड द्राक्ष आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर आहेत. पण मधुमेह असलेल्या रुग्णांनी द्राक्षाचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते.

आकाराने लहान असलेली आंबट गोड द्राक्ष आरोग्यसाठी अतिशय फायदेशीर आहेत. पण मधुमेह असलेल्या रुग्णांनी द्राक्षाचे सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत जाते.

5 / 5 लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबा हे फळ खूप आवडत. चवीला गोड असलेला आंबा मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अतिशय घातक आहे. कारण यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक आढळून येते.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबा हे फळ खूप आवडत. चवीला गोड असलेला आंबा मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी अतिशय घातक आहे. कारण यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक आढळून येते.

Web Title: Do not consume these fruits after diabetes health care tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2024 | 11:55 AM

Topics:  

  • Health Care Tips

ताज्या बातम्या

पुढे वाचा
प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

प्रेमासाठी काय पण! दोन नातवंडांच्या आजीने ३५ वर्षीय प्रियकरासाठी स्वत:च्या घरात केली चोरी

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

Los Angeles Fire: धुराने माखले आकाश, रिफायनरीला भीषण आग, Video पाहून अंगावर येईल काटा

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!

शिवराज अष्टकातील सहावे तेजस्वी पुष्प १९ फेब्रुवारी २०२६ ला प्रदर्शित होणार!

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

325 crore shipping fraud: मुंबईत ३२५ कोटींचा शिपिंग घोटाळा! भारतीय आणि परदेशी एजन्सींवर धक्कादायक आरोप

Ratnagiri News : जीवघेणा प्रवास कधी संपणार? चिपळूण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिक हैराण

Ratnagiri News : जीवघेणा प्रवास कधी संपणार? चिपळूण तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिक हैराण

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

PoK मध्ये पाकिस्तानची ‘गजब बेईज्जती’, 10-10 रूपयात सैनिकांच्या पोषाखाची-हेल्मटची विक्री, Video Viral

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.