• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Fruits That You Should Never Consume At Night

रात्री चुकूनही नका खाऊ ‘ही’ फळं, होऊ शकतो त्रास, जाणून घ्या कारण

दैनंदिन आहारात फळांचा समावेश नेहमीच केला जातो. अनेक फळांमध्ये पोषक तत्वे असतात जी आपल्या शरीराला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. ही फळं दिवसा खाल्ल्याने अनेक फायदे होतात. पण डॉक्टर रात्री काही फळे खाण्यास मनाई करतात. पण याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया, कोणती फळं रात्री खाऊ नये आणि यामागचे कारण काय.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 03, 2024 | 06:15 AM
रात्री ही फळं पाहू नका (फोटो सौजन्य: Freepik)

रात्री ही फळं पाहू नका (फोटो सौजन्य: Freepik)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 अननसात ब्रोमेलेन नावाचे अ‍ॅन्झाइम असते, ज्यामुळे पचनसंस्थेमध्ये जळजळ होऊ शकते, विशेषत: मोठ्या प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी हे फळ खाल्ल्यास ही समस्या उद्भवू शकते. यामुळे अस्वस्थता किंवा छातीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे शांतपणे झोपणे कठीण होते.

अननसात ब्रोमेलेन नावाचे अ‍ॅन्झाइम असते, ज्यामुळे पचनसंस्थेमध्ये जळजळ होऊ शकते, विशेषत: मोठ्या प्रमाणात किंवा रिकाम्या पोटी हे फळ खाल्ल्यास ही समस्या उद्भवू शकते. यामुळे अस्वस्थता किंवा छातीत जळजळ होऊ शकते, ज्यामुळे शांतपणे झोपणे कठीण होते.

2 / 5 केळींमधे भरपूर प्रमाणात नैसर्गिक साखर आणि फायबर असते, ज्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो. नीट पचन न झालया झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही केळी खाऊ नका. यामुळे घशाला सूज देखील होऊ शकते.

केळींमधे भरपूर प्रमाणात नैसर्गिक साखर आणि फायबर असते, ज्यामुळे पचनास त्रास होऊ शकतो. नीट पचन न झालया झोपेमध्ये अडथळा येऊ शकतो. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चुकूनही केळी खाऊ नका. यामुळे घशाला सूज देखील होऊ शकते.

3 / 5 टरबूजमध्ये भरपूर पाणी असते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागू शकते. यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते.

टरबूजमध्ये भरपूर पाणी असते. ज्यामुळे तुम्हाला वारंवार बाथरूमला जावे लागू शकते. यामुळे तुमची झोप खराब होऊ शकते.

4 / 5 दिवस खाल्ला जाणारा सफरचंद जर तुम्ही रात्री खाल्ले, तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल. कारण रात्री ते खाल्ल्याने ॲसिडिटी होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत त्रास होऊ शकतो.

दिवस खाल्ला जाणारा सफरचंद जर तुम्ही रात्री खाल्ले, तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागेल. कारण रात्री ते खाल्ल्याने ॲसिडिटी होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला रात्री उशिरापर्यंत त्रास होऊ शकतो.

5 / 5 चिकूमध्ये भरपूर साखर असते, त्यामुळे ते रात्री खाणे टाळावे. झोपण्यापूर्वी चिकू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे तुमच्या उर्जेत चढउतार होऊ शकतात आणि झोपण्यास अडथळा येऊ शकतो.

चिकूमध्ये भरपूर साखर असते, त्यामुळे ते रात्री खाणे टाळावे. झोपण्यापूर्वी चिकू खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. यामुळे तुमच्या उर्जेत चढउतार होऊ शकतात आणि झोपण्यास अडथळा येऊ शकतो.

Web Title: Fruits that you should never consume at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 06:15 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस…

देशातील अनेक राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; पुढील पाच दिवस…

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Kojagiri Purnima: 6 ऑक्टोबरपासून या राशीच्या लोकांवर होईल अमृतवर्षाव, कोजागिरी पौर्णिमेला चंद्र करणार संक्रमण

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

Women Hygiene Tips: महिलांनी अंघोळ करताना ‘या’ अवयवांना चुकूनही लावू नये साबण, जाणून घ्या शरीराची काळजी कशी घ्यावी

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

नोव्हेंबरमध्ये आहे लग्न? तर महिनाभर या गोष्टी लक्षात ठेवा! त्वचेचा निखार उजळेल

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Astro Tips : भविष्यातील घटनांची चाहूल लागते ‘या’ माणसांना; काय सांगतं ज्योतिषशास्त्र ?

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

Maharashtra Government: “कुपोषणमुक्तीच्या दिशेने वाटचाल…”; मंत्री आदिती तटकरेंची मागणी

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.