• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • How Long Can A Person Live After Kidney Failure

किडनी खराब झाल्यानंतर किती वेळ जगू शकतो माणूस? खराब होण्याअगोदर दिसतात ‘ही’ लक्षणे

किडनीशी संबंधित अनेक आजार होऊ शकतात, जसे की किडनी फेल होणे, किडनीत सिस्ट होणे, किडनी स्टोन आणि किडनी इन्फेक्शन. किडनीच्या आजारांची सुरुवात अनेकदा सहज लक्षात येत नाही. मात्र, थकवा, शरीरावर सूज, श्वास घेण्यास त्रास, मळमळ आणि लघवीत रक्त येणे अशी लक्षणे दिसू शकतात. विशेषतः डायबेटीस आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 08, 2025 | 06:56 PM
किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे. (फोटो सौजन्य - Social Media)

किडनी खराब होण्याची ५ महत्त्वाची लक्षणे. (फोटो सौजन्य - Social Media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 रात्री वारंवार लघवीला जाणे. किडनी योग्य प्रकारे काम करत नसल्यास शरीरातील द्रव आणि टॉक्सिन फिल्टर होत नाहीत, त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते.

रात्री वारंवार लघवीला जाणे. किडनी योग्य प्रकारे काम करत नसल्यास शरीरातील द्रव आणि टॉक्सिन फिल्टर होत नाहीत, त्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते.

2 / 5 रात्री जास्त तहान लागणे. शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडल्याने वारंवार तहान लागत असल्यास, किडनीच्या आजाराचे हे लक्षण असू शकते. लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात. किडनीच्या संसर्गामुळे (UTI) लघवी करताना वेदना किंवा जळजळ होऊ शकते.

रात्री जास्त तहान लागणे. शरीरातील पाण्याचे संतुलन बिघडल्याने वारंवार तहान लागत असल्यास, किडनीच्या आजाराचे हे लक्षण असू शकते. लघवी करताना जळजळ किंवा वेदना होतात. किडनीच्या संसर्गामुळे (UTI) लघवी करताना वेदना किंवा जळजळ होऊ शकते.

3 / 5 लघवीत रक्त येणे. किडनी स्टोन, संसर्ग किंवा इतर गंभीर आजारामुळे लघवीत रक्त येऊ शकते. वारंवार झोपेतून जाग येणे. किडनी टॉक्सिन फिल्टर करू शकत नसल्याने शरीरात विषारी पदार्थ साचतात, त्यामुळे झोपेवर परिणाम होतो.

लघवीत रक्त येणे. किडनी स्टोन, संसर्ग किंवा इतर गंभीर आजारामुळे लघवीत रक्त येऊ शकते. वारंवार झोपेतून जाग येणे. किडनी टॉक्सिन फिल्टर करू शकत नसल्याने शरीरात विषारी पदार्थ साचतात, त्यामुळे झोपेवर परिणाम होतो.

4 / 5 किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणे आवश्यक आहे. शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच, मीठ आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचे आहे, कारण हे घटक किडनीवर अतिरिक्त ताण टाकू शकतात.

किडनीचे आरोग्य टिकवण्यासाठी काही महत्त्वाचे उपाय करणे आवश्यक आहे. शरीरातील टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. तसेच, मीठ आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचे आहे, कारण हे घटक किडनीवर अतिरिक्त ताण टाकू शकतात.

5 / 5 डायबेटीस आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणेही महत्त्वाचे आहे, कारण हे दोन्ही घटक किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात. याशिवाय, नियमित आरोग्य तपासणी करून किडनीचे कार्य वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही धोका टाळता येईल. किडनीच्या आजाराची लक्षणे ओळखून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, अन्यथा उशीर झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

डायबेटीस आणि उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणेही महत्त्वाचे आहे, कारण हे दोन्ही घटक किडनीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात. याशिवाय, नियमित आरोग्य तपासणी करून किडनीचे कार्य वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणताही धोका टाळता येईल. किडनीच्या आजाराची लक्षणे ओळखून वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, अन्यथा उशीर झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात.

Web Title: How long can a person live after kidney failure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • Health News
  • kidney damage

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

‘मला उशीर अजिबात मंजूर नाही, लवकर पावलं उचला नाहीतर…’, ट्रम्पची हमासला धमकी

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

Syria News : सीरियाच्या माजी राष्ट्राध्यक्षांची हत्या करण्याचा प्रयत्न; रशियामध्ये विषप्रयोग झाल्याची चर्चा

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

GST 2.0 मुळे Maruti, Tata आणि Mahindra च्या विक्रीला अच्छे दिन! धडाधड विकल्या गेल्या कार

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

भीष्मांचे पांडवांवर प्रेम तरी ते त्यांच्या विरोधात का लढले? काय होत सत्य? नक्की वाचा

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

Top 5 टू व्हीलर कंपन्यांच्या लिस्टमध्ये ‘या’ बाईकचाच दबदबा, तर TVS, Bajaj ची स्थिती…

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.