• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • People With These 3 Health Problem Should Avoid Coconut Water

‘या’ 3 समस्या असल्यास नारळाचे पाणी पोहचवेल हानी, वेळीच राहा जाणकार

आजही भर उन्हात नारळ पाणी प्यायल्यावर आपल्या शरीरात एक वेगळीच तरतरी येत असते. कित्येक जण तर रोज नारळ पाणी पित असतात. यात लहानग्यांपासून थोरांपर्यंतचा समावेश आहे. तसेच आपल्या जवळील व्यक्ती आजरी असल्यास त्याला आपण नारळ पाणी सुद्धा देतो. नारळ पाणीचे फायदे तर तुम्ही खूप ऐकले असेल पण जसे प्रत्येक गुणकारी गोष्ट दुसऱ्यासाठीही गुणकारी ठरेल असे नसते. चला जाणून घेऊया असे कोणते लोकं आहे ज्यांनी नारळ पाणी पिणे टाळले पाहिजे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 07, 2024 | 06:15 AM
या लोकांनी नारळ पाणी पिऊ नये (फोटो सौजन्य: iStock)

या लोकांनी नारळ पाणी पिऊ नये (फोटो सौजन्य: iStock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, नारळ पाणी पिण्याचे फायदे जरी असले तरी त्याचे काही तोटेही आहेत. काही आजारांनी त्रस्त असलेल्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. त्यांनी तसे न केल्यास त्यांना नफ्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकते.

आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, नारळ पाणी पिण्याचे फायदे जरी असले तरी त्याचे काही तोटेही आहेत. काही आजारांनी त्रस्त असलेल्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. त्यांनी तसे न केल्यास त्यांना नफ्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकते.

2 / 5 ज्यांना लोकांना अपचनाचा त्रास होतो त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. नारळ पाणी प्यायल्याने त्यांना पोटदुखी किंवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो. याचे कारण म्हणजे नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असते, जे पोटाला हानी पोहोचवू शकते.

ज्यांना लोकांना अपचनाचा त्रास होतो त्यांनी नारळ पाणी पिणे टाळावे. नारळ पाणी प्यायल्याने त्यांना पोटदुखी किंवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो. याचे कारण म्हणजे नारळाच्या पाण्यात पोटॅशियम असते, जे पोटाला हानी पोहोचवू शकते.

3 / 5 ज्या लोकांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांनी वारंवार नारळ पाणी पिणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे दोन्ही किडनी निकामी होऊ शकतात.

ज्या लोकांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांनी वारंवार नारळ पाणी पिणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे दोन्ही किडनी निकामी होऊ शकतात.

4 / 5 हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना अनेकदा नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त नारळ पाणी प्याले तर तुमचा बीपी खूप कमी होऊ शकतो.

हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांना अनेकदा नारळ पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त नारळ पाणी प्याले तर तुमचा बीपी खूप कमी होऊ शकतो.

5 / 5 अधूनमधून नारळाचे पाणी पिण्यात काही नुकसान नाही, परंतु जर तुम्ही ते जास्त प्याल तर ते तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते. परिणामी तुम्ही तंदुरुस्त होण्याऐवजी आणखी आजारी पडू शकता.

अधूनमधून नारळाचे पाणी पिण्यात काही नुकसान नाही, परंतु जर तुम्ही ते जास्त प्याल तर ते तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते. परिणामी तुम्ही तंदुरुस्त होण्याऐवजी आणखी आजारी पडू शकता.

Web Title: People with these 3 health problem should avoid coconut water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 06:15 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Shree Swami Samarth : स्वामी समर्थांना स्वामी आई का म्हणतात ? यामगील कथा तुम्हाला माहितेय का ?

Shree Swami Samarth : स्वामी समर्थांना स्वामी आई का म्हणतात ? यामगील कथा तुम्हाला माहितेय का ?

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

Thane Crime: अंबरनाथमध्ये प्रसिद्ध डॉक्टरवर गंभीर आरोप, महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून सातत्याने लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

नवरात्रीमधील नऊ दिवसांचा उपवास सोडताना फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! उद्भवणार नाहीत पचनाच्या समस्या, पोटाला मिळेल आराम

नवरात्रीमधील नऊ दिवसांचा उपवास सोडताना फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! उद्भवणार नाहीत पचनाच्या समस्या, पोटाला मिळेल आराम

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर

Gandhi Jayanti: गांधीजींचे 6 नियम, फिटनेस-एनर्जी आणि आरोग्याचे उत्तम समीकरण; आजापासून रहाल दहा हात दूर

मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर? पोलिसांनी दिले अपडेट

मुनव्वर फारूकीला जिवेमारण्याची धमकी, कोण उठलंय कॉमेडियनच्या जीवावर? पोलिसांनी दिले अपडेट

PM Modi ON RSS 100 : राष्ट्र साधनेची 100 वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा RSS च्या शतकपूर्तीवर खास लेख

PM Modi ON RSS 100 : राष्ट्र साधनेची 100 वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा RSS च्या शतकपूर्तीवर खास लेख

तासगाव पाेलिसांची मोठी कारवाई; बेकायदा दारू साठ्यावर छापा टाकला अन्…

तासगाव पाेलिसांची मोठी कारवाई; बेकायदा दारू साठ्यावर छापा टाकला अन्…

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.