Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा होणार’; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

सध्याच्या सरकारचा कारभार अंधाधुंद असून, त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागत असल्याचे ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. राजकारणासाठी चुकीच्या लोकांचा वापर केल्याचा आरोप ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 20, 2025 | 08:11 AM
'कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा होणार'; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

'कोकाटे यांच्यानंतर आता आणखी एका मंत्र्यांचा राजीनामा होणार'; माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका मंत्र्याच्या राजीनाम्यानंतर लवकरच आणखी एक मंत्री पायउतार होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, सध्याच्या सरकारचा कारभार अंधाधुंद असून, त्याचे गंभीर परिणाम समाजाला भोगावे लागत असल्याचे ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले. राजकारणासाठी चुकीच्या लोकांचा वापर केल्याचा आरोप ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. अंमली पदार्थांच्या व्यवहारात गुंतलेल्या व्यक्तींना अप्रत्यक्ष पाठबळ दिले जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.

हेदेखील वाचा : Sangli Municipal Election 2025 : सांगलीत महायुती म्हणूनच लढणार! पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केली रणनीती

तसेच ठाण्यातील एका व्यक्तीचे नाव थेट अंमली पदार्थांच्या कारखान्याशी जोडले जात असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणतीही ठोस दखल घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत गृहमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांकडे निवेदन दिल्याचे सांगत, आता त्यांच्याकडून काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचे असल्याचे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी सजग राहावे

जनतेला आवाहन करत उद्धव म्हणाले, ‘नशिल्या पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी आपण काय करणार आहोत? अशा धंदेवाले आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांना आपण पाठिंबा देणार का?’ महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी जनतेने सजग राहून योग्य विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

काँग्रेसचं वोट जिहाद सुरू

‘मुंबई महानगरपालिका आल्या की ठाकरे सेना आणि काँग्रेसचं वोट जिहाद सुरू झालं आहे. ही महानगरपालिका मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नव्हे तर दोन्ही ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई, जी 16 तारखेला संपणार आहे’, असे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : Manikrao Kokate Bail : माणिकराव कोकाटेंना मोठा दिलासा! अटक टळली, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

Web Title: After manikrao kokate another minister will now resign says former cm uddhav thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 08:11 AM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Manikrao Kokate
  • political news
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Local Body Election : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान; उद्या निवडणुकांचा निकाल
1

Local Body Election : राज्यातील 24 नगरपरिषदांसाठी आज मतदान; उद्या निवडणुकांचा निकाल

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल
2

महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमुळे हालचालींना वेग; कोणत्या बाजूने पडेल राजकीय कौल

महिलांचा अपमान थांबणार कधी? नीतीश कुमारांच्या हिजाब ओढण्याने दुखावली डॉक्टर, थेट सोडला बिहार
3

महिलांचा अपमान थांबणार कधी? नीतीश कुमारांच्या हिजाब ओढण्याने दुखावली डॉक्टर, थेट सोडला बिहार

“मारली लाथ काँग्रेसने…मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा; उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांनी खास कवितेतून डिवचलं
4

“मारली लाथ काँग्रेसने…मनसेच्या पांगुळ गाड्याची आशा; उद्धव ठाकरेंना आशिष शेलारांनी खास कवितेतून डिवचलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.