• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Religion »
  • Khatu Shyams Contribution To The Mahabharata

खाटू श्याम यांचे महाभारतातील योगदान! श्री कृष्णानेच केला होता वध…

भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा पुत्र बर्बरिक, ज्याने दुर्बलांच्या बाजूने लढायची प्रतिज्ञा घेतली होती! त्याच्या या प्रतिज्ञेमुळेच श्रीकृष्णांनी त्याचा वध करून इतिहासातील एक अनोखी कथा निर्माण केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Oct 31, 2025 | 08:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाभारत पृथ्वीच्या इतिहासातील एक महाभयंकर लढाई आहे. यात संपूर्ण कौरवसेना कुरुक्षेत्राच्या जमिनीत पुरली गेली. महाभारतातील एक एक कथा रंजक आहे. त्यातील एक महत्वाची कथा म्हणजे बर्बरीकाची! बर्बरिक म्हणजेच राजस्थनचा खाटू श्याम! बर्बरिक हा भीमाचा नातू आणि घटोत्कचाचा मुलगा! तसाच तो मुरी असुराच्या लेकीचा पुत्र! कुरळे केस आणि दिसायला अगदी बलवान हा असुरपुत्र, पांडव कुळातीलच!

Bhishma Panchak: भीष्म पंचक कधी सुरु होत आहे? जाणून घ्या कोणती कामे करणे असते अशुभ

कुरुक्षेत्राच्या लढाईत त्याला श्री कृष्णाने विचारण्यात आलेल्या प्रश्नाने त्याचा जीव घेतला. इतकेच नव्हे तर जीव घेणारा स्वतः विधाता होता. होय! श्री कृष्णाने बर्बरीकाचा वध केला. यामागे कारण असे की बर्बरिकाला विचारले गेले असता की तो कुणाच्या पक्षाने कुरुक्षेत्रावर लढेल? तेव्हा त्याचे उत्तर जिथे सैन्य दुर्बल तिथे मी!’ असे होते. त्यात बर्बरिककडे एक महाभंय असे अस्त्र होते. ज्याच्या एकाच वापराने संपूर्ण सैन्य उध्वस्त होऊन जाईल, यानंतर श्री कृष्णाने बर्बरीकाचा वध केला.

बर्बरिकच्या गोष्टीमागे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने एकदा तर त्याच्या पितामहांवर हात उचलला होता. भीम वनवासात असताना पाय स्वच्छ न करता तळ्यात उतरला होता. धर्मराज युद्धिष्ठिराने त्याला तसे न करण्यास सांगितले पण भीम ऐकला नाही आणि तळ्यात उतरला. तेव्हा त्या तळ्याचे पाणी दूषित झाले. त्यामुळे तिथे असणाऱ्या बर्बरिकला राग आला आणि त्याने भीमावर हात उचलला. त्याला उचलून पाण्यात फेकणारच असता तेव्हा भगवान आदींनी त्याला दर्शन दिले आणि सांगितले की भीम तुझे पितामह आहेत. तेव्हा बर्बरिक शांत झाला आणि भीमाच्या पायी वंदन झाला. त्या क्षणी अनेक देवी देवता तेथे उपस्थित होते.

Devuthani Ekadashi 2025: देवुथनी एकादशीला राशीनुसार करा या गोष्टी अर्पण, तुमच्या सर्व इच्छा होतील पूर्ण

बर्बरिक इतका दुखी होतो की तो स्वतःला संपवयाला निघतो पण सगळ्यांच्या समजेने तो शांत होतो.

Web Title: Khatu shyams contribution to the mahabharata

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2025 | 08:13 PM

Topics:  

  • Mahabharata facts

संबंधित बातम्या

असा झाला पांडवांचा शेवट! इंद्र स्वतः रथ घेऊन पृथ्वीवर आला, युद्धिष्ठिर एकटाच…
1

असा झाला पांडवांचा शेवट! इंद्र स्वतः रथ घेऊन पृथ्वीवर आला, युद्धिष्ठिर एकटाच…

पाताळ कुठे आहे? खरंच असं काही आहे का? जाणून घ्या
2

पाताळ कुठे आहे? खरंच असं काही आहे का? जाणून घ्या

शंभर कौरवांची नावे काय? पांडव-कौरवांना होती एकुलती एक बहीण…
3

शंभर कौरवांची नावे काय? पांडव-कौरवांना होती एकुलती एक बहीण…

महाभारत लिहणाऱ्या व्यासांचा जन्म कसा झाला? कौरवांशी त्यांचा काय संबंध? वाचा
4

महाभारत लिहणाऱ्या व्यासांचा जन्म कसा झाला? कौरवांशी त्यांचा काय संबंध? वाचा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेली कार कोणाची? काही वेळातच सापडला ‘तो’ व्यक्ती; वाचा धक्कादायक माहिती

Delhi Blast मध्ये वापरण्यात आलेली कार कोणाची? काही वेळातच सापडला ‘तो’ व्यक्ती; वाचा धक्कादायक माहिती

Nov 11, 2025 | 07:32 AM
Delhi Blast : राजधानी दिल्लीतील स्फोट पूर्वनियोजितच; फॉरेन्सिक तपासातून धक्कादायक माहिती समोर…

Delhi Blast : राजधानी दिल्लीतील स्फोट पूर्वनियोजितच; फॉरेन्सिक तपासातून धक्कादायक माहिती समोर…

Nov 11, 2025 | 07:12 AM
Kaal Bhairav Puja 2025: कालभैरवची पूजा केल्याने काय होतात फायदे, जाणून घ्या

Kaal Bhairav Puja 2025: कालभैरवची पूजा केल्याने काय होतात फायदे, जाणून घ्या

Nov 11, 2025 | 07:05 AM
Bihar Election Phase 2 Voting: बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान; कुणाची सत्ता येणार?

Bihar Election Phase 2 Voting: बिहारमध्ये अखेरच्या टप्प्यात 122 जागांसाठी मतदान; कुणाची सत्ता येणार?

Nov 11, 2025 | 07:02 AM
‘हा’ एक स्मार्ट फायनान्स प्लॅन आणि New Hyundai Venue Diesel Variant तुमची झालीच म्हणून समजा!

‘हा’ एक स्मार्ट फायनान्स प्लॅन आणि New Hyundai Venue Diesel Variant तुमची झालीच म्हणून समजा!

Nov 11, 2025 | 06:15 AM
दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना

दिवसभरात किती पाण्याचे सेवन करावे? शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर ‘या’ अवयवांमध्ये होतात तीव्र वेदना

Nov 11, 2025 | 05:30 AM
सतत चर्चेत राहिला एकच शब्द जंगलराज! बिहारमध्ये कोणाच्या डोक्यावर राहणार मुख्यमंत्री पदाचा ताज

सतत चर्चेत राहिला एकच शब्द जंगलराज! बिहारमध्ये कोणाच्या डोक्यावर राहणार मुख्यमंत्री पदाचा ताज

Nov 11, 2025 | 01:15 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Raigad : खोपोली निवडणुकीची रणधुमाळी सुरू !

Nov 10, 2025 | 08:30 PM
Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Beed News : अठरा विश्व दारिद्र्य परिस्थितीशी सामना करत रेसलर सनी फुलमाळीची एशियन सुवर्ण पदकाला गवसणी

Nov 10, 2025 | 07:11 PM
Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Sangli News : श्रेय घेण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी काम करावं; रोहित पाटील यांना संजय पाटलांचा टोला

Nov 10, 2025 | 06:45 PM
Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Sindhudurg : पक्षापेक्षा त्यांना पुत्र महत्त्वाचे वाटतात, वैभव नाईकांचा आरोप

Nov 10, 2025 | 06:20 PM
Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

Raigad : माणगावात बुरशीजन्य रोगाचा फैलाव; शेतकऱ्यांचा संताप उसळला

Nov 10, 2025 | 06:08 PM
मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

मीरा-भाईंदरमध्ये पार्थ पवार जमीन घोटाळ्याविरोधात काँग्रेस, मनसे आणि उद्धव गट आक्रमक

Nov 10, 2025 | 03:44 PM
PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

PALGHAR NEWS : पालघर जिल्ह्यात शिवसेना (ए शिंदे) आणि भाजपमध्ये वितुष्ट

Nov 10, 2025 | 03:39 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.