• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • History Of Emergency In India

भारतामध्ये आणीबाणी कधी लागू करण्यात आली? जाणून घ्या इतिहास

भारतामध्ये 3 वेळा आणीबाणी घोषित करण्यात आली होती. 1975 मध्ये लागू करण्यात आलेल्या आणीबाणीमध्ये अनेक राजकीय अधिकाऱ्यांना अटक देखील करण्यात आली. चला तर जाणून घेऊया भारतातील आणीबाणीचा इतिहास.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2024 | 01:15 PM
भारतातील आणीबाणीचा इतिहास

भारतातील आणीबाणीचा इतिहास

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

काही वर्षांपूर्वी भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. 25 जून 1975 ला भारतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आणि त्यानंतर भारताची लोकशाही पूर्णपणे बदलून गेली. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिलेल्या आदेशानंतर देशभरात सगळीकडे आणीबाणी लागू करण्यात आली होती. भारतामध्ये जन्म घेतलेल्या तरुणांनी सगळ्यात आधी ब्रिटिश राजवट पहिली. त्यानंतर 25 जून 1975 पूर्वी भारतामध्ये दोनदा आणीबाणी लागू करण्यात आली होती. काही वर्षांपूर्वी देशामध्ये युद्ध परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

भारतामध्ये 1962  आणि 1971 नंतर 1975 मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली होती. 1962 मध्ये चीनसोबत झालेल्या युद्धामुळे आणीबाणी घोषित करण्यात आली होती.त्यावेळी भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यानंतर 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धामुळे आणीबाणी लागू करण्यात आली. पण तिसऱ्यांदा लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या वेळी युद्ध झाले नव्हते. तर त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राजकीय कारणामुळे देशात आणीबाणी लावली.(फोटो सौजन्य-twitter/Research Gate )

आणीबाणी म्हणजे काय?

राज्यघटनेच्या कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार, देशाच्या राष्ट्रपतींना आणीबाणी घोषित करण्याची मुभा देण्यात आली आहे. ज्यावेळी युद्ध, बाह्य आक्रमण किंवा सशस्त्र बंड होतात, ज्या काळात आणीबाणी जाहीर केली जाते. तसेच युद्धामुळे देशाला धोका निर्माण झाल्यास आणीबाणी जाहीर केली जाते.आणीबाणी लागू करण्याचा अधिकार इतर कोणत्याही व्यक्ती आणि अधिकाऱ्याला नाही. या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार तात्पुरते स्थगित केले जातात.

भारतातील आणीबाणीचा इतिहास

भारतातील आणीबाणीचा इतिहास

भारतामध्ये कधी आणीबाणी लागू करण्यात आली?

देशामध्ये तीनदा आणीबाणी लागू करण्यात आली होती. 1962 मध्ये पहिल्यांदा आणीबाणी लागू करण्यात आली होती तेव्हा देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. देशभरात ही आणीबाणी 26 ऑक्टोबर 1962 ते 10 जानेवारी 1968 पर्यंत लागू करण्यात आली होती. त्यानंतर 1971 मध्ये भारत- पाकिस्तनमध्ये युद्ध चालू असताना आणीबाणी घोषित करण्यात आली. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. 3 डिसेंबर 1971 दुसऱ्यांदा आणीबाणी जाहीर करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा इंदिरा गांधींच्या कार्यकाळात तिसरी आणीबाणी लागू करण्यात आली. 25 जून 1975 ला तिसरी आणीबाणी लावण्यात आली. त्यावेळी आणीबाणी लागू केल्यानंतर इंदिरा गांधी यांनी आकाशवाणीवरून देशवासियांना आणीबाणीची माहिती दिली. त्यांनी घेतलेला हा निर्णय ऐकून जनतेला आश्चर्य वाटले. त्यानंतर २१ मार्च १९७७ रोजी तिसरी आणीबाणी संपवण्यात आली. आणीबाणीच्या काळात देशामध्ये सगळीकडे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यावेळी अनेक राजकीय अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.

Web Title: History of emergency in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2024 | 01:15 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

‘आमच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावे अशी आमची इच्छा आहे’, पुतिनच्या मंत्र्यांनी भारताचा उल्लेख करून असे ‘का’ म्हटले?
1

‘आमच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावे अशी आमची इच्छा आहे’, पुतिनच्या मंत्र्यांनी भारताचा उल्लेख करून असे ‘का’ म्हटले?

‘ते म्हणाले नसते तरी मोदी ग्रेटच, भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण…’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानवर फडणवीसांची प्रतिक्रिया
2

‘ते म्हणाले नसते तरी मोदी ग्रेटच, भारत स्वतःचे परराष्ट्र धोरण…’, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानवर फडणवीसांची प्रतिक्रिया

जागतिक राजकारणाचे वारे नक्की कोणत्या दिशेला? ट्रम्प म्हणाले ‘कायमचे मित्र’, मोदीजींनीही दिले ‘असे’ धडाकेबाज उत्तर
3

जागतिक राजकारणाचे वारे नक्की कोणत्या दिशेला? ट्रम्प म्हणाले ‘कायमचे मित्र’, मोदीजींनीही दिले ‘असे’ धडाकेबाज उत्तर

भारताचे आरोप खरे ठरले; Canada सरकारची कबुली कॅनडाच्या भूमीवरूनच खलिस्तानी दहशतवादाला घातले गेले खतपाणी
4

भारताचे आरोप खरे ठरले; Canada सरकारची कबुली कॅनडाच्या भूमीवरूनच खलिस्तानी दहशतवादाला घातले गेले खतपाणी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Devendra Fadnavis: रामोशी-बेडर समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दोन लाख रुपयांचे बिगर तारण कर्ज अन् उद्योग-व्यवसायासाठी….

Devendra Fadnavis: रामोशी-बेडर समाजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; दोन लाख रुपयांचे बिगर तारण कर्ज अन् उद्योग-व्यवसायासाठी….

India Wins Hockey Asia Cup 2025: भारताने कोरलं हॉकी आशिया कपच्या विजेतेपदावर नाव, दक्षिण कोरियाचा कोरियाचा 4-1 ने पराभव

India Wins Hockey Asia Cup 2025: भारताने कोरलं हॉकी आशिया कपच्या विजेतेपदावर नाव, दक्षिण कोरियाचा कोरियाचा 4-1 ने पराभव

mRNA vaccine cancer : रशियाची मोठी घोषणा कॅन्सरवर प्रभावी ठरणारी लस लवकरच बाजारात आणणार; वापरासाठी सज्ज

mRNA vaccine cancer : रशियाची मोठी घोषणा कॅन्सरवर प्रभावी ठरणारी लस लवकरच बाजारात आणणार; वापरासाठी सज्ज

आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराच्या नावात बदल! मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराच्या नावात बदल! मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अखेर संपन्न; तब्बल ३३ तासांनंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप

Lalbaugcha Raja Visarjan 2025: लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा अखेर संपन्न; तब्बल ३३ तासांनंतर बाप्पाला भावपूर्ण निरोप

Iryna Zartuska : अमेरिकेत युक्रेनियन निर्वासित इरीना जरतुस्का हत्येमुळे वाद; सुरक्षिततेसाठी आलेल्या भूमीवरच तिचा दुर्दैवी अंत

Iryna Zartuska : अमेरिकेत युक्रेनियन निर्वासित इरीना जरतुस्का हत्येमुळे वाद; सुरक्षिततेसाठी आलेल्या भूमीवरच तिचा दुर्दैवी अंत

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

मुंबईच्या गणेश विसर्जन सोहळ्याने परदेशी पर्यटक मंत्रमुग्ध, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केली बाप्पाची आरती..!

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण केडीएमसी प्रसुतीगृहात नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Kalyan : कल्याण केडीएमसी प्रसुतीगृहात नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Raigad : बोरी येथे दिंडी काढुन भागवत सप्ताहाची समाप्ती

Raigad : बोरी येथे दिंडी काढुन भागवत सप्ताहाची समाप्ती

Navi Mumbai : सामाजिक सेवेतून गणेशभक्तांची सेवा, सलग ११ वर्षांपासूनचं कार्य समाजासाठी आदर्श

Navi Mumbai : सामाजिक सेवेतून गणेशभक्तांची सेवा, सलग ११ वर्षांपासूनचं कार्य समाजासाठी आदर्श

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Kalyan : ढोल-ताशांच्या गजरात कल्याणमध्ये गणेश विसर्जनाला सुरूवात

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Pratap Patil Chikhalikar : सर्व पक्ष नेते आणि प्रशासनासह गणेश आरती, संयमाने विसर्जन करण्याची विनंती

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Ahilyanagar : गणरायासाठी विसर्जन मार्गावर रांगोळ्यांच्या पायघड्या, रंगसंस्कृतीचा कौतुकास्पद उपक्रम

Navi Mumbai :पुस्तकांचे गाव या अनोख्या थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Navi Mumbai :पुस्तकांचे गाव या अनोख्या थीमवर आधारित देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.