Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंग्रजांचा क्रिकेटचा नियम BCCI ने मोडला! पहिल्यांदाच, कसोटी सामन्यांमध्ये दुपारच्या जेवणापूर्वी होणार चहापानाचा ब्रेक

आता हे सर्व नियम बीसीसीआयने इंग्रजाचे मोडले आहेत नाणेफेक, दुपारचे जेवण, चहा, यष्टी (दिवसाचा खेळ संपला)... हा क्रम, किंवा असं म्हणा, नियम, सामान्यतः कसोटी सामन्यांमध्ये पाळला जातो. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 01, 2025 | 11:46 AM
फोटो सौजन्य - बीसीसीआय

फोटो सौजन्य - बीसीसीआय

Follow Us
Close
Follow Us:
  • बीसीसीआयने मोडला इंग्रजाचा क्रिकेटचा नियम
  • कसोटी क्रिकेटमध्ये लागू झाले नवे नियम
  • २२ नोव्हेंबरपासून लागू होणार कसोटी क्रिकेटमध्ये नवे नियम
कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंना दिवसभर खेळावे लागते म्हणून दिवसभरामध्ये दोन ब्रेक दिले जातात. त्यामुळे या मागील अनेक वर्षापासुन इंग्लिश संस्थेने क्रिकेटमध्ये लागू करण्यात आलेले नियमच आतापर्यत लागू केले जात होते. त्यामुळे इंग्रजांच्या वेळेनुसार त्याच्या इथे कसोटी सामना हा 11 वाजता सुरु होतो आणि त्यामुळे पहिला ब्रेक हा जेवणाचा असतो. आता हे सर्व नियम बीसीसीआयने इंग्रजाचे मोडले आहेत नाणेफेक, दुपारचे जेवण, चहा, यष्टी (दिवसाचा खेळ संपला)… हा क्रम, किंवा असं म्हणा, नियम, सामान्यतः कसोटी सामन्यांमध्ये पाळला जातो. 

पण २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळल्या जाणाऱ्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात हा क्रम बदलणार आहे. पहिल्यांदाच, खेळाडूंना दुपारच्या जेवणापूर्वी चहाचा ब्रेक असेल. यामागे एक विशिष्ट कारण आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघांमधील दोन कसोटी सामन्यांची मालिका ३० ऑक्टोबरपासून सुरू झाली. दुसरी कसोटी गुवाहाटी येथे खेळवली जाईल. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, सामन्यापूर्वीचे सत्र बदलण्यात आले आहे. इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, या सामन्यात दुपारच्या जेवणापूर्वी चहापानाचा ब्रेक असेल.

PAK vs SA : बाबर आझम फेल झाल्यानंतर पाकिस्तानची केला कमबॅक! दक्षिण आफ्रिकेचा निराशाजनक पराभव, मालिकेत बरोबरी

बारसापारा स्टेडियमवर होणाऱ्या कसोटी सामन्याचे पहिले सत्र सकाळी ९:०० ते ११:०० वाजेपर्यंत असेल, त्यानंतर सकाळी ११:०० ते ११:२० वाजेपर्यंत चहापानाचा कार्यक्रम असेल. दुसरे सत्र सकाळी ११:२० ते दुपारी १:२० वाजेपर्यंत खेळवले जाईल. जेवणाची सुट्टी दुपारी १:२० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत असेल, तर तिसरे सत्र दुपारी २:०० ते ४:०० वाजेपर्यंत खेळवले जाईल.

हे आहे बदलाचे कारण

“गुवाहाटीमध्ये सूर्यास्त लवकर होतो आणि खेळही लवकर सुरू होतो म्हणून चहापान लवकर करण्याचे कारण असे आहे. मैदानावर अतिरिक्त खेळण्याचा वेळ मिळून वेळ वाचेल म्हणून आम्ही चहापानाच्या वेळी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे बोर्डाच्या एका सूत्राने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

भारताची पुढील मालिका ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवली जाणार आहे ही मालिका 14 नोव्हेंबर पासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिली मालिका ही इडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवली जाणार आहे. या दोन्ही संघामध्ये दोन सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे.

Web Title: Bcci breaks english cricket rules for the first time there will be a tea break before lunch in test matches new rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • cricket
  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • Sports
  • Test Series

संबंधित बातम्या

T20 World Cup 2026 दरम्यान केएल राहुलने घातला बॅटने धुमाकूळ! या स्पर्धेत ठोकले दमदार शतक
1

T20 World Cup 2026 दरम्यान केएल राहुलने घातला बॅटने धुमाकूळ! या स्पर्धेत ठोकले दमदार शतक

ITA vs SCO : T20 World Cup 2026 मध्ये पहिल्यांदाच झाल्या 200 धावा पार! इटलीचा कर्णधार गंभीर जखमी, वाचा सामन्याचा अहवाल
2

ITA vs SCO : T20 World Cup 2026 मध्ये पहिल्यांदाच झाल्या 200 धावा पार! इटलीचा कर्णधार गंभीर जखमी, वाचा सामन्याचा अहवाल

T20 World Cup 2026 : पाकिस्तानचे बांगलादेशसोबत डावपेच सुरूच… PCB चा ‘ब्लॅकमेलिंग’चा प्रयत्न
3

T20 World Cup 2026 : पाकिस्तानचे बांगलादेशसोबत डावपेच सुरूच… PCB चा ‘ब्लॅकमेलिंग’चा प्रयत्न

2026 चा U19 World Cup जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईत पाहोचल्यानंतर विमानतळावर झाले जल्लोषात स्वागत
4

2026 चा U19 World Cup जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईत पाहोचल्यानंतर विमानतळावर झाले जल्लोषात स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.