IND vs SA 2nd Test Day 2: दुसऱ्या दिवसाच्या खेळाअखेर भारताने एकही विकेट न गमावता ९ धावा केल्या आहेत. टीम इंडिया सध्या पहिल्या डावात ४८० धावांनी पिछाडीवर आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात टेम्बा बवुमा याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सेशनचा खेळ संपला आहे. वाचा सामन्याचा सविस्तर अहवाल.
पारंपारिक कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच, आजपासून, २२ नोव्हेंबरपासून, पहिल्या सत्रानंतर चहाचा ब्रेक आणि दुसऱ्या सत्रानंतर दुपारचे जेवणाचा ब्रेक घेतला जाईल. २२ नोव्हेंबर रोजी जेवणापूर्वी चहाच्या ब्रेकने सुरू होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दुसऱ्या सामन्याला सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवूमा याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
शुभमन गिल गुरुवारी गुवाहाटीला रवाना झाला, परंतु आता संघाने त्याला सोडले आहे. शुभमन गिलला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर काढण्यात आले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. यावर आता भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने त्याचे मत मांडले आहे आणि दुसऱ्या सामन्यामध्ये भारताला खेळपट्टीचा फायदा होणार असे…
कोलकाता कसोटीच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना कर्णधार शुभमन गिलला मानेला दुखापत झाली. दुसऱ्याच दिवशी त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बीसीसीआयने पुष्टी केली आहे की तो संघासोबत गुवाहाटीला जाईल.
टीम इंडियाच्या 2025-27 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत. तीन वेळा डब्ल्यूटीसी फायनल खेळणाऱ्या टीम इंडियाने या सायकलमधील पहिल्या आठ सामन्यांपैकी तीन गमावले आहेत.
भारतीय संघ आता दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकू शकणार नाही. भारतीय संघासाठी आणखी चिंताजनक बाब म्हणजे या सामन्यात कर्णधार शुभमन गिल दुखापतग्रस्त झाला होता आणि दोन्ही डावात फलंदाजी करू शकला…
भारताच्या कालच्या निराशाजनक कामगिरीनंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आणि आता माजी भारतीय क्रिकेटपटू वेंकटेश प्रसाद यांनी खराब नियोजन आणि निवडीला या पराभवाचे कारण दिले आहे.
पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याला मानेला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो दुसऱ्या डावात फलंदाजी करू शकला नाही. गिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि आता अहवालानुसार त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
भारताच्या फलंदाजांची निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताच्या संघाला त्याच्या घरच्या मैदानावर कधीही पराभूत केले नव्हते. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात जाणून घ्या.
दुसऱ्या डावात मोहम्मद सिराजने फक्त दोन षटके टाकली आणि दोन विकेट घेतल्या. सामन्यादरम्यान, डीएसपी सिराजने त्याच्या गोलंदाजीने खळबळ उडवून दिली, सायमन हार्मरला क्लिन बॉलिंग करून स्टम्पचे दोन तुकडे केले.
तिसऱ्या दिनी पहिल्या सेशममध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमा याने अर्धशतक झळकावले पण त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे माजी भारतीय खेळाडू हरभजन सिंग संतापला.
सामन्यादरम्यान जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला बुटका म्हटले होते, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता, दक्षिण आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची प्रतिक्रिया समोर आली आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या मालिकेच्या पहिल्या सामन्यात पहिल्या डावामध्ये 159 धावांवर गुंडाळले आहे. पहिल्या डावामध्ये 55 ओव्हरचा खेळ झाला यामध्ये भारताच्या संघाने सर्व फलंदाजांना बाद करुन पहिला डाव 159…
२८६ धावांच्या पाठलागात गायकवाडने ११७ धावांची शानदार खेळी केली. एकदिवसीय सामना हायलाइट्स- ऋतुराज गायकवाडच्या शतकाच्या बळावर, भारत अ संघाने पहिल्या अनधिकृत एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका अ संघाचा ४ विकेट्सने पराभव…
आफ्रिकन संघाने अलीकडेच पाकिस्तानविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत संपवली. कोलकाता कसोटी दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होण्याची अपेक्षा आहे. हा सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह पाहू शकता…
भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ संघ यांच्यातील तीन सामन्यांची अनधिकृत एकदिवसीय मालिका १३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान राजकोट येथे खेळवली जाईल. तिलक वर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
टीम इंडिया तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळणार आहे. एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. सामना जिंकणारा खेळाडू श्रेयस अय्यर मालिकेतून बाहेर पडू शकतो.