टी-20 विश्वचषकाचा सुपर 8 सामना वेस्ट इंडीज विरुद्ध झिम्बाब्वे यांच्या खेळला गेला. या सामन्यात वेस्ट इंडीजने झिम्बाब्वेचा 107 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे मात्र भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.
पाकिस्तान सेमीफायनल आणि फायनलसाठी पात्र ठरला तर बाद फेरीचे सामने भारताऐवजी श्रीलंकेत होतील. एक नवीन अपडेट आली आहे की जर श्रीलंका पात्र ठरला तर त्यांचे सामने देखील भारतात नव्हे तर…
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत, सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेटे यांनी कबूल केले की सुरुवातीच्या विकेट गमावल्याने संघावर दबाव येत होता. आमच्याकडे संजू सॅमसनचा पर्याय आहे असे त्यांनी सांगितले आहे.
उपकर्णधार अक्षर पटेलला संघातून वगळण्यात आले आणि त्याऐवजी वॉशिंग्टन सुंदरची निवड करण्यात आली, भारताच्या पराभवानंतर आर. अश्विन संतापला. आर अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर भारताच्या पराभवाची चर्चा केली.
भारताच्या संघाची फलंदाजी या सामन्यांमध्ये पूर्णपणे फेल ठरली. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने भारताच्या संघाला त्याच्या पहिल्याच सुपर 8 च्या सामन्यामध्ये 76 धावांनी पराभूत केले.
भारताचे संघाने पावर प्ले मध्ये जबरदस्त सुरुवात केली पण त्यानंतर डेव्होल्ड ब्रेविस आणि डेविड मिलर या दोघांची जबरदस्त भागीदारी पाहायला मिळाली. भारतीय संघाला विजयासाठी 188 धावांची गरज आहे.
जसप्रीत बुमराहने रॉयन रिकल्टनला बाद केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा डाव पूर्णपणे डळमळीत झाला. भारतीय संघाने त्यांच्या प्रमुख वेगवान गोलंदाजांसह सुरुवात केली आहे. जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांनी पहिले चार…
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सामन्याचे नाणेफेक पार पडले आहे या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रम याने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना चालू टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्माच्या सलग तीन डावांमध्ये सकारात्मक बाबी दिसतात असे त्यांनी सांगितले आहे. आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
क्रिकेट साउथ आफ्रिकेने २२ जानेवारी रोजी एक मोठी घोषणा केली, ज्यामध्ये त्यांच्या संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले. टोनी डी जियोर्गी आणि डोनोव्हन फरेरा भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या विश्वचषक २०२६…
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ जिंकल्यानंतर, टीम इंडिया आता आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ साठी तयारी करत आहे. क्रिकेट साउथ आफ्रिकेने आता या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिका…
भारताच्या संघाने या मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे संघ मालिका जिंकण्यापासून फक्त 1 विजय दुर आहे. आता, भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर, दुसरा सामना कधी आणि…
वर्षाच्या सुरुवातीला वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. शिवाय, तो भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल, या सामन्यांची सविस्तर माहिती…
2026 च्या विश्वचषक हा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा कधी आणि कुठे केली जाईल याबद्दल एक मोठी अपडेट आली…
लखनौमधील चौथा टी२० सामना धुक्यामुळे आणि खराब एअरक्यूआयमुळे रद्द करण्यात आला होता, ज्यामुळे भारत अजूनही मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टी अहवालावर एक नजर टाकूया.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कमी धावसंख्येच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्यांच्या गोलंदाजांच्या कामगिरीने त्यांना आनंद झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या टी-२० मध्ये टीकेचा सामना करणाऱ्या अर्शदीप सिंगनेही मॉर्केलची माफी मागितली आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. बॅटने धावा काढता न आल्याच्या कटू वास्तवावर सूर्याने आपले मौन सोडले आहे. शेवटचे अर्धशतक ऑक्टोबर २०२४ मध्ये…
कटकमध्ये टीम इंडियाने सहज विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला. पराभवानंतर, टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करू शकते. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की दक्षिण आफ्रिका…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर संजू सॅमसनला संधी देण्याचा विचार करू शकतात. आता प्रश्न असा आहे की, जर सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर तो कोणाची जागा…
फलंदाजीच्या क्रमात लवचिकतेवर संघ व्यवस्थापनाच्या भराशी सहमती दर्शवत, भारतीय फलंदाज तिलक वर्मा यांनी शनिवारी सांगितले की बहुतेक खेळाडू सामन्याच्या परिस्थितीनुसार कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास तयार असतात.