भारताच्या संघाने या मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे संघ मालिका जिंकण्यापासून फक्त 1 विजय दुर आहे. आता, भारतीय संघ दुसरा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर, दुसरा सामना कधी आणि…
वर्षाच्या सुरुवातीला वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. शिवाय, तो भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल, या सामन्यांची सविस्तर माहिती…
2026 च्या विश्वचषक हा भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये खेळवला जाणार आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा कधी आणि कुठे केली जाईल याबद्दल एक मोठी अपडेट आली…
लखनौमधील चौथा टी२० सामना धुक्यामुळे आणि खराब एअरक्यूआयमुळे रद्द करण्यात आला होता, ज्यामुळे भारत अजूनही मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टी अहवालावर एक नजर टाकूया.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कमी धावसंख्येच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात त्यांच्या गोलंदाजांच्या कामगिरीने त्यांना आनंद झाला आहे. दरम्यान, दुसऱ्या टी-२० मध्ये टीकेचा सामना करणाऱ्या अर्शदीप सिंगनेही मॉर्केलची माफी मागितली आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत शानदार पुनरागमन केले आहे. बॅटने धावा काढता न आल्याच्या कटू वास्तवावर सूर्याने आपले मौन सोडले आहे. शेवटचे अर्धशतक ऑक्टोबर २०२४ मध्ये…
कटकमध्ये टीम इंडियाने सहज विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला. पराभवानंतर, टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करू शकते. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की दक्षिण आफ्रिका…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर संजू सॅमसनला संधी देण्याचा विचार करू शकतात. आता प्रश्न असा आहे की, जर सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर तो कोणाची जागा…
फलंदाजीच्या क्रमात लवचिकतेवर संघ व्यवस्थापनाच्या भराशी सहमती दर्शवत, भारतीय फलंदाज तिलक वर्मा यांनी शनिवारी सांगितले की बहुतेक खेळाडू सामन्याच्या परिस्थितीनुसार कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास तयार असतात.
भारत आणि दक्षिण आफ्रिका तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ शनिवारी दुपारी ३ वाजता धर्मशाला स्टेडियमवर सराव करेल. तथापि, दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे सराव वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही.
दक्षिण आफ्रिका हा सामना जिंकून मालिका बरोबरीत आणू इच्छित असेल. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी२० सामन्याच्या खेळपट्टी अहवालावर एक नजर टाकूया.
कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात संपूर्ण भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. त्यानंतर अर्शदीप सिंह याने मुलाखतीमध्ये जसप्रीत बुमराह याचे कौतुक केले आणि त्याची खिल्ली देखील उडवली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात संजू सॅमसनचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. आता त्याला दुसऱ्या सामन्यामध्ये खेळण्याची संधी मिळणार का? यावर इरफान पठाणने वक्तव्य केले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा या मैदानावर उत्कृष्ट रेकॉर्ड आहे. त्यामुळे, एडेन मार्कराम हा विक्रम कायम ठेवण्यास उत्सुक असेल. चाहते जाणून घेण्यास उत्सुक आहेत की या मैदानावर षटकारांचा वर्षाव होईल की गोलंदाजांची जादू…
अर्शदीप सिंग नियमितपणे त्याच्या सहकारी खेळाडूंसोबत इंस्टाग्रामवर मजेदार व्हिडिओ पोस्ट करतो. आता, विराट कोहलीसोबतचा त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सामन्यानंतर सुनील गावस्कर यांनी विचारलेला एक प्रश्न चर्चेचा विषय बनला. कुलदीपने संपूर्ण मालिकेत एकूण नऊ विकेट्स घेतल्या. सामन्यानंतर, सुनील गावस्कर यांनी कुलदीपला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले.
मालिका झाल्यांनंतर टीम इंडियाचे कोच गौतम गंभीर यांचा राग पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळाला आहे. एका प्रश्नाचे उत्तर देताना, भारतीय मुख्य प्रशिक्षक गंभीर थोडे चिडलेले दिसले.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ODI सिरीज भारताने जिंकली असून विराट कोहलीला प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार मिळाला. विराटने त्याच्या मनातील भावना शेअर करत मैदानापासून दूर असताना त्याला कसे वाटते हेदेखील सांगितले.
भारतीय संघाने अखेर टॉस जिंकला आहे. विशाखापट्टणम येथे खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात, भारतीय कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकला आणि दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
आता पुढील टी20 मालिकेमध्ये त्याचे पुनरागमन होणार आहे अशी वृतांची माहिती होती. पण आता यासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यादरम्यान शुभमन गिलला दुखापत झाली होती.