तिसऱ्या दिवशी भारतीय संघ पराभवाच्या दिशेने वाटचाल करत होता, परंतु कर्णधार ऋषभ पंतच्या प्रभावी कामगिरीमुळे सामना चौथ्या दिवशी पोहोचला. या सामन्याचा निकाल २ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाईल.
आता हे सर्व नियम बीसीसीआयने इंग्रजाचे मोडले आहेत नाणेफेक, दुपारचे जेवण, चहा, यष्टी (दिवसाचा खेळ संपला)... हा क्रम, किंवा असं म्हणा, नियम, सामान्यतः कसोटी सामन्यांमध्ये पाळला जातो.
IND vs WI: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने ४९ षटकांत दोन गडी गमावून १७३ धावा केल्या आहेत. टीम इंडिया विजयापासून आठ विकेट्स दूर आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४१ धावांनी पराभव केला, ज्यामध्ये रवींद्र जडेजाचे नेतृत्व होते.
IND vs WI: कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा युवा खेळाडू ध्रुव जुरेल याने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजीची पार दमछाक केली. आपल्या कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक ठोकून ध्रुवने यशाचा नवा…
IND vs WI: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५-२७ हंगामात (आयसीसी डब्ल्यूटीसी २०२५-२७) भारताची ही पहिलीच घरच्या मैदानावरील कसोटी मालिका आहे. या मालिकेत शुभमन गिल टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे.
IND vs WI: गुरुवार पासून भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका (IND vs WI) खेळणार आहे. मालिकेतील पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.
मालिकेतील पहिला सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघ दोन वर्षांनी एकमेकांविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहेत. भारताने २०२३ मध्ये शेवटचा वेस्ट इंडिजचा दौरा केला होता.
आशिया कप 2025 स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर भिडणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीत संपली. या मालिकेत अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी करणाऱ्या ३ भारतीय खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया, कोण आहेत हे खेळाडू?
अलिकडेच बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय खेळाडूंचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. त्यात दिसतंय की संघाचे सर्व खेळाडू चौथ्या कसोटीसाठी मँचेस्टरला पोहोचले आहेत.
आता भारतीय संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह हा जखमी झाला आहे त्यामुळे त्याला चालू मालिका सोडावी लागली आहे. ५ कसोटी मालिकेतील चौथा सामना २३…