आशिया कप 2025 स्पर्धेनंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर भिडणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीत संपली. या मालिकेत अपेक्षेपेक्षा जास्त कामगिरी करणाऱ्या ३ भारतीय खेळाडूंबद्दल आपण जाणून घेऊया, कोण आहेत हे खेळाडू?
अलिकडेच बीसीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर भारतीय खेळाडूंचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत. त्यात दिसतंय की संघाचे सर्व खेळाडू चौथ्या कसोटीसाठी मँचेस्टरला पोहोचले आहेत.
आता भारतीय संघासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह हा जखमी झाला आहे त्यामुळे त्याला चालू मालिका सोडावी लागली आहे. ५ कसोटी मालिकेतील चौथा सामना २३…