
समोर आलेल्या माहितीनुसार, भारत अन् नेपाळमध्ये तीन टी 20 सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला सामना 9 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. तर दुसरा सामना 11 आणि तिसरा 13 डिसेंबर रोजी होणार आहे.
🇳🇵🤝🇮🇳 A blockbuster series awaits! Nepal will host India A in a three-match T20 Series at the TU International Cricket Ground, Kirtipur The series was confirmed following a meeting held during the ICC Conference in Scotland between CAN President Chatur Bahadur Chand, CAN… pic.twitter.com/ykYFW986et — CAN (@CricketNep) July 10, 2026
ही सिरिज कीर्तिपूर येथील त्रिभुवन युनिव्हर्सिटी इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळवले जाणार आहेत. भारत अ संघात आयपीएलमध्ये चांगली कामगिरी खेळणाऱ्या खेळाडूंना संधी दिली जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्तुळात नेपाळ क्रिकेट संघ सातत्याने आपली नवी ओळख निर्माण करत आहे. 2024 च्या पुरुष टी 20 वर्ल्डकपची तयारी असो किंवा आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप लीग 2 यासाठी नेपाळ क्रिकेट संघाने सराव केला होता. नेपाळच्या संघाला भारतीय खेळपट्ट्या आणि जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण सुविधांचा मोठा फायदा झाला आहे.
‘जो रन्स करत नाही किंवा ज्याच्या…’; Sanju Samson ला वगळल्याने भडकला पार्थिव पटेल?
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये नेपाळ क्रिकेटमध्ये आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर जागतिक क्रिकेटमध्ये चांगली प्रगती केली आहे. गेल्या दोन्ही टी-२० वर्ल्ड कपसाठी पात्र ठरलेल्या नेपाळने यंदाच्या २०२६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये बलाढ्य संघांना चांगली टक्कर दिली होती. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये नेपाळच्या संघाला एकाही सामन्यात विजय प्राप्त करता आला नव्हता.
2024 मध्ये टी 20 वर्ल्डकपच्या तयारीसाठी नेपाळच्या संघाने भारताच्या गुजरात आणि वडोदरा येथे देशांतर्गत संघासोबत ट्राय सिरिज खेळली होती. काही अन्य सराव सामने नेपाळच्या संघाने सराव सामने खेळले होते. क्रिकेट वर्ल्डकप लीग 2 मध्ये नेपाळच्या संघाने ट्रेनिंग सेंटरमध्ये सराव केला होता.
‘…तर त्याला खेळवू नका’; Sanju Samson ला वगळताच अभिषेक नायरचे मोठे विधान
संजू सॅमसनला संघाबहेर ठेवून 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले गेले आहे. त्यावरून एकच वाद निर्माण झाला आहे. या वादात आता पार्थिव पटेलने उडी मारली आहे. भावनिकदृष्ट्या वैभव सूर्यवंशीला संघात स्थान दिले जाणे योग्य निर्णय आहे. मात्र वरिष्ठ खेळाडूला बाहेर बसवणे हे चुकीचे असल्याचे पार्थिव पटेल म्हटले आहे.