Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॅम्पियन ट्रॉफीसाठी भारताचा संघ पाकिस्तानमध्ये जाणं कॅन्सल! BCCI करणार ICC कडे मागणी

भारतीय संघाचे सामने आयोजित करण्यासाठीचे वेळापत्रक पाकिस्तान क्रिकेट बोर्डने आयसीसीकडे सादर केले आहे. परंतु अजुनपर्यत कोणत्याही क्रिकेट बोर्डने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळायला जाणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 11, 2024 | 12:34 PM
फोटो सौजन्य - BCCI

फोटो सौजन्य - BCCI

Follow Us
Close
Follow Us:

चॅम्पियन ट्रॉफी : २०२५ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीचे (Champion Trophy 2024) आयोजन आयसीसीने केले आहे. परंतु या चॅम्पियन ट्रॉफीचे सामने कुठे होणार? कधी होणार यासंदर्भात अजूनपर्यत आयसीसीने कोणत्याही प्रकराची माहिती दिलेली नाही. परंतु पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने पाकिस्तानमध्ये (Pakistan Cricket Board) चॅम्पियन ट्रॉफीची तयारी सुरु केली आहे. मीडियाच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हणजेच पीसीबीने चॅम्पियन ट्रॉफीची तयारी केली आहे आणि भारतीय क्रिकेट संघाचे सामने लाहोरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर भारतीय संघाचे सामने आयोजित करण्यासाठीचे वेळापत्रक आयसीसीकडे सादर केले आहे. परंतु अजुनपर्यत कोणत्याही क्रिकेट बोर्डने यासंदर्भात अधिकृत माहिती दिलेली नाही.

मीडियाच्या माहितीनुसार आता एका गोष्टीवर पूर्णविराम मिळाला आहे की, भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानला जाण्याची शक्यता कमी आहे कारण बीसीसीआयने (BCCI) यासंदर्भात आयसीसीकडे मागणी केली आहे. एएनआयच्या माहितीनुसार असे सांगण्यात आले आहे की, हे सामने पाकिस्तानला न होता दुबई किंवा श्रीलंका येथे आयोजित करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भारताचा संघ विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.

पण जय शाह यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले होते की, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफी खेळणार आहे. याआधी जय शाह यांनी आशिया चषकाच्या वेळी भारताचा क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नाही असे सांगितले होते. त्यामुळे त्यावेळचे सामने हे श्रीलंका आणि दुबईमध्ये आयोजित केले होते. त्यामुळे या घटनेवर बीसीसीआयचा अधिकृत निर्णय काय असेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.

सध्या भारताचा संघ झिंबाब्वेविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये भारताच्या संघाने २-१ अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाने झिंबाब्वेविरुद्ध पहिला सामना गमावला होता. त्यानंतर सलग दोन्ही सामने जिंकून भारताने या मालिकेत आघाडी घेतली होती. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताच्या संघाने मागील दोन सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करत मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे.

Web Title: Indian cricket team to go to pakistan for the champions trophy is cancelled bcci will make a demand to icc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 11, 2024 | 12:34 PM

Topics:  

  • bcci
  • Champions Trophy
  • ICC
  • indian cricket team
  • Jay shah

संबंधित बातम्या

Asia Cup Trophy 2025 : अरे देवा!!! ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वीला पाकिस्तानात सन्मानित करण्यात येणार, अध्यक्षाला मिळणार गोल्ड मेडल
1

Asia Cup Trophy 2025 : अरे देवा!!! ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वीला पाकिस्तानात सन्मानित करण्यात येणार, अध्यक्षाला मिळणार गोल्ड मेडल

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक
2

Photo : KL Rahul ने झळकावले 11 वे कसोटी शतक, नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर पहिलेच शतक

IND A vs AUS A : भारतीय अ संघाचे लक्ष्य असेल एकदिवसीय मालिकेवर! अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित यांचा संघात समावेश
3

IND A vs AUS A : भारतीय अ संघाचे लक्ष्य असेल एकदिवसीय मालिकेवर! अभिषेक, तिलक, अर्शदीप आणि हर्षित यांचा संघात समावेश

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 
4

PAK W vs BAN W: अरेरे! महिला विश्वचषकात बांगलादेशकडून पाकिस्तानचा पराभव;  ७ विकेट्सने चारली धूळ 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.