
crime (फोटो सौजन्य: social media)
पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई, 23 गुन्ह्यांचा लावला छडा; तब्बल…
काय घडलं नेमकं?
भंगाराने भरलेल्या ट्रक वजन काट्याकडे जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट पादचाऱ्यावर गेला. ट्रकचे चाक दोन्ही पायांवरून गेल्याने बिंदर प्रजापती यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले. हा ट्रक एका नागरसेवकाशी संबंधित असल्याचा आरोप करत नागरिक संतापले. घटनास्थळी आलेल्या नगरसेवकाने अपशब्द वापरल्याचाही आरोप करण्यात आला. यामुळे संतप्त नागिरक आणि पोलीस प्रशासन यांच्यात शाब्दिक वाद झाला. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते.
वाहतूक कोंडीमुळे वाढते अपघात
स्थानिकांच्या मते, या भागातील वजन काट्यामुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. यापूर्वीही येथे अनेक अपघात झाले असून प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून ट्रक चालकाविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
वसई-विरार पट्ट्यात ‘मृतदेहांची मालिका’ सुरूच; 15 दिवसांत सहावी घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वसई-विरार आणि नालासोपारा पट्ट्यात गेल्या काही दिवसांपासून मृतदेह सापडण्याची मालिका सुरु आहेच. आता पुन्हा एकदा रविवारी सायंकाळी मुंबई-अहमदाबाद महामार्गावर महामार्गावरील विरार फाटा येथे एका अज्ञात पुरुषाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह कचऱ्याजवळ आढळून आल्याचे समोर आले आहे. गेल्या १५ दिवसांत ही सहावी घटना आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
काळेवाडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे खुनाचा डाव उधळला; बारणे कॉर्नर परिसरात सापळा रचला अन्…
Ans: वसईतील धुमाळ नगर परिसरात.
Ans: ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पादचाऱ्यावरून गेला.
Ans: नागरिकांनी संताप व्यक्त केला, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.