मोदी-अदानींच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केल्यामुळे खोटी तक्रार करून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली आझाद मौदानात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी, आदिवासी…
बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराला काँग्रेस (Congress) पक्षाने कोरे AB फॉर्म पाठवले होते व पाठवलेले कोरे एबी फॉर्म योग्य तेच होते. हे एबी फॉर्म मिळाल्याचा ‘ओके’ असा मेसेजही विधिमंडळ काँग्रेस…
काँग्रेसच्या (Congress) ‘हाथ से हाथ जोडो’ मोहिमेच्या निमित्ताने पक्षातील गटबाजी पुन्हा पुढे आली आहे. प्रांताध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत सोमवारपासून (Monday) पुण्यातून सुरू होणाऱ्या मोहिमेच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीला…
महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं तेव्हा काँग्रेसचे तब्बल 20 आमदार बंडखोरी करणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पण जसजशा घडामोडी घडत गेल्या तेव्हा काँग्रेसमधून एकाही आमदाराने बंडखोरी…
जळगाव येथील एका पदवीधर मतदाराने सत्यजीत तांबे यांना फोनवरून हे संभाषण केलेले आहे. व या संभाषणाची ऑडिओ क्लिप आता समाज माध्यमांवर तसेच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (ऑडिओ क्लिपची पुष्टी…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीमध्ये (Maharashtra Pradesh Congress Meeting) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी हा ठराव मंजूर करण्यात आला. या ठरावासह एकूण ५ ठराव या बैठकीत सादर करुन मंजूर करण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर मी मुंबईत बोललो आहे. मला माझे काम करत राहयाचे आहे. आम्ही कामाला महत्त्व देतो. मी मांडलेली भूमिका चुकीची ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असं विरोधकांना अजित…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता…
मेघालय राज्याच्या चेरापुंजी येथील एका हॉटेलमध्ये महिलेसोबत गळ्यात हात घालून खुर्चीवर बसल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा असल्याने राजकीय वर्तुळात…
काँग्रेस पक्षाचा ‘अग्निपथ’ योजनेला विरोध असून तरुणांच्या व देशाच्या हितासाठी सोमवार दिनांक २७ जूनला राज्यभर या योजनेविरोधात तीव्र आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना…
महाविकास आघाडीतून बाहेर पडावं आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करावी, अशी मागणी शिंदे गटाने केली आहे. त्यांच्या या मागणीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा…
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले असून, देश ५० वर्षे मागे गेला आहे. केंद्र सरकारचे हे अपयश झाकण्यासाठीच भारतीय जनता पक्षाकडून धार्मिक…
कोल्हापूरमधून केंद्रातील सरकारला एक इशारा देण्यात आला आहे.जाधव चांगल्या मतांनी निवडून येतील. अखंड भारत करायचा असेल तर निश्चितपणे करा पण धार्मिक तेढ निर्माण व्हायला नको. याची काळजी त्यांनी घ्यावी. असंही…
ईडी कारवाई आतंकवादी, पैशाचे व्यवहार आणि ड्रग्स सोबतच खासदार यांनी केलेली कबूतरबाजी भाजपच्या खासदारांनी भारतातील मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करणे या सगळ्या वर अंकूश लवण्यासाठी ईडी ची निर्मिती केली होती.…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सतीश उके आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. मी म्हणतो ना, जर उकेंनी गुन्हा केला असेल तर भादंविनुसार त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं संजय राऊत म्हणाले.
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके (Satish Uke) आणि त्यांच्या कुटुंबावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे काही अपराध असतील. त्यांनी जमिनीचे व्यवहार चुकीच्या पद्धतीने केले…
काेराेनाची परिस्थिती निवळल्याने महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना तयार केलेल्या ‘काॅमन मिनीमम प्राेग्राम’मधील उर्वरीत कामांची अंमलबजावणी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली…