या दुर्घटनेत आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत 143 जणांना जिवंत बाहेर करण्यात यश आलय. दरम्यान, आता येथे कालपासून (रविवार) बचावकार्य थाबवण्यात आलं आहे. अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत…
मृतांच्या संख्या 22 वर पोहचलेली आहे. अद्यापही 105 जणांचा शोध लागलेला नाही. मंगळवारी रात्री या वाडीवर दरड कोसळली होती. त्यात 17 ते 18 घरांवर 15 फूट मातीचे ढइगारे कोसळलेले आहेत.
आतापर्यंत 16 जणांचे मृतदेहही बाहेर काढण्यात आले आहेत. तर अजूनही शोधकार्य सुरु आहे. काल सांयकाळी अंधूक प्रकाश व पावसामुळं बचावकार्य थांबवले, पण आज पुन्हा पहाटेपासून सुरु केले आहे. दरम्यान, 119…
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गणेश मंडळ लालबागचा राजा हे मंडळ आता ईर्शाळवाडीवर जखमींच्या, ग्रामस्थांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. ईर्शाळवाडीवर भूस्खलनामुळे मोठी जीवीतहानी झाली आहे. तसेच अनेक जखमींवर उपचार देखील सुरु आहेत. या…
उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळं आणि अनेक प्रशासकीय अधिकारी यांचा मुक्काम किल्ले रायगडावर आहे. उद्या (शुक्रवारी) रायगडावर मोठय़ा दिमाखात शिवराज्याभिषेक दिन सोहळा (Shiv Rajyabhishek)…
वेळीच उपचार न मिळाल्याने तसेच एमजीएम रुग्णालयापर्यंतच्या प्रवासादरम्यान अनेकांना जीव गमवावा लागल्याचेही याचिकाकर्त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे रायगड ते सिंधुदुर्ग ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे आदेश देण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली. या ट्रॉमा…
गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला, ही बस मुंबई ते गोवाच्या दिशेने जात होती. कणकवलीतही भीषण अपघात झाला आहे. कणकवलीत आरामबस उलटून 4 जणांचा मृत्यू तर…
या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. वाहतूक पोलीस आणि इतर यंत्रणांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर बचावकार्याला सुरुवात झाली. कार आणि ट्रकची समोरासमोर धडक…
रायगडमध्ये झालेल्या या अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, अपघातात लहान मुल बचावलं आहे. या मुलावर माणगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. अपघाताची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस…
आमदार महेंद्र दळवींच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष वाढीसाठी तन, मन, धनाने झोकून काम केले, मात्र आजमितीस पेण तालुक्यात मोठी गटबाजी उफाळून आली. त्यामुळे काम करणे कठीण झाले, शिवसेनेचा प्रशासन दरबारी वचक…
रायगड (Raigad), रत्नागिरी (Rantnagiri), पालघर (Palghar), पुणे (Pune), कोल्हापूर (Kolhapur), नाशिक (Nashik) आणि गडचिरोलीला (Gadchiroli) आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील दासगाव येथे भली मोठी संरक्षक भिंत मोठ्या प्रमाणात खचली आहे. त्या संरक्षक भिंतीच्या खाली नागरी वस्ती आहे, त्यामुळे प्रविण दरेकर यांनी तातडीने येथे योग्य मदत कार्य करण्याच्यादृष्टीने तहसिलदार…
अकोल्यात २२ जुलैला पडलेल्या पावसाने (The rains that fell in Akola) संपूर्ण जिल्ह्यात हाहाकार माजवला होता. मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले होते. जिल्हात गेल्या २२ जुलैला झालेल्या पावसाची नोंद ही…
पालिकेच्या देवनार पशुवधगृहाचे पशुवैद्यकीय अधिकारी व स्वच्छता कर्मचारी असा एकूण २३ जणांचा चमू रायगड येथे दाखल झाला आहे. जखमी जनावरांवर उपचार व त्यांचे रोग प्रतिबंधात्मक लसीकरण या पथकाद्वारे करण्यात येत…
आंबेघर दुर्घटनेतील 14 जणांचे मृतदेह सापडले आहेत. दरडीमध्ये एकूण 15 जण दबले गेले होते. यामध्ये एका 10 महिन्याच्या बाळाचादेखील समावेश होता. एनडीआरएफच्या पथकाकडून कालपासून शोध मोहिम सुरु आहे. या शोध…
अरबी समुद्रातून सध्या बाष्पाचा पुरवठा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.
पाली : सुधागडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण संख्येत वाढ झाली असून बाधितांची संख्या ६३ वर पोहोचली आहे. रायगड जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत सुधागडमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होते. परंतु सध्याची बाधितांची वाढती…