आमदार राणा पाटील यांनी बजाज अलायंज विमा कंपनीविरुद्धचा पीकविम्याचा लढा जिंकला आहे. उच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्यातील ३ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना प्रलंबित ₹२२० कोटींची नुकसानभरपाई मिळाली.
राज्यातील पीक विमा योजनेत आतापर्यंत 50 टक्के ट्रिगर हे फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित होते. उर्वरित ट्रिगर्स एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यंत्रणांद्वारे नुकसान भरपाईसाठी वापरले जात होते.
Crop Insurance Advance: पूर्णा तालुका परिसरातील शेतशिवारात खरीप हंगाम २०२४ च्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती. त्यासाठी सोयाबीन, कापूस, तूर या पिकांसाठी नुकसान भरपाई मंजूर झाली होती. मागील तीन ते…
कोट्यवधींचा हा घोटाळा असल्याची चर्चा आहे. यामुळे ही योजना बंद करण्यात येईल, अशी चर्चा झाली. शेतकऱ्यांसाठी ही योजना फायद्याची असल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे ही योजना बंद झाल्यास खऱ्या शेतकऱ्यांचे मोठे…