भारत आणि बांग्लादेशचा संघ आतापर्यंत 23 सामने खेळले आहेत. त्यामध्ये भारताचा संघ वरचढ ठरला आहे. भारताने बांग्लादेशविरुद्ध 23 पैकी तब्बल 20 सामने जिंकले आहेत.
Shreyanka Patil Got Injured During Ind W vs Ned W Match: महिला टी- २० विश्वचषकातील नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना स्टार अष्टपैलू खेळाडू जखमी जाली आहे. तिला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आले.
सध्या भारतीय महिला क्रिकेट संघ आयसीसी टी २० रॅंकिंगमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान ८ व्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्या आकडेवारीनुसार भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे.
रिचा घोष ही भारतीय फलंदाजीचा मुख्य कणा समजला जात आहे. कालच्या सराव सामन्यात देखील रिचा घोषने 68 रन्सची शानदार खेळी केली होती. टी 20 फॉर्मटमध्ये रिचा घोष अत्यंत आक्रमक खेळीसाठी…
12 जूनपासून आयसीसी महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरू होणार आहे. 14 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करणार आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड चांगला असल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्रुप स्टेजपासूनच भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे.
तिसऱ्या सामन्याला सुरूवात झाली आहे, या सामन्यामध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाने या तिसऱ्या सामन्यामध्ये महत्वाचा बदल केला आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये मालिकेचा तिसरा सामना आज खेळवला जाणार आहे. अॅडलेडची खेळपट्टी कॅनबेराच्या खेळपट्टीपेक्षा वेगळी आहे आणि भारतीय फलंदाजांना त्यांच्या पिक-अप शॉट्सवर अवलंबून राहावे लागेल.
इंग्लंडच्या निकोलस ली या अनुभवी खेळाडूकडे भारतीय महिला संघाच्या नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे. बीसीसीआयकडून याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
IND vs SL: प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने २० षटकांत ९ विकेट्स गमावून १२८ धावा केल्या. येथून भारताला विजयासाठी १२९ धावांची आवश्यकता होती. टीम इंडियाने हे लक्ष्य ११.५ षटकांत ७ विकेट्स…
महिला विश्वचषक या वर्षाच्या शेवटी खेळवला जाणार आहे परंतु अजुनपर्यत या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले नाही. सर्व देशांनी यासाठी आधीच तयारी सुरू केली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही याबाबत एक…