३१ जुलै रोजी मुंबईतील एका विशेष न्यायालयाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात कर्नल पुरोहित आणि इतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला आणि या खटल्यातील सर्व प्रमुख आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. या खटल्यात भारतीय सैन्यातील अधिकारी कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यावरही आरोप होते.
माझा तुरुंगात माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला गेला. कठोर छळ करून त्यांना हवे तसे त्यांनी मला बोलायला लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप साध्वी प्रज्ञा यांनी केला आहे.
२००८ मध्ये मालेगावमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. न्यायालयाने या प्रकरणातून गुरुवारी माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात जणांची निर्दोष मुक्तता केली.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाल्याबद्दल साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आणि भावनिक विधान केले. त्या म्हणाल्या की, माझ्याच देशात मला दहशतवादी बनवण्यात आले.