युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या भीषण इंधन आणि गॅस टंचाईमुळे नाशिकमधील औद्योगिक वसाहतींमधील चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याचा थेट परिणाम ७ ते ८ हजार कामगारांच्या रोजगारावर झाला.
नोव्हेंबरमध्ये नऊ महिन्यांच्या नीचांकी ५६.६ वर पोहोचला. ही घसरण प्रामुख्याने विक्री आणि उत्पादनातील मंद वाढीमुळे झाली, जी वाढत्या बाजारपेठेतील आव्हानांना प्रतिबिंबित करते, एका अहवालात ही माहिती देण्यात आली.
महाजेनको तंत्रज्ञ-३ भरतीचा निकाल पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप उसळला आहे गुण नाहीत, उत्तरतालिका पारदर्शकतेचा अभाव इतका स्पष्ट दिसत असताना, विद्यार्थ्यांनी याला 'भरती घोटाळा' असे नाव दिले आहे.