मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला असून, यंदाच्या पावसाळ्यात भरून वाहणारा तो तिसरा तलाव ठरला आहे. सातही तलावांमधील एकूण जलसाठा 61.90 टक्क्यांवर पोहोचला…
Mumbai Water Shortage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये गेल्या आठवड्यात चांगली वाढ झाली होती. सलग पडलेल्या पावसामुळे तलाव भरू लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच काही भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे संबंधित विभागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक…
Water Supply Cut: उरण येथील रानसाई धरणातील पाण्याची पातळी कमी असल्याने आणि मुंबईत पाईपलाईन जोडणीचे काम सुरू असल्याने पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे. १२-१३ डिसेंबर रोजी मुंबईत २४ तास…
मुंबई : केंद्रीय प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात भूजल मुंबईतील टैंकर चालकांनी संप पुकारला आहे. मुंबई महापालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली.
वॉटर टॅंकर एसोसिएशनने भर उन्हाळ्यात संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याची समस्या आणखी गंभीर बनणार आहे, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबईतील सात तलावांमधून बीएमसी दररोज 3850 एमएलडी पाणीपुरवठा करते. हे पाणी ठाणे, पालघर आणि नाशिकला सुमारे शंभर किमी लांबीच्या पाइपलाइनद्वारे पुरवले जाते.
वाढत्या तापमानामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत असलेल्या पाणीसाठा ही कमी होत आहे. परिणामी मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवली आहे.
जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडू लागलेल्या पावसामुळे पाणी साठ्यात भरघोस वाढ झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पाणी पातळी वाढत नव्हती. तरी दोन वर्षांच्या तुलनेत पाणीसाठा अधिक आहे.…